(|॥५॥४/८॥२७/१|_ (3२,७२२ 0[॥_ 196146 / ४०8] ॥४$७--/॥४) । राधराजे बाळयय पारितोषिक ' ( गोवा ), इंदूरच्या ' महाराष्ट ग्रंथोत्तेजक मंढळ'कडून पुरस्कार, व ' डेकषत व्हनाक्युळर ठोसायटी'कडून पारितोषिक मिळालेढे, नागपूर विद्यापोठाने एम्‌ ए. ब बो, ए. ( ऑनर्स ) साठी, आणि मुंज ब पुर्ण विद्यापीठांनी बी, ए, साठी पाठ्यक्रमांत नेमळळे पुत्तक-- नीति आणि कठोपासना [ संशोधित वर्धित द्वितीयावात्ते ] छेलक ग. बा. कवीश्वर, एम्‌. ए., तत्वज्ञान व तकंशास्राचे प्राध्यापक, इंदूर; $ घाविश्यविडंबनाचा बाद, ' ' 119 1/016101179109 ० 8606189, ' आदि पुस्तकांचे कर्ते, किंमत इसत्ती सस ॥ साधी प्रत ३ रुपये । शालिवाहन शक १९५० । जाडी प्रत ३॥ रुपये १८७२ ब्रकीश कल ग. बा. कबीखर, तत्वशान ब तकशास्त्राचे प्राध्यापक, न्यू हॅस्टेह, हळ$र कॉलेज, इंदूर ( मध्यभारत ) सव हक्क स्वाधीन भुद्रक-- द. ह. ओक, भीनाथ अेत ढि. इंदूर, श्रो. प्रस्तादना “>€>२>/७” पुस्तकाची प्रथमादात्ते सुप्रसिद्ध साहित्यक के. वामन मल्हार जोश्ली यांच्या अध्यक्षतेस्वाली मंडलेश्वर मुक्कार्मी पंघरा वर्षो- पूर्वी प्रकाशित झाली होती, त्यासमर्यी त्यांनी केलल्या माषणापासून*च महराष्टने या पुस्तकार्चे मोठ्या प्रमाने स्वागत केळे; आणि अनेक नियतकालिकांनी व विद्वानांनी या पुस्तकावर उत्कृष्ठ अभिप्राय व्यक्त करून, ब साहित्यतंस्थांना पुरस्कार देऊन लखकरास प्रोत्साहित केले. त्या सवांचे या प्रसर्गी आमार मानर्ण आमच कततंब्य आहे. नागपूर बिद्यापीठाने इ पुस्तक एम्‌. ए. ब बी. ए. ( ऑनर्स ) साठी पाठ्य- पुस्तक म्हणून नेमून याचा गोरव केला; इतर्राह कांही विद्यापीरठार्नी याचा अभ्यासक्रर्मात लमातश केल्याचे कळले. आणि आता पुर्ण व मुंबई विद्यापीठांना ईं बी ए. साठी नेमे आहे. प्रथमावृत्तीच्या प्रती पुरेशा शिल्लक नसल्याने ही द्वितीयावरात्त काढीत आहे. प्रथमावृत्तीच्या प्रकाशनानतर लोटलेला काळ लक्षांत घेऊन या आवृत्तीत आवश्‍यक हेथे संशाषन करून घेतळळे॑ आहे. मात्र अस करण्यांत मूळ मव्यंवर्ति विचारसरणीला कोठेहि हात लाबळेला नाही. बहुतेक बदल किरकोळ शाब्किक स्वरूपाचे असून तेहि मुळांतले कांही अनावश्यरू शब्दप्रयोग गाळण्याच्या स्वरूपाचेच आहेत. मुळांत मर टाकली ती भिन्नांमन्न स्थळीं न टाकतां एकाच नवीन प्रकरणांत लर्माविश् केळी आहे. ते म्हणने या आदूर्तातर्ले "नीति, व्याक्त आणि सपाज ! इ. द्‌ क्रर्माकाने सहावे असले प्रकरण. हे या आवृत्तीत सवस्वी नवीन असून था महत्वाच्या प्रकरणामुळे या पुस्तकांतील विचारसरणीच्या वास्तविक पुर्ल्यांत निश्चितपणे मर पडली आहे असे विद्यापीठांतील ब विद्यापीठा- बाहेरील विद्वार्नांनाहि आढळून यईल अश्ली अपेक्षा आहे. या आवृत्तीत शुद्धलेखनाच्या नबीन नियमांना अनुसरण्याचा शक्य तितका प्रयत्न केला आहे. श्षवरटी, मिच्या कृपाप्रसादकरूनच हे पुस्तक लिहिळें गेळे, ब आता हा द्वितीयाबृत्तीचा सुयोग आला, त्या भीशारदेच्या चरणारबिंदी छीन होऊन हॅ पुस्तक पुनश्व रसिकांच्या ठेवेल रादर करितो. मंगळवार, वैश्याख शु. १५, शके १८७२, दि. २-५-११९५० होळकर कॅलिन, । इंदूर, मध्य-भारत. ग. घा, कवीसधर नाते आणि कळलोपासना अनुक्रमणिका प्रकरण पृष्ठ. उपाोद्धात ढ शै ,» पहिलेः कलटंबिषयी सामान्य विवेचन श्‌ » दुसरे: परिवतेनशीळ ब शाख्वत नीठिं कन १९ ,» तिसरें: नीविपर आणि नीतिबिषयक व श्फ ,, चवर्थेः त्रिबिध सोंदर्‍्य ब नीति-अर्नभ्षते षण ,, पांचवे: साहित्यक्षेत्रांतली षेवदशांदी ... छठ » सहाबेंः नीति, व्यक्ति आणि समोज डर ९० ,. सातवे. कला आणि नीति ... शश ,» आठवे: कांही अवांतर महत्वाच्या गोष्टी... १४३ » नववे: उपसंद्दार १६३ परिशिष्ट अः श्री. भा. रा. तांबे यांच्या कांही विधानाचे खंडन... १८० पारीशीष्ट आः कांही आक्षेपांस उत्तर > श१ै९७ टॅ. 1 6 0 क क क््वह्का छव्क कय (७:३४ 5 इ» :4४६२०1 है । नीति आगि कहोपातना ' या पुस्तकाच्या संशोधित ऐं द्वितीबावृत्तीस जोडळेळे, ब ब्यांचे जवळ प्रयमावृत्तीच्या शै प्रती अततीक त्वांचे सोयीसाठी वेगळें छापून घेतलेडे रै नवीन प्रकरण-- रै १ नीते, व्यक्ति आणि समाज १ र किंमत एक रुपाया रै ७५५०७, »७," 3७, »०३, ४०%, ३५७, &३०% 5:42, कग... 1... नीति आणि कठोपासना त्री. हीीति आणि कळोफासन. उपोडात. .-०-७%॥(७--४०-०-- दागष्टांत अलीकडे ज्या कांदी थोड्या महत्वाच्या विषयांवर विशेष उत्साहान वादविवाद चाल्ला आदे, त्यांमध्यच नीति आणि कल्म यांच्या परस्पर संबेघाचा प्रामुख्याने समावेक्व केला पाहिजे यांत हाका नादी. वर्तमानपत्रांतून, मासिकातून, विद्यालयीन बिवादधंघांवून, व्याख्यानांतून, पुस्तकांतून, साहित्यसंमेलनांतून, फार काय, न्यायाल्यां- तीळ खटल्यांतून देखील या वादाचे पडसाद जोरजोराने उठत असून, त्याप्रीत्यय उलरसुलट योड्यांचीं रणे माजत आहित, महाराष्ट्रत या वादाचा उग्श्न ' ओलेती ! च्या चित्रापासून झाला असो; किंवा कांही पुत्तकांच्या अनिष्ट प्रकाशनासुळे झाला असो; अगर दरवषी साहित्य- संभेलनांत अन्छोलतानिवारणाचा ठराव मांडण्याच्या कांही गुहृस्थांच्या चिकाटीत झाळा असो; ता. कोठेहि उगम पाबला असला ब त्याला कशनिहि महत्व .प्रात्त झाल असल, तरी इतकें मात्र खर का, एकदा जोरांत आलेल्या या वादविवाद!चा कांही तरी समाधानकारक निकाब्र लाबर्णे आता आवश्यक हाऊन असलें आहे. कारण उलटपक्षी, अरछोक- तेचा व अनीतीचा नुकताच रोवला गेलल्य खुटा दृल्वून बळकट केल्याचे श्रय मात्र या वादापासून महाराष्ट्र सरस्वतीचे पदरांत पडणार असून, आज आपल्या समाजांत जो अव्हशीं दमत दत व कांदी अक्षी उघड -: उपाद्वात असा अश्छीळतेचा पचार सुरू झाला आहे, त्याचे लवकरच अनीतीच्या पूणपणे उघड, १ निःसेकोच नार्चांत रूपांतर झालेळें दिसून येईल, निर- क्षर लोकांच्या अधमाचरणापेक्षा साक्षर लोकांन अधमचरण अधिक निंद्य; आणि त्यांतहि जर त्याला बिद्दन्मान्यतेचा, किंवा नुसता विद्दन्बि- मूढतेचा देखीळ शिक्कामोतज मिळाला, तर मग “आधींच मर्कट तर्शांतहि मद्य प्याळा ) या न्यायाने त्यांच दुष्परिणाम किती भयेकर व दूरबर पसरणार देतील यांची कल्पनाच करणे बेर, यास्तव, महाराष्ट्रयाह्मय़ास व सदामेरूचीस लागू पाहणाऱ्या या कीडेचा एव्हांच बीमोड व्हावा या हेतूने आपापल्यापरीने निःसाटिग्व व निःबक्षपाती प्रयत्न करून, महाराष्ट॒- शारदेवर होऊ पाहणाऱ्या या खळ्छीलतेच्या व अनीचीच्या इल्धूवापासून तिचे सरक्षण करणं ह सव साहित्य-सेबकांचे एक आवईयक व पवित्र कर्तढ्य आहे, आणि असा एक प्रयत्न हाणूनच पुढील प्रकरणे लिहिण्यात आली आहेत. प्रकरण पहिलं. कलेविषयी सामान्य विवेचन. "घे >>६€८ डॉ. 1 & हि वादग्रस्त विषयाच्या विचारास सुरवात करण्यापूवी त्यांताल मुख्य महत्वाच्या पदांची व्याख्या करणें आबश्यक आहे, दैउघडच आहे, आणि या सामान्य नियमास भनुसरून कलोपासने. संघंधीाच्या या प्रस्तुत वादांत शिरण्यापूबी, कळेची योग्य ब शाख्बशुद्ध व्याख्या केली पाहिज असा आप्रह्र धरणे अगदींच अयुक्तिक होणार नाही, परेतु सव शास्त्रांच्या अभ्यासाचे प्रारभी येणारी एक अडचण येथेहि आपल्यापुढे उभा राइण्याचा संभब आहे. कोणत्याहि शास्त्राचा ज6! प्रारम तसाच शेवट देखील तत्प्रतिपादयय विषयाच्या व्याख्येत होत असतो बरबर बिसंगत दिसणारे दवे विधान वास्तविक तठे नाही. कारण, प्रारं मीच्या व शबटच्या ब्याख्यत बस्तुतः महृदंतर असते, प्रारभीची ब्याख्य ठोकळ मानाने केलेली असते; व तिचा उद्देश केवळ जिज्ञासूला त्य विषयाची जगांताल इतर बिषयांपासून ओळख पटाबी इतकाच असतो. ज्वाला पद्य झणजे काय हेच माहीत नाही तो इत्तदपण काय शिकणार आणि ज्याला इतर वस्तूपासून सुवण नेमके ओळखून काढतां येत नाह तो सुबणकाराची कला अवगत तरी कशी करून घेणार ? उलट, शब्च व्याख्या ञास्त्रशञद, अव्यासिअतिव्याप्त इत्यादि दोषांपासून पूर्णपण आलत, ब प्रातिपाच्य वस्तूच्या सर्व-व कक्त-“' आबश्यक ” गुणांच निदेश करणारी अशी असते. किंबहुना कोणत्याहि शास्त्राचा उद्देश ४ नीति आणि कलोपासना [ प्रकरणं तत्परतिपाद्य विषयाची ठंपूणे ब शाख्शुद्ध व्याल्या करणें हाच होथ असें झणण्यास प्रत्यवाय नाही. यासाठी कलेची आमच्या मंत योग्य अशो व्याख्या वाचकांस येथे पारंभींच देणें युक्त होणार नाही. कारण तं केल्यास ज्या पुढे सिद्ध करावयाच्या आहेत अश्या कांही गोष्टी आधीच ग्रहीत धराव्या लागतीळ व वाचकांचा निरथंक घोटाळा होइल, यास्तव सामात्यतः व्यवहारात यासबधधांत ज्या कांही ठोकळ व्याख्या प्रचालित आहेत त्यांच्या परीक्षणापासून आपण या विष्रयास सुरवात केल्यास ते सोर्याचे होईल, सामान्य पारिभार्षेत आपल्यास कलेच्या मुख्यत्वेकरून दोन व्याख्या प्रचाडित असलेल्या आढळून येतात. सोदयंसंपत्न वस्तु निमाण करण्याची युक्ति हणजेच कला, ही एक; व मनाला आनंद देणारी प्रत्यक कृति व वस्तु कलापूर्ण हटली पाहिज ही दुसरी व्याख्या होय. थोडा अधिक विचार केला असतां यांतीळ पहिला व्याख्या दुसरीत समाविष्ट करतां यईल; कारण सोदर्य हणजे तरी काय असा प्रश्न उपस्थित कला असतां मनाला आनंद देण्याचा कोणत्याहि पदार्थाचा गुण अडेच उत्तर साधाऱण * वट 1960112009 $ 0011710196 06621 १०11160 111511 63 118 ९178९91017 017 1082 8501658101 01 ॥1॥€ उेढवपा 11" :>.5ध०ट/८७9०60168: ॥॥75 ॥89, 2 टाय (घटाट०ट(815, 9४ उ. र. परपठ5०प, ४०) 1. ७70. 238-39. सामान्य मनुष्याच्या कस्मरविषयक कल्पनेन्नद्वदळ सप्रातिद्ध रशियन लेखक टॉलस्टाय्‌ लिहितो: “**॥५ 18 टश 00 1070१५०788 7062007"0,. 80४७ 5प0०॥ 11011... 1'0 1171 11 886115 ९0161 51 ८०१॥10160181081016 व तात. 2018188 प) पावार्‍हिडापाल ९वपाश्‍, खाच फिरवा "९1७7610868 [0 098वफाश ५॥])) 5५४66७ 10 6>01व11 त] वघ€81018 900 वात, (लिवा 15 वत, 0160161 1, पाहिळें 1 कळेविषयी सामान्य बिवेचन ५ जनसंमदांकडून दिलें जाते. याशिवाय आणखीहि एका दृष्टीने प्रस्तुत ठिकाणीं या दुसच्या व्याख्येला महत्व प्रास झाल आहे. नीति व कला यांचा वास्तावेक पाहतां मुळींच परस्परसंबंध नाही अस मोश्चितपणे प्रतिपादन करणाऱ्या लेकांकडूनद्वे हीच व्याख्या अधिक प्रामुख्याने पुढे केली जाते, नातेअनीतीच्या झगड्यांत पडण्याचे कलाकाराला कारण नाही; त्याने आपल्या कृतीपासून लोकांच्या व स्वतःच्या मनाला आल्हाद होइल किंबा नाही, इतर्के पाहिलं म्हणजे पुरे, अंस या लोकाचे म्हणणें असते, अतएव आपण येथे तूते या दुसऱ्या व्याख्येचा चिकित्सापूवक विचार करू, इतर कोणत्याहि तत्सद्दश॒ विषयाप्रमाणे, कलेच्या व्याख्यृतच आप- ल्यास तिच्या व्येयाचाही सुगावा साहजिकच लागू दाकेळ, मनाला आनंद देणारी प्रत्यक कृति व वस्तु कला या सदराखाली येते, अर्से म्हणणाऱ्यांचे मताने कलेचं ध्यय मनास आनेद देणे इतकेंच आहे, हें उघड आहे, परंतु येथे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित हातो. जगांत मानवी मनांत निमाण होणाऱ्या आनेद या सद्राखालीळ सवे अत;करणवात्ति एकाच प्रकारच्या आहेत काय ? जगांतील कोणत्याहि दोन अगर अधिक आनेद: मनोवृत्ति घेतल्या, तर त्यांतील फरक केवळ कमीअधिकपणाचा-संख्येचा-च असे शकेल, किबा जातीचा देखील असू शकेल ! आणि जर सुखांत अगर आनेदांत अछा प्रकारभद असल तर कोणत्या विशिष्ट प्रकारच्या आनंदाचे जनकत्न कलेकडे दिलें पाहिजे ! किंबा, सरसकट सर्वेच आनं दाचे जनकत्व कलंकडे देणे इष्ट आहे ! हे दोनहि प्रश्न बरेच वादग्रस्त आहेत; ब विशेषतः पहिल्यावर तर नीतेशास्त्रांत आजपांवेता बरीच रण माजली आहेत. परंतु दरा प्रश्नांच्या तपाशिलांत शिरणे आपल्यास येथे शाक्य नाही, व फॉरस॑ आवश्‍यक द नोति आणि कलोपासना [ प्रकेरॅणे नाही. पाहिल्या प्रश्नाचे थोडक्यांत अंस उत्तर देतां येईल कीं, नगांतील सर्व सुखें एकाच प्रकारचीं नखून त्यामध्ये प्रकारभेद मानणं आवश्यक आडे. क्रारण, सवे सुखे एकाच प्रकारची असून त्यांमधील भेद जर केवळ कमीआधिकपणचाच असता, तर एका धिषशिष्ट स्थितीत दुसरीपेक्षा उघड उघड आधेक सुख दिसत असतां, कोणीहि त्या दुसऱ्या स्थितीस पतकरले नसते. परतु, जगांत वास्तावेक आपल्याला याच्या उलट स्थिति अनेक वेळां दृष्टोत्पत्तीस येते, ३ दरिद्री ज्ञानी मनुष्याला श्रीमंतांत लोळणाऱ्या व प्रकनि उत्तम असणाऱ्या पण अत्यंत अज्ञानी मनुप्यापक्षा अधिक सुख असते काय ? पण मग तो ज्ञानी मनुष्य आपली त्थिति सबंस्वी टाकून त्या अज्ञानी बहुसुखी मनुष्याची स्थिति पतकरण्यास कां बेरे तयार दात नाही? एक जुल्मी सत्ताधीश सत्य व स्वातंत्र्याप्रीत्यथ जीविताचा हाम करण्यास तयार झालेल्या राष्ट्वीरास हाल हाल करून ठार मारीत आहे अशी कल्पना करा. आता या वेळेस कोणाची स्थिति अधिक दुःखप्रद आहे ब कोणाची सुखप्रद आहे इ स्पष्टपणे सांगावयास पाहिजे काय? % पहा! “' पहूला जं ज सुख उपभोगणें शक्‍य आहे त॑ त॑ सवं तुढा देता अस सांगून कोणास “ तू पद्च होण्यास राजी आहेस काय ! ” असा! प्रश्न केला तर एक देखील मनुष्य पशु होण्यास तयार शणार नाई. '/- छो, टिळक कृत “ गाता रहस्य, ” पु, ९२. तर्सच “ 760 ॥पयाळाय ७617108 ४०पाव ०००४९०० 96९ लावले २० काश ०06 10061 5111171815 107 0100१18090 0100 1))685: 6]1]100106 ्ज ७ ७8&8('5 918668प'68. /-- (/8३२टा/च२णाडण 90 1.5. 111], मानबी जीवनाच आतम ध्येय केवळ सुख हेंच आहे अर्ते झणणाऱ्या या उपयुक्ततांबादी इंग्रज तत्बज्ञान्याला याच कारणामुळे रावर्टी सुखांत प्रकार - द मान्य करून सबतःच्या प्रॉतपाढनात परस्पर विसंगति उत्पन्न करणे भाग पडलें, पहिलें ] कलेविषयी सामान्य विवेचन ७ पण अर्से असतांहि ते दाब आपापल्या जागा बदळण्यास कां बर तश्रार होत नाद्दीत ! त्यांतील जुलमी मनुष्य या अदलाबदलीस तयार होणार नाही यांत आश्चये नाही; परंतु, त्या दुसऱ्या स्वार्थत्यागी व्यक्तीनेद्दी यासाठी तयार होऊं नये, यांत आश्चये नव्हे काय १ एखादा जातिवंत उच्च दर्जाचा कलाकार भेष्ठ अशा कलानिर्मितीतील सर्गीय आनद सोडून शुद्र विषयानंदाच्या अतिमोठ्या संचयाकडे देखील वळेल काय? या अनेक उदा- दहृरणांवरून एकच गोष्ट उघड होते की, आनंद या सदराखाली येणाऱ्या सर्व मनावाचे एकाच जातीच्या नसून त्यांत मरकारभेद आहेत. कांही आनेद- वृच्चि जात्याच उच्च प्रकारच्या असतात, तर कांदी हलक्‍या प्रकारच्या अवतात; असे मानल्यावांचून आपल्यास वरोल कोड्यांचा उलगड) हात नाही. % आनंदाच्या या दान प्रकारांमधील बारीक भेदांत शिरण्यांचे आप- ल्यास येथे कारण नाही; आपल्या प्रस्तुतच्या विषयास आवश्यक इतकाच भद येथे दाखावेला म्हणज पुर, आणि तर्से पाहू गेळें असतां अशील अनोर्तांच्या उथळ सोंदर्यांपासून उत्पक्न होणारा दीन आनंद (कोणा कोणा * | 506 काढववर 8॥08ए०॥॥९१ 10 5100) फिका, ७॥७ ४९७ ॥01710॥708 016 101)165पा'8 ॥ठा961 1081 8101101617, १९७ ॥€त711 ताता, [॥0पा)ा 011 0011061 3160 0186१810-> 1. परात 568 €वप्वीए 51058611--. ए6 016 158 1016 ४१]॥७०018 ॥1871 11168 0110161 1८1 8507016 0161 1686801 111611 18 18581117)8858«".... 1 1100 5व४ (0 110९611 10. टढहफवाय 1100 : * 1 डाठपात दक 1710"'8 ७165पा'8 100१1 ठत 10 11113 1८8 तिवाा 1 500पल ल्या व०ाव 1०३8 ॥०व€०४”; 100 ४७1 1 1107 860 10 ॥ ४६: "1160 ॥व&€०४ 15 1116 1101018617 670. ॥॥व९७ 1668516, 1160610182 10 116 1३6९१५ 1 ७11) ठद0.' “-- 726 7460797 0 (००्य ळच ८७2 5४ पळयात 080139.1), ४०1, 1, ७9. 33-33. टॅ नोंते आणि कलोपासना [ प्रकरण तर त्यांना केवळ सोंदयाभास आणि आनेदाभासच म्हणताल ३) आणि सात्विक सोंदर्यापासून उत्पन्न होणारा उच्च कोटींचा व उन्नतीप्रत नेणारा 'बरम्ह्वास्वादसद्दादर' आनंद यांतढा फरक कोणत्या सुज्ञाला अवगत नाही? $ एक पापापासून उत्पन्न होतो तर दुसरा उच्च पुण्यकृत्यांत उगम पावतो, एक शाश्वत असतो तर दुसरा क्षणिक असता, पण यांतील मुख्य भेद शात व क्षणिक या शब्दांनी चांगल्या तऱ्हेने व्यक्त हात नाही. कारण, कित्येक प्रसंगी उपानिर्दि्ट उच्च कोटीच्या एखाद्रा आनंदापेक्षा दसऱ्या कोर्टीतला आनद वर वर पाहणाऱ्या दृष्टीला तरी कांही काळ अधिक टिकलेल्म या जगांत आढळून येतो. यासाठी त्यांताल महत्वाचा व मुख्य भेद आपण येथ लक्षांत ठेवला पाहिज, तो हृ! को, वर ज्याला दलक्या प्रतीचा आनंद अस संब्रोधिलं आहे त्यांत स्वतःतच त्याच्या नाशाचें व भावी दःखाचे बीज अंतभूत असते. तं बीज आज, उद्यां, पर्वा, अगर अधिक कालांतराने फळल्यावांचून राहत नाही, उटट उच्च कोटीच्या आनंदांत अंत दु:खबीज लपलेळे नसतं, म्हणूनच तो खरा आनंद, ब पहिला केवळ आमंदाभास होय अर्स कित्येकांचे म्हणणे आहे. उच्च कोटीचा आनंद एकदा प्राप्त झाल म्हणज त्याच्यानंतर दु:खवातुभव येणार नाहीच असं माही, परंतु नंतरच्या या दु:खाचा सत्रंध त्या आनंदार्शी ४ उदाहरणाथ, प्रो, अळतेकर एके ठिकाणी काग्र ह्मणतात पहा: ८ नीतीचे सानिधान असलेल झोंदय, सोंदर्य नसून सौंदर्याचा भास असतो व तेथे खरोखर असुंदरतन कृत्रिम उपायांनी सॉंद्याचे सोंग आणलेले असते,” (“पारिजात १ब्रुवारी १९३१४, पष्ठ ५१.) ६ / १1182 6111818 01885पा'8 15 7101 ॥॥€९ ७1€68प8 0! 1162 ४०1॥७(७७1४४.......... "र्पा त 8080101711 डा लीींट 01€88५916'-- (0एप॥०8९$ ० व *्या/०5०00179 ० शवा ७7 (20(1/यच ॥/००च, 2 722, पहिलें ] कळेविषयी /सामान्य विबेचन ९ नखून, इतर एखाद्या घटनेशी असतो. शिवाय, उच्च कोटीच्या आनंदाचा बिपय प्रत्यक्ष सृष्टीतून नादीसा झाला तरी त्याची नुसती स्मृति देखील आनंददायक असते, उलट, दुसऱ्या प्रकारच्या आनंदाची कालांतराने स्मृति झाली असतां, ती दःखकारक, तापदायक, व कित्येक प्रंगो तर लजास्पद देखील असते. किमानपक्षी त्यांतील आनंद पूर्वीपेक्षा फार कमी होत जातो यांत संशय नाही. येथ जाताजाता एका आक्षपाचा वचार कल्यास चांग होईल. आनेदाचे जे वर प्रकारभेद केळे आहेत. त्यावर कोणा अशी शंका घेतील कीं, वास्तविक पाहतां आनंदमनोबृत्ति दी सवोठेकार्णी ब सवकाठी एकाच प्रकारची असून, ' तिच्यांत जो उच्चनीचपगाचा भेद दिसतो तो तिच्या विषयांतगत उच्चनीचपणामुळे तिच्यांत शिरतो, या आक्षेपांत कांहीस तथ्य आहे ईं आम्ही कबूळ करता. परंतु आमचे म्हणणें इतकच कीं, हा आक्षप जावनाचे आतिप् ध्येय निश्चित करूं पाहणाऱ्या एखाद्या केवळ नीतिशास्त्रावरील पुस्तकांत कितीहि महत्वाचा असला, तरी कळा ब नीति यांच्या संत्रंधाच्या प्रस्तुत वादांत त्याला महत्व नाही, कारण, आनंदांतीळ उच्चनीचपणा अशा रीतीने वास्तविक त्याच्या विषयांत आहे अक्ष मानले तरी आमच्या मुख्य प्रमेयाळा मुळीच बाघा न येतां, कलेचे ध्येय सात्विक आनंद उत्पन्न करणं ईं आहे, या आमच्या विधानाला : ब हे ध्येय कलचे विषय सात्विक, नेतिक व उच्च प्रकारचेच ठेबल्याने प्राप्त होईल ' अशो पुष्टि जोडडी की झालें, एवंच, उच्चनीचत्व वास्तविक आनंदांत आह अर्स मानलें काय, किंवा विषयांत आढे असे मानलें काय, कळ[ ब नीति यांचा संबंध सुटत नाही हं उघड आहे. परंतु, याशिवाय येथे दुसरीहि एक गोष्ट लक्षांत घेतली पाहिज, केवळ आनंद दही मनोदतीची एक ज्ञाति था दृष्टीने विचार केल्यास ही जाति १८ नीति आणि कलोपासना [ प्रकरण अबंत्र सारखी असेळ, परंतु प्रत्यक्ष व्यवहारांत आपल्याला अशा या समाधटिरूष आनंदज्ञातीचा अनुभव कधीच येत नाही. जसे सब गायींत गोत्वजाति एकच असली तरी प्रत्यक्ष व्यवह्वारांत दी नुसती गोत्वजाति आपल्यास उपलब्ध होऊं शकत नाही, उलट निरनिराळ्या अनेक गुणांचे संमिश्रण होऊन व्याक्तेरूष बनलेल्या गाईच दिसतात; त्याच- प्रमाणे केवळ आनंदजातीचा आपल्यास प्रत्यक्ष अनुभव कधीच न येतां त्यांत खमाविष्ट होणाऱ्या व्यक्तिरूषू आनेदवृत्तींचांच अनुमव नेहमी येतो, आणि या व्यक्तिरूप आनंदमनोवृत्तींत विषयांचा समावेश होत असल्याने त्यांचे प्रकारभेद होऊं दाकतात, कोणीहि “ मला नुक्ता आनंदाचा अनुभव झाला, त्याला विषय नव्हता; सारांश, तो कश्या- पाखूनहि झाला नव्हता ? अवे म्हणू शकत नादी; तर ' मढा अमक्या गोष्टीपासून आनंद झाढा ! असेच त्याला म्हणावें लागेल, प्रत्यक्ष अनुभवास येणाऱ्या सब आनंदमनोबृत्तींत अश्या रीतीन विषयांचा समावेश होत असल्याने, व ह्यांना उद्देधूनच आमचे प्रस्तुतचे विवेचन असल्याने, आम्ही बर आनेदाचे प्रकारमद मानिले आहेत. हीच गोष्ट आधुनिक पाश्चिमात्य नीतेश्यास्रवेत्यांच्या पद्धतीस अनुसरून सांगावयाची झाल्यास ६ जगांत सुख एकाच प्रकारचे आहे; प7तु सखे अनेक प्रकारची आहेत! असें वरवर ब्रिराधी भासणार परंतु अंतर्यामी सत्य असलेल विघान करतां येईल, आता, या दोन प्रकारच्या आनेदवृत्तीपेकी कोणत्या प्रकाराशी कळेची कल्पना निगडित झाली आदे ईं स्पष्टपेंगर सांगावयास पाहिजे काय़ ? कलेचे जन्म व पर्येवतान उच्च कोटीच्या, सात्विक, शाश्वत, एक- जिनधी--ज्यांत दःखशेजाची भेसळ नाईी अशा, व उन्नतीप्रत नेणाऱ्या आनदांतच झल पाहिजे यांत आम्हाला सठायग्र नाही, उलट प्रकारच्या आनदाशी कलेचा संजंब आहे अस म्डणणारा कोणी सुज्ञ असेडट अर्ख वाटत नाही, कळेचा एक विशिष्ट प्रहार जो काव्यलेखनशला पाहेलें ] कलेविषयी सामान्य विवेचन ११ त्याविषयी कै. बा. गो. आपटे लिहितात; “' काव्यवाचनापासून होणारा आनंद शुद्ध ब उच्च प्रतीचा आनंद पाहिजे. काव्यांत माणसाला पथ्रुत्ब देणारा व त्याला अघागतीला नेगारा आनंद नसावा एवटी खबरदारी मात्र अवश्य घेतला पाहिजे. ” % समथ रामदात स्वामींची काव्याची व्याख्या तर सुप्रासेद्धूच आहे. “' कवित्व अवे रम्य गोड ” अक्ष सांगून £ मृदु मंजुळ कोमळ । भव्य अद्सुत विशाळ | गोल्य माधुय रसाळ ? अर्श काव्याचे आनंदजनकत्व दाखावेणारी विशेषणे दिल्यानंतर समथ लागलीच पुढील ओव्या लिहिण्यास विसरळे नाहीत, '' जर्णे अनुताप उपजे । जेर्ण लो$क लाजे । जण शान उमजे । या नांब कवित्व | जेणे देहलुद्धि तुटे । जगे भवासेंध॒ आटि | जरणे भगवंत प्रगटे | या नांव कावत्व | $$ साहित्यांत भनछीलतेचे एक माठ आभयस्थान म्हणजे बरिनोद, या बिनादा- बहुल एक विद्वान लेखक म्हणतात; “' विनोद खात्विक व शुद्ध असावा, .. अपवित्र झालेला विनाट, मग तो शब्दांची कितीही गोड कसरत करून व्यक्त केठेडा असला तरी हीनच म्हणावा लागेल, आणि अशा विनोदामुळे हसून मुरकुंड्या वळतात अशी कोणी त्याची जरी अज्ञानांन वाखाणणी करीत असेल तरी भाणत्यांनीं त्यासजधीं सत्य कल्पना निर्विकारपणे प्रसुत केली पाहिजे, कलेच्या आनेदाच्या शाश्वततेबद्दळ एक इंग्रज ग्रंथकार लिहितो, ॥ तत ७8७0 ० ढणणाप्ा'8 वादे एंपिववणा&णा 1 पाहा 111168 १0110 1661, 11 उ&81&'व, पिता ० श०(५६० व्शा शाटात 18 101 ४०५1) 88810 110110 [110185 18 00. ४०॥॥॥ 8661110 वा. व), ताले 1 धा8ए ळा बा. ताड विळा पापा घटा ४४०॥॥८, (12९ 178 ० 10 ७8 ७७3176१ 0 ॥ १671"०15, %' ठेखनकला ? (१९२६) प. ६९, शिवाय “ सोंदर्य आणि ळलितकला (१९१९) ए. १८-२२ पहा. १ श्रीमहासबरोध १४॥३॥३६-५०, 1 शि. गो, भावे कृत “' गडकऱ्यांचा विनोद ” पष्ठे १७-१८. १२ नीति आणि कलोपासना [ प्रकरणे 10 10 1858171 118 1031181811 186581'68 116९ 0 ल 1 ग, 658 50.०. ठेपले प0०1 पा&्या. ता ठापाशा प०'क&, ९". 6501188 (0 1616951 0817॥00760001र्‍9॥, काते 8४९0 10 ७68 11016 1761881100 1118 11008 ॥. 15 8881." * असेच उद्गार श्रष्ठ कत्रे व रसज्ञ मोरोवत यांनी आपल्या : केकावलींत ? भगवत्कथेस उद्देधून काढले आहेत. ते म्हणतातः तुम्ही बहु भळे, मला उमज होय ऐसे कथा; कसा रसिक तो ? पुन्हां जरि म्हणेल आली कथा; प्रातिक्षण नवीच दे रुचि, शुकाहि संन्यासेया; न मोहिति भत्रत्कथा अर्रावका अधन्यासि या | कथा श्रवण चत्वरीं जारे पुनः पुन्हा ये, रंते- महारसिक तद्रीं, विटति ऐकतां येर ते; 6 सुप्रात्दध आंग्ल कवि कोट्स्‌ याची “ ॥ [त 1 56वपाए 13 58 |०५ 10०7 8४७८॥/, (18 1076111071685 1101848885; उ. शा 718४761 65358 170 11010111011885. “ही उक्ते देखील हेंच सांगते. त्याचप्रमाणे कळेपांसून होणारा आनद केबळ *“ अनुकूलसंबेंदना ? या सदराखाली न येतां त्याने धार्मिक ब नतिफ मानसोन्नतीठहि कारणीभूत झालें पाहिजे, या आमच्या विधानास पुष्टिकारक म्हणून उपरिनिर्दिष्ट आंग्ढ ग्रंथकाराचींच पुढील वाक्ये येथे उद्धृत करण्यास हरकत नाही. ततो लिहितोः- “811 ॥॥॥ 05 118 710805 5 ४७] 885 118 ७४6४: 8806801611/ 1 15 601 10 वेब्ठलागहावां6 101 त * ९५॥८८७5060176:- ॥7॥५ ॥/2, 47 दव टघटाकटाभाळ, ४ 47/पढ$०17 “८. 237. $ केकावली, कोक १००-१०१, येथे इतके लक्षांत घेतल्यास मांग होईल कीं या कछोकांत मोरोपंत त्याच गोष्टींचे पण कलाकृतीच्या ऐवजी रतिकाच्या दृष्टीने प्रतिपादन करीत आहेत, पाहिळें ] कलेविषयी सामान्य विवेचन १३ १152011116 0 एलावाठप8 शंगाप० 170 १878 ए0681व2त- 107, 105100 (118 587७610117 1151 8187०७5 कावे ७71160, 10. शाला 15 1॥16!80 ७7७7. ०" ४०1पफ़ाप०प5 ०1 1001868100. ” ज्ञा गोष्ट कलेच्या आनंदाची तांच तिच्या सोंदर्याची, '* [6685 16 58वपाशए (1 11 98 10. ७ 811 10 0] 1. 5०0 ॥ एवा 5011108300 ७०81001605 एषघ्ाफ 10 185५18 15 ॥०. ठद००१ ..... 1107 61 1 वे&ढता. प ०858 व ४&९॥"४ए 100९५) 018 "॥७॥ ५४४6 5120061 ०0७15861]17865 10 पाळ. 58४1 & ०0 ७9९€वर्पाए ७0८1 0188585 ४॥॥॥0०५॥. ०008180101. 1118 50), 701 1115 5 100 ०७१11 11161 ४0४७7 »॥॥1 16765 10 खावापशिल पला वा) ७॥॥"6811ठा0ण१8 15398, ००० 50 ७४०॥॥६5 [15 1007785 101 106 0166811 0 प ७110० 0पला याच "९ यि वश€&, 1 0600768 110 ७680 पावा 9 वाढला २38 ठल १ण्रा0ळा'0] 8187051071." * प्रसिद्ध आंग्ल लेखक बेकन याने देखील हच गोष्ट पुढील सुन्दर वाक्यांत सांगितली आहे, “ 36०पा १, 1 1111 ४7७1), 1710168111 शंर्1७85$ 811110, 90 ४1०88 091051, ” $ आणि आधुनिक कविसम्राट्‌ रवींद्रनाथ ठाकुर यांनी तर स्पष्टच म्हटलें आहे की, “ जं खरोखर मंगल्मप्र तेंच सोंदर्ये, सोंदर्यमूर्त हीच पूर्ण मंगलाची मूर्ति ब मंगल्मूति हीच सोदरयांचें पूर्ण स्वरूप, सत्य हच छोंद्ये आणि खौदर्य हेंच सत्य”, > जमन तत्वज्ञ कटू याने देखील आपल्या सोंदर्यविषयक म्रेथांत ह्याच लक्षणांचे प्रातिपादन केले आहे. असो. येथपाबितो आपण कलेचं ध्येय सात्विक, शुद्ध व उच्च कोटीचा आनंद उत्पन्न करगे हेच होय हे पोवोत्य,व पाश्चिमात्य देशांतील मोठमोठ्या ५ [116500 (02-07) ??. 136-137. ८5579४. »< पहाः वा. गो. आपटे कृत “ सौंदर्य आणि ललितकला , पुष्ठ १७, 4.) नीति आणि कलोपासना [ प्रकरणं लोकांच्या विधानांच्या आधारे ठरविले, परतु याच गोष्टींचा आपल्यास एका निराळ्य़ा ब स्वतंत्र हृष्टीनेद्दि बिचार करितां येईल, कलेचे ध्येय केवळ आनेदोत्पासे इतकेंच नसून सात्विक, झुद्ध व उन्नतिप्रत नेणारा आनंद निर्माण करणे दे आहे, या विधानाबद्दल संशवय बाळगणाऱ्यांनी पुढील विचारवरणीकडे लक्ष द्यावे. ज्या एकंदर मानवा जविनाचे कला ह एक अंग आहि त्या मानवी जोवनाचें तरी ध्येय काय आहे ! केवळ अनुकूल संवेदना या सदराखाली येणारे सुख अधिकांत औधक कसें प्रात करून घेतां यईल हाच मानवी जीवनाचा अतिम प्रश्न आहे काय ! संदेवाने या वादाच्या तषपशिलांत शिरण्याची आतां फारशी गरज उरलेली नाही. कारण, अश्या ध्येयाचे प्रातेपादन करणारा केवलसुखवादी सुज्ञ आता. कोणी असेल वाटत नाही, अनेक बर्षेपावेतो चाललेल्या वादविबादाकडे पाहतां, मलुप्याच्या अंतिम ध्येयांत केबळ आनंद ही. एकच घटक नसून ्नातीचाहि त्यांत समावेश केला पाहिजे, हा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे. असे म्हणण्यास फारशी हृरकत नाही. आणि इतक्यावरह्ि ज्यांना ही गोष्ट पटली नसेल त्यांच्याशीं वादाबिवाद करणेच एका दृष्टीने व्यथ आहे; कारण ज्यांना मानबी जॉवनाच्या आंतिम ध्येयांतच नातीर्चे निःसंदिग्ध अभश्तत्य मान्य नाही, त्यांना कळेंतच काय पण या विश्वांत कोठेंहि नातीचें आस्तित्व खात्रीलायक रोताने पटबिणे अशक्य आहे. आमच्या हिंदुघर्म- शास्त्रांत तर या अतिम ध्येयाचे वणन स्पष्टपॅग सत्यम्‌, शिवम्‌ आणि सुंदरम , किंबा सत्‌ चित्‌ आणि आनंद अवे केळेळें आहे, आणि कित्येक पाश्चिमात्य विद्वान देखील आपलो घ्ययाची कल्पना अश्लीच करतांना आढळून येतात, उदाहरणाथ, सोंदर्य्ाखाचा ( 88116108 ) आद्य संस्थापर बॉमूगाटन्‌ ( 1351111307161) ) याच्या मताने आतिम पूणेल्वांचे ( 1112 7७801. 07 १055018 ) इंद्रियांनी ग्रहण पहिलें ] कलेविषयी सामान्य विवेचन १५ केळे म्हणज त्याळा सोंदये ( 13867 ) म्रणावे; त्याच अंतिम तत्वाचे बुद्धीने आकलन केलें म्हणजे त्याला सत्य ( ॥॥1॥0)) म्हणावे; ब त्यालाच नैतिक इच्छाशक्तीने ( शठा'त] ७॥]] ) प्रात्त करून घेतले म्हणजे शैवम्‌ ( (3000008658 ) म्हणावे. सुप्रासेद्ध जभन तत्ववेत्ता ह्गेल ( | श>७(- ) यांच्या मतानेहि सोदर्य व सत्य ही दोन्ही जगाच्या बुडाशी असलेल्या एकाच आंतिम तत्वाची--ज्याला ता ॥]5501पा€ उ 86 अस संभोधिता--निरानेगाळी र्ये आहेत; सत्य ह त्याचं मूल- स्वरूप असून तेंच ठत्य बाह्मरूपान प्रगट होऊन इंद्रियांना हग्गोचर झाल ग्पणजे त्याला सुन्दर असं म्हणतात, $% सारांश, मानवी जविनाच्या आतम ध्येयांत आनंदाचे आस्तत्व आहे ही गोष्ट जरी निर्विवाद असली, वरी त्याचबरोबर तो आनंद सत्य किंबा नीति यांपासून उत्पन्न झालेला, व म्हणूनच छाविक, नेतिक, व झुद्ध असा आंहृ हें विसरता कामा नये, ब्रह्मप्रा्तीपासून होणारा आनंद जर ब्रिषयानंदाहून भिन्न कोटींचा नसता, तर ' तूं जह्मज्ञानांचा मार्ग सोड, मी तुला विषयानंदाच्या अव्यादत प्राप्तीचा बर देतो, । अर्स एखाद्या ज्ञानेच्छूस देवाने म्हटल्यावर त्याने ब्रह्मज्ञानाचा मार्गे सोडावयास पाहिजे, परंतु ब्रह्मज्ञानजन्य शद्ध आनंदाची ज्याला थोडीहि चव कळली आहे असा ज्ञानी पुरुष असं करण्यास स्वझांतहि तयार होईल काय १ 1 मानवी जीवनाचे ध्येय सात्विक व शाद्ध आनंद प्राप्त करून घेणें ईं आहे ही गोष्ट स्पष्ट झाली म्हणजे साइजिकच कलेच्या ध्येवाचाही प्रश्न सुटतो. एकंदर मांनबी जीवनाचे ज ध्येय तंच त्यांत समाविष्ट झालेल्या % अलीकर्डाल आंग्ल नातेशास्त्रवत्ता 1151118 10816) याचे मत/हि यबाबतीत यासारखेच आहे, त्याच्या 776079 0 (27०0०4 ठव £य/ (४०.1) या पुस्तकाचे सातवे प्रकरण पदा, 1 कठोपा)षदांतील नाचिकेताची प्रसिद्ध गेष्ट पद्दावो, १६ नीति आणि कलोपासना [ प्रकरण त्याच्या निरानेराळ्या अगांचंहि असलें पाहिजे इं उघड आहे. यासाठी कला ही मानवी नीवनाच्या कक्षेच्या मुळी बाहेरच आहे, अ म्हणणाऱ्या आततायी वाद्यांची गोष्ट वगळल्यास, इतर सवोना कलेचे ध्येय सात्विक आनंदाची प्राप्ति हेंच आहि हे मान्य कराय लागेल, % आता असें पहा कीं, कोणत्याहि कृतीचा परिणाम कर्त्यांस व भाक्त्यास अंतिम ध्येयाकडे घेऊन जाणे, त्यापासून दूर नेर्गे, व जेथल्या तेथच ठेवर्गे, या तिघांपैही कोणता तरी एक झालाच पाहिजे हे उघड आहे. वास्तविक आम्हांला यांतील तिसऱ्या पंथाने आश्तत्व मान्य नाही ब आम्ही तर्से लवकरच % कला ही कलेसाठीच असून स्वतःच्या कक्षेबाहेर तिचा संबंध अगर उद्देश पोचत नाही, इत्यादि विधाने पुढे करून कलेची व एकंदर मानवी जीवनाच्या नेतिक ध्येयाची फारकत करू इच्छिणाऱ्यांनी पुढील वार्क्ये अवश्य वाचावीत! “6७16 15 1॥60680012 "० पळा एल 68 10158 11106 ० ७प'6 पितर्दापवाा0ठ1 ४७1०0 13 116 11020 वर्ण, »॥1 18 1101 ॥165प व 5001"वा रला 2 8186118101 01 006868 10घश्‍व 11168 "०८1 18 1118801010 006, 418 पाता 118 0 118 801111. 8217108 671. 9109४8 1183 1153 ९8१18 ०. दााव- ४ ०प858 115९. ॥ 15 101 5 &&७-८०व1016009 १10 5०] -8७00101811 वटाण४, ७717116176 5641061110 ए39तां ['.]80(00"00.भ फणालटा 15 116 8७11] 116. 88 ४॥०168 ......116 ०८९७ वा १ 50-०00711060१ 118 0111 18 [४661016 ०01 1180855व1'ए पि]€. वा ठाण शणांलटा) ॥॥द8 118811 10 [118 6010101070 ० 15 ठ७1 8581 -50110101681८0४0 व ७761681103 10 82181 101 1158 00101 80160 18 11 1110807, 81१ ट््षा 001४ 8० ७07 5600011 1100116008 तठे प०७॥०वपटए6./-->0॥/॥॥॥785 00 /2/1/05०0027/ ०0 शत ७४ (जपा ०"००१ ७७. £5-97. (586 51509. 8 ७1.3) याच डंबंधांत टॉलस्टॉयच्या //८1 15 27 ? या पुस्तकाचे ए.१२०पदा, पहिलें ] कलेविषयी सामान्य विवेचन १७ ० ज दाखवू. देखील; परंतु कांही लोकांना ते मान्य नसल्याने आम्हीहि सुरवातीस ते मान्य करूनच चालतो. आता अंतिम ध्येयाच्या जवळ घेऊन जाणें म्हणजे उन्नति करणे-हीच नीति होय; ज त्यापासून दूर नेणे म्हणन अवनति करणग--हीच अनीति होय, बाकी राहिला तिसरा परिणाम, तो म्हणजे इकडे अगर तिकडे, उन्नततीकडे अगर अबनतीकडे, कोणीचक्रडे न हालतां जथल्या तेथेच राहुर्गे, पण याचेच नांब व्यर्थ कालक्षेप करणे | आणि इंश्वरराने आपल्याला नेमून दिलेल्या मोजक्या कालक्षणांचा कांदीच उपयोग न करतां व्यथ क्षप करणे ही एक अवनतीलाच नेणारी गोष्ट नव्हे काय ? आपल्या वेळेचा कांही तरी योग्य उपय्रोग करण्यास आपण बांधले गेलो नाही. काय १ जर असली हो विश्रांति योग्य कारणाठाठी ब योग्य कालापावेतोच असेल, तर तिचा समावेश पाहिल्या परिणामांत होईल; कारण, खबे योग्य विश्रांति उन्नतीलाच कारणीभूत होत अहते. भाणि जर ती केवळ आळसजन्य, अशञानजन्य, किंवा इतर एखाद्या अयोग्य प्रकारची असेल, तर तिचा परिणाम दुसऱ्या परिणामांत समाविष्ट होइल, एवंच आम्ही वर म्हटल्याप्रमाणे, शेवटी दोनच परिणाम शिल्लक राहतीट---उर्नात अगर नीति; आणि अवनति अगर अनीति, आता कोणत्याहि कडाकृतोचा परिणाम तिच्या कत्याढा व भोक्त्याला ऑतिपम ध्येयापासून-म्हणजेच वर सांगितल्याप्रमागे नेतिक, सातिक, शुद्ध आनंदा- प सून-दुर नग हा. असाबा काय ! या प्रश्नाला स्पष्ट नकार देण्याची आवश्यकता आढे अर्स आम्हांत वाटत नाही, कारण जो या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देईल, त्याला कळा व काले यांतलाच भद कळला नाही, अस क. वामनराव जाशो यांच्या कोटीचा अवढंब अरून म्हणतां येइईळ, अथोतच प्रत्यक कलाकृतीचे ध्येय व तिचा परिणाम मानव मनांत स त्विक आनंद उत्पन्न करणेच होप्र हृ सिद्ध झाले. १८ नीति आणि कलोपासना [ प्रकरण प्रत्येक कलेचे साच्य कत्यांच्या ब भोक्त्याच्या मनांत घड खात्वक व नैतिक आनंद उत्पन्न करणे दंच दोय अर्से एकदा मान्य केलें, म्हणजे नीति व कला यांचा किती निकट्चा संबंध आहे हँ तेव्हाच लक्षांत येईल, कारण, कलाकृति निमोण होत अश्तांना जर नीतीकडे योग्य लक्ष दिळे ग्रेळें नाही, तर कडेपासून उत्पन्न होणारा आनंद सात्विक ब ]ाद्ध राहणार नाही. “ नासतो विद्यते भावा नाभावो विद्यते सतः ” या सुप्रतिद्ध भगवदुक्तीचा थोड्या निराळ्या संदर्भात अनुतरून अर्थ ढावून असे म्हणतां येईल कीं, कडेच्या उगमस्थानांत ब नंतर ती पूर्णत्वास प्राप्त होत असतांना योजलेल्या निरनिराळ्या डांघनांत जर नीतीचा अभाव असला, तर तिच्या पर्यवसानावस्थत नीतीचे आस्तित्व सांपडरण अशक्‍य आहे; व उलट, त्यांत जर कोठेंडि अनीति असली तर तितक्याच प्रमाणांत ती शेवटी देखील राहिलीच पाहिजे--तिच्या आस्तत्वाचा परिणाम तिच्या अभावांत डोऊं ज्षकणार नाही. सेताशेरामाणि तुकोबा यांचे ' सद्ध बीजा पोटो, कळे रसाळ गोमटी ! ई सुंदर ब सर्वसंमत विधान इतर खर्व बाबीप्रमाणे याही बाबतीत स्वर ठरळे तर त्यांत नवल कोणत ! प्रकरण वु सरं. पारिवर्तनझील व द्याश्वत नीति. कडकी, “तम्ताक क्लागी ल प्रकरणांत आपण कळेच्या ध्येयाचे ब तदनुषंगाने तिच्या सामान्य स्वरूपाचं थोडेखे॑ विवेचन केळ, आता कळ! वब नीति यांच्या परस्पर संबंधाच्या विबेचनांत आथेक खोल शिरण्यापूर्वी नीतीबद्दल थोडा विचार करणे आवश्यक आहे, वरा बरिवेचनांत वाचकांछ हा शब्द पुष्कळ वेळा आढळून आला अशेल;. न कलेसंब्रषीच्या यापुढील विबेचनांत तर तो. आणखी कित्येक प्रसंगी येणार आहे, यास्तव प्रथम या पदार्च या प्रकरणांत आवश्‍यक तितर्के स्पष्टीकरण रुरून, नंतरच कलेचा नातीज्ञी असेलेला निकटवति संनंच स्पष्ट करणे सयुक्तिक होईल. येथे प्रथमदक्षनींच आपल्यापुढे विरुद्ध पक्षाकडून एक आक्षेप आणला जाता; तो असा काँ, या जगांत शाश्वत भगर खनातन नीति अशी मुळींच नसून, नीति ही. कालानुसार ब देशानुसार रंग पालट- णारी अहे, कारण, जी गोष्ट एका कालांत नातीची हणून समबळी जाते ताच कालांतराने अनीतीच्या अडगळीत फेकली आते; वब त्याच- प्रमाणे एका देशांतील लोक ज्या गोष्टीला अनीतीच्या सदरांत घालतात, तिचाच त्याच कालांत दुकष्ऱ्या एखाद्या देशांतील छोक नीतिमान ह्मणून उदो उदो करीत असतांना आढळून बेतात, भस्पृश्यतानिबा- रण, सतीअंतिनंधक कायदा, बिधवांचा पुनाबवाह, देवताइपेच्या २० नीति आणि कलोपासना [ प्रकरण अपेक्षेने केलली निरपराध मुक्या जीवाची हिंसा, इत्यादि अनेक धार्मिक वब सामाजिक प्रश्नाबद्दल आढळून यणारा भिन्न मित्न मताचा गलजला बर्रल आक्षेपाच्या पु्टबथे पुढ करण्यांत येतो. आणि अशा प्रकारे त्रिकालाबाधित नीतीचे आस्तित्व नाकारून, हे आक्षेफ असा आव आणतात काँ, जरा कलेने नोतोच्या बंथनात राहावे अ एक वेळ मात्य कढ तरी शात, सव देशात ब कालात मान्यता पावणारी अशी नोति तरी काठे आह की, च्या अनुराधाने कलावंताने आपली कृति निर्माण करावी ! असाच एक आंग्ल आक्षेपक म्हणतोः--- 4 " 01101९109१ श8 शव५ वेलढपावााले 0० 8 वाऊ फर्प 1101 [ए0७॥71, 01 शा1० ०१५ एला 5 ण ०51०176 1] ता'00% 115 ७ पालपाढणाता1टल) 5०181.:00 ? “$ अग्रगण्य मराठी लेखक श्री, वि, स. खांडेकर यांनाह “ कलावनीति या विषयावरील आपल्या एका व्याख्यानात पटील उद्वार काढल्याचे प्रसिद्ध झाले आह. “' मानवी समाजाला उच्चत्वाला नेणोर नियम म्हणज र्नाति असे सवेसामान्यतः समजले जाते, परंतु हे नियम कालाच्या आओघा प्रमाणे बदलत असतात हृ लक्षात ठेवले तर बरेच वाद कमी होतील. आज आपण ज्याला ' नाति ' समजतो, ती २५-३० पर्पोपूवा खास ' अनीतींत ' मोडली जात होती. 'चांगळे' आणि 'वाइंट' या कल्पना प्रत्येक पिढीत बदलत असतात .-.चाह्य वेषासंघर्धी सभ्यतेच्या व शिष्टाचाराच्या कल्पना ज्याप्रमाण आजच्या पिढींत बदलल्या आहेत. त्याचप्रमागे मा्नासक नीतकल्पनाहि आतां नदलल्या आहेत. ” 1 परंतु, असल्या प्रकारच्या आअक्षिपार्च एक सर्वात उत्तम उदाहरण वाचकांस रा. रा. भास्करराव ताजे यांच्या पुढील वाक्ष्यांत सांपेडल, ते लिहितात; “' या जगांत जिला आपण नीति हणतो ती ७ ॥/७ ॥ऐपवायाद/5 ० (टॉॉटान्या 9७0 £. 5. (ज. 1,त110000, ७. 13. 1“ साप्ताहिक शानप्रकाश ” ता. २९ जुले १९३४, पृष्ठ २, दुसरें ] परित्रतेनर्शाळ व शाश्वत नीति २१ खरोखरच सत्यस्वरूप अशी कांही वस्तु आहे काय! ......आम जा गोष्ट नीतीची आपण हणती तीच उद्या अनीतीची ठरते, एका देशांत जा नीतेमत्ता समजला जाते तीच दुसऱ्या देशांत अनीति मानण्यांत येते, मग खरी नाति कोणती ह्णायची १ या जगांतीळ, नाति अशी बहुरूषिणी आहे......मग कलेने कोणाला मान तुकवावी ! कोणाचा पक्ष धरावा आणि कोणाचा सोडावा ? कलेच्या क्षेत्रांत हा बादांचा झगडा धुमाकूळ घाळू लागला तर त्याला कंटाळळेल्या माणखाने शांतीसाठी कोणाला शरण जावे! खरें पाहू जातां केवळ नातिया जगांत नाहीच असे म्हटळं तर अतिशयाोक्ते होणार नहीं. नौतिखंड मात्र येथ दृष्टीस पडतात, हणूनच खरड्यासारख नीति आपले रंग पालटीत असत. अशा अशाश्वत परिबेतनशील नीतीचा अवलब कलेने केला तर नीतीचे तत्कालीन स्वरूप नाईस होतांच कळा देखील नष्ट होईल, !'9 कला आणि मीति यांच्या परस्परसंजधाच्या वादांत हा आक्षेप इतक्या बारंबार व प्रामुख्याने पुढे केला जातो की, त्यांच विस्तृत खंडन करणे येथे आवश्‍यक आहे. आणि या संबंधांत प्रथमदर्शनीच अशी तक्रार केली पाहिजे की, वरील आक्षेप पुढे करणारे बहुतेक वादी एका महत्वाच्या गोष्टीकडे हेतुपुरुसर अगर न कळत दुलंक्ष करीत असतात. वास्तविक या जगांत सर्वच नाति अश्याश्वत, परिक्‍्सनशील व सडड्याप्रमाणे क्षणोक्षणी रंग बदलणारी असून त्रिकालाबाधित व सनातन अशीं नीवितत्ब मुळी नाहीतच कीं काय, या महत्वाच्या प्रश्नाचा विचार थोडाला बाजून. ठेऊन, आम्ही वरील आक्षपकांना प्रथमच असा एक उलट प्रश्न विचारू इच्छिती को, जो आक्षेप तुम्ही मोतिविरुद्ध पुढे करतां, तोच कोणी कलावरुद्ध पुढे आणू दाकणार नाही काय ! तसे पाहूं *६६ कुला आणि नाति ”, पटे ९६-१७ (जाड टाइप आमचा ) २२ नीति आणि कलोपासंना [ प्रकरणं गेळें असतां या विश्वांतील प्रायः सवच वस्तु परिवतनशील आहेत; आणि या परिवतनशील व. क्षणोक्षणी बदलणाऱ्या बाह्य देखाव्याच्या बुडाशी दडून अबसलेलं-->वब तसे तं तेथे खात्रीने असलेलं -- शाश्वत व सनातन तत्व हुडकून काढर्गे इंच तत्वज्ञानाचे, शास्त्राचे, किंबहुना मानवी जीवेताचे कार्य होय, कलेसंजंधीच्या पांचर्शे “वबोपूर्वीच्या कल्पना आजहि जशाच्या तशाच कायम आहेत असे छातीवर हात ठेवून म्हणण्यास कोणा तयार आहेत काय ? किंबा पुढेही त्या कभी बदलणार नाहीत अशी हमी कोणी भरू शकतील काय ? अथवा, आज पाश्चिमात्य देशांत एखाद्या कलेच्या आदश स्वरूपाविषयी ज्या कंदी कल्पना प्रचलित आहेत, त्याच कल्पना तंतोतंतपणे इतर देशांत देखीळ आहेत काय ? सुप्रठिद्ध अनंटार्ची टेणीं, आप्याचा ताजमहाल, इंजिसच मनोरे, इत्यादिकांना निर्माण करणारे कलावंत आणि त्याचभ्रमाणे पाश्चिमात्य देशांतोळ नामांकित शिल्पकार व चित्रकार था सर्बाच्या मनांत कलेविषयी अगदी एकसारख्याच कल्पना ब समजुती घोळत होत्या काम ? यासंब्नेघांत कलकत्त्याच्या * गव्हन्मेट्‌ स्कूल ऑफ्‌ आट ? च विद्वान मुख्याध्यापक पर्सी जाढन्‌ हे एके ठिकार्गी पोवात्य ब पाश्चिमात्य देशांतील कलांचे तुलनात्मक विवेचन करतांना लिहितात; “ ४० ५७ 0070068118013 98 1510089. 96066 परा& ठर. ०0 6 (001167. खाते पळ. ० 6 (00टटाठढळा. ००0. 86118 1000 8 काहिही लपता, वांण्राड छा. 9 तता ०0098०, वाते वाणश्‍ए०8 ता. तरा81601 ७00. “” $ आदश नाटक, कॉदेक्री, निजंथ, वगेरे संबंधीच्या कल्पना गेल्या पन्नास क्ष आदा हवयायिप्र, 9, 6, इतकेंच नव्हे, तर या श्रतकाच्या सुरवातापांवेती पौर्वात्य हृतींना कळाया सदराखाली घाढण्यास देशाळ पाशिमात्य परीक्षक वयार नव्हते ! दुसरें ] परिवतनश्ीळ व शाश्वत नीति २३ वषांत देखीळ पुष्कळच बदलल्या आहित ही गोष्ट खोटी आह काय १ “* भोतिकता आणि वाझाय ” नामक एका लेखांत रा, प्रभाकर पाध्ये यांसा पुढील उद्गार काढले आहेतः “ या विवेचनावरून हं ध्यानांत येईल कीं प्रत्येक कालखंडांतील वाळायांचा टाप्टिकोने बज दजा त्या त्या कालांत ल भोतिक परिस्थिर्तावर अवलंबून असतो... जो नियम आपण सरंहा वाड्ययाला लावतो. तोच नियम उत्कृष्ट बाळायाच्या दंडकांना लावतां येतो. मनुष्याच्या उत्कृष्ट बाड्ययाच्या कल्पना त्याच्या भौतिक जीवनाबरोमर बदलत असतात. निरनिराळ्या काळी निरानेराळे दंडक प्रचारांत येतात, ” ' कलाशास्त्राचाी रूपरेषा ' या उपनिर्दिष्ट आंग्ल पुस्तकाचा लेखक तर स्पष्टच लिहितो की, ४ 51010 11 1160110 085865 1 15 ललिलीए टता शता ४९ द०1111828 ५॥1०0॥ ७७ वव !702 10) 5600181711. ४१४०५६४ 0 811 18 1360 000891610९ वषव]11608 ७1०0 11161 0071681007१1185 82710060-.-....0॥1.115 16 0 शातां- शंक्पवळ] ॥०॥॥४७ 15 (780 58५1628 खाले 8008. पवा राठ 11000-१-08५ए5 116115 एवा ३3 €586)-10प'858; 9पां 11015 18 ७ 78८6701 1117100१01 110. ॥॥४७ ॥18010 0 द, काते 701 0716 [1 158 1117600 10 हझातपा68. ॥6€ 50१1] वत, ॥४७8 ७6४, ४७ 8010001010, वाले 61] 5पटला ठापरि8, १७०6१० प७0॥ 18071.) टा!0०॥8(611085 ७७.०0 एवा - 17101. ७6 0801101010, 11182 १४०४४ ०1 वा". 58 010 9111671611 12०6], ऐ161. 11620 5ठिणाठ, 1 शाल 816 13. 12 पिं, 10 07168 611 18610 10 10%) ४७ टतेशी 0110 168 ९611. व 1160 ७1)) 1101 ७68 11052 ७७00 11 168 8811160 11 112 038." खुद्द खांडंकरांनी देर्शाल उप- निर्दिष्ट ग्याख्यानांतच या संबंधाची स्प कबूली देऊन इतर %' प्रातुना ?', पाश्षिक, व्ष २ अंक १ [(0॥/7२७५ ०0 द 2॥॥/०००१॥॥ ० 41, ७. 99 २४ नीति आणि कलोपासना [ प्रकरण एकांगी आक्षपकांपेक्षा स्वतःचा निःपक्षपातीपणा सिद्ध केला आहे, ते म्हणतातः “ जी गोष्ट नॉतीची ताचे कलेची. जुन्या काळांत कलेची जी आवड होती तीच आज कायम असणे शक्‍य नाही, नीती- प्रमाण कलेविषर्यींच्या लोकांच्या कल्पनाही पालटत असतात? क्ष सोंदर्याच्या कल्यना तर पाश्चिमात्य देशांन इतक्या झपाट्याने पालटत आहेत कीं, एका वर्षी सोंदर्यसंपक्न म्हणून नावाजलेली वस्वु स्वतःची मह्ती तशीच पुढील वर्षापावेतो कायम ठेवीलच अर्थ निब्चित सांगतां येत नाही. मग पाश्चिमात्य ब पौवोत्य सोंदर्यकल्पनांच्या तुलनेची गोष्टच कशाला £! चीन, इंग्लंड, हिंदुस्थान इत्यादि देशांत सोंदयासंबंधी प्रचालेत असलेल्या भिन्नाभिने कल्पनांचा निर्देश करून रा. आपटे लिद्दितातः “ या आपच्या सोंदर्यकल्पनांशीं पाश्चात्य कल्पनांची तुलना करून पाहिली तर जमीन अस्मानाचा फरक दिसेल, केव्हां केव्हां तर एकाच्या दृष्टीर्ने ज सोंदर्यांचे लक्षण तेंच दुसऱ्याच्या दृष्टीस हिडीसपणाचें वार्टत असेंही आढळून येव, गायनाच्या सोंद्याविषर्यीही असाच मतभेद दृष्टीस पडतो ” $ आता या स गोष्टी उघड असतांना, आणि त्यापासून कलेची परिवतेनश्ीलता निर्विवादपणे सिद्ध होत असतांना, सनोति परि. व्तनशीळ व सरड्याप्रमागे रंग पालटणारी आहे असा केवळ एकांगी आक्षप आणून, तिच्या नादी लागल्यात बलेचे स्वतःचे अपरि- बनशील स्वरूप नष्ट होईल अशी खोटीच आरोळी मारणाऱ्या आक्षपकांच्या विधानांत तथ्य तं कोणते उरले ? वास्तविक पाइतां, करा व॑नीति यांपैद्डी आधेक परिवतनद्यील काय आडे याचां ७ साहााहेक शानप्रकाश ” , ता, २९ जुले १९१४ एष्ठ २. $ * सोंदर्य आणि लटितऊडढा ”, एं १९ १३. दुसरें ] परिवतेनशील व शाश्वत नीति २५ निर्णयच करण्याची वेळ आली तर, पहिळीाकडे बोट दाखवार्वे लागेल याबद्दल आम्हांस तरी संशय वाटत नाही. किंबहुना, थोडं आणखी पुढ जाऊन असेहि म्हणतां येईल कीं, कलेच्या वारबार बदलणाऱ्या अशाश्वत स्वरूपाच्या बुडाशी असलेळे सनातन तत्य जर कोणी शोधून काढले--आणि ते इतर सर्व वस्तूंप्रमाणे कलेतीह आहे याबद्दल आम्हास दोका नाही-_तर ते तत्व म्हणजे कलेतील नीतिपर अहाच हाय असे त्यास आढळून येईल. नातीशिवाय या जगांत कोणतीच गोष्ट शाश्वत राष्ट्र शकत नाही, त्वरित. नाश पाब- णाऱ्या वस्तूंना कांही काळ अधिक टिकाक्ष्णाऱ्या मसाल्याप्रमाणे, नीति इं अश्ञाश्वत वस्तूंना शाश्वत स्वरूप देण्याचे एकमेव साघन होय. या जगांत सवच नाते क्षणभंगुर आहे ई म्हणणे तर खेर नाहीच, परंतु नीति जर अशी सवेस्वी परिवतेनशीळ अद्वती तर था विश्वांत इतर कोणतीहि वस्तु सवकाळ आस्तित्वांत राहूं शकली नखती, हे वरील आक्षेपकांनी ध्यानांत ठेवावे. नीती१माणेच कला देखील परिवतनशील कशी आहे ई आपण येथपावेतो पाहिले, परंतु हे केवळ * जह्यास तठे ? किंबा ' मी चोर तर तूं दरवडेखोर ' अशा प्रकारच उत्तर अखून याने नातीवरील मूळ आक्षेपाचे खंडण होत. नसल्याने, आपण आता नीति खरोखरच सववस्वी परिवतनशीलळ व अशाश्वत आहे कॉय या प्रभाचा विचार करूं. वरील आक्षेपकार्च म्हणण अस आहे. को, माति-अनीतीसंबंधी जे [नियम ब दंडक कांही बषोपूर्वी समाजांत मान्यता पाबळे होते त्यांना आज कोणी मानीत नाही, व ज्यांना आज मान दिला जातो त्यांना कालांतराने समाज दूर टाकून देईल. आता नात्यर्नातीचे नियमांत कालाच्या प्रमावाने २६ नीति आणि कलोपासना [ प्रकरण थोडाबहुत फरक पडतो हे कोणार्साह मान्य करावे लागेळ, जगांतील प्रायः सर्वच वस्तूंचा परिवतनशीलता हा एक गुण आह हे आम्ही वर सांगितलेंच आहे, परंतु हे आक्षेपक म्हृणतात त्याप्रमाणे माति ही सर्वस्वी परिवतनज्ञील आहे. काय ? “ सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या ! चंचल स्वरूपाचे मुळाशी नीतीची कांही सनातन व सवमान्य तत्वे मुळी नाहीतच कीं काय ? जिला सवे काढी ब सव देशांत मान्यता मिळाला आहे. अशी आजपाविताच्या जगाच्या इतिहासांत एखादोहि घटना घडून आली नाही ! नीति-अनीतीबद्दलचे समाजाचे निकाल नेहमीच परस्परविरोधी असून प्रयःनी करूनि त्यांमध्ये एकसूत्रीपणा मिळण अशक्य आदे काय १ आता या प्रश्नांचा थोड्याशाद्वि' आस्थने विचार केला असतां वरील आक्षिपकांच्या विधानांच्या धाष्ट्यांचे आश्चय बाटल्याबाचून राहणार नाहीं, या एकांगी विद्वानांच्या दृष्टीला, शेकडो वर्षे ढोटून गेलीं असतांहि ज्या प्रढंगांसा व नियमांनी स्वतःची नीति अगर अमीति तब देशांत कायम ठेविली आहे, ते कसे दिसत नाहीत याचें आश्रय वाटते ! अनेक शतकांपूर्वीपासून समाजांत प्रचालित झाढेल्या रामायणाच्या अभूतपूब नायकाच्या अत्युचच नाौतेमत्तेतदहल कोणी अद्यापिही झोका घेतडी आहे. काय ? किंबा, वर्राल आक्षेपकांचे मताने आता रामअन्म|ऐेवजी रावणजन्माचा उत्सव, ब कृष्णजन्माऐवजा कंसजन्माचा उत्सव मेठ्या आदराने, भाकमावाने व पूज्य बुध्टीने साजरा कर- ण्याची वेळ अळी आहे ! सातेला, सावित्रीला अगर म्ग्नुसूयला आजहि काणी विद्वान अनातेमान सित्रयांच्या मार्लकेत घ लण्यात तयार होईल काय ! किंवा, सध रोम शहर अझोड्या भक्ष्यस्पानीं पडत, अडतां स्वतः बांसरी वाजविण्यांत गुंग होणाऱ्या अमानुष क्रूर नारो आदडहाला वरीळ .आक्षप्रकांच्या मंत आज अगर पढ केव्हांहि एखाद्या दुसरे ] परिबतैनश्ील ब शाश्वत नीति १७ नीतिमान सजनांच्या परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती करण्यांत येईल काय ! झ्वतकेच्या शतके लोटली तरी साधुवर्य तुकाराम, रामदास, एकनाथ, इत्यादींच्याभद्दल सध्या समाजांत प्रचलित असलेल्या पूज्य व सादर भावनेत फरक पडेल काय? गोब्राह्मण प्रतिपालक भ्रीश्निवाजामहाराज, स्वातंत्र्यवीर राणा प्रतापा्सेह, वोराशरोमणि तानाजी माठसेर, आधुनिक हिंदी रष्टीय चळबळींच पूज्य जनक लो, टिळक, आखिल जगताला ललामभूत होऊन राहणारे महात्मा गांधी, इत्यादि थोर थोर व्यक्तींबद्दल समाजाने विचारपूबक दिलेले निकाळ पुढे कधी सरड्यासारखे रंग पालट्ताळ काय ! आता, एका वेळेस उपलब्ध नसलेली माहिती काळांतरांन उपलब्ध झाल्यावर तदनुराधोन एखाद मत बदलल्यास ती गाष्ट अथातच वेगळी; कारण, त्यायोगे नीत्यर्नांतीच्या ज्या नियमांड अनुसरून ते मत बनविले जाते त्यांच्य पनातनत्वबाला जांघा येत नाही, विश्वांतील कोणत्याहि साहित्यांत अनुपम अश्या भगवद्रीतेंतील दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी दिलेलं स्थितप्रज्ञ मुर्नाचें अत्यंत सुंदर व भ्रेष्ठ वणन, किंवा बाराव्या अध्यायाच्या तेरा ते एकाणबील शाकांत ढिलेळें परम भक्ताचे वर्णन, किंबा त्यांत आणखी कित्येक ठिकाणी आलेली आदश मानवी जीधिताची वणनें ध्या, त्यांना किती शेकडो वर्षापासून व किती निरनिराळ्या देशांतून नांतीची अत्युच्च त्त्व म्हणून मान्यता दिली जात आहे ते पहा, ऑओणि मग नीति ही सरड्यासारखी रंग बदलणारी आहे, कडेला मार्गदर्शक होऊं शकतील अशी त्रिकालाबाधित ब चिरंतन टिकणारी नीतितत्वे मुळा नाहीच, असले निरगंल प्रलाप काढा, उगीच उचलली जीभ आणि लावली टाळूला असला प्रकार करण्यांत काय इंशीळ ! खिश्चन धर्माच्या पवित्र ग्रंथांतील ' समन ओफ दि माडंट्‌ ? मध्ये प्रतिपादन केलेल्या सुंदर नौोतितत्वांना अद्याप देखीळ जगांतील विद्वान मान देतच आहेत ना ! १८ नीति आणि कलापोासना [ प्रकरण नौतिअनीतीसंबंधी पूणे बिचाराअती दिळेळे व विद्दन्मान्य झालेल निकाल कालाच्या प्रबळ प्रवाह्मला देखील भीक न घालतां जसेच्या तेच ख्से राहू शकतात, हें बर दिलेल्या अनेक उदाहरणांवरून वाच- कांह स्पष्ट होइईळ आता, निरनिराळ्या देशांत नोतिअनोतीसंत्रंधा अगदी मिन्न ब परस्परावेरोधी समजुती रूढ असतात अर्स म्हणणाऱ्यांना आम्ही इतकच सांगता काँ, त्यांसी जगांतील निरनिराळ्या धमार्चे नि।पक्षपातीबुद्धीने तुलनात्मक विवेचन करणारे कोणतेहि एखादें चांगले पुस्तक उघडावे, म्हणज त्यांना मिन्नमिन्न धमांच्या मुळाशी असलेल्या मुख्य नतेतत्वांमध्य किती बिलक्षण साम्य आहे हे कळून येईल, देशकालानुसार आचारधमोत आणि नर्ताच्या बार्राकठारीक तपाशिलांत बदल पडणे केव्हांहि साहजिकच आहे; परतु म्हणून यांच्य़ा मुळाशी भसलेल्या सनातन नोतितत्बांच्या विश्व- ब्यापित्वावर आक्षेप घरणे योग्य होणार नाही, वाचकांच्या माहितीसाठी आम्ही येथे एका सर्वमान्य ग्रंथकाराचें म्हणण उद्‌भ्रृत करतो. सुप्रसिद्ध $ ग्रातारहृस्य ? ग्रंथाच्या समारोपांत छो. टिळक लिहितात. "' गीतेत स्थितप्रशञाची, जह्मानेष्ठ पुरुषार्ची व भक्तियाग्यारची जीं लक्षण सांगितली आहेत त्यांत, आणणि निर्वाणपदास आधिकारी झालेल्या अहेतांची ग्हणजे पूर्णावस्थस पोचलेल्या बौद्ध भिक्षूची निरनिराळ्या नोड ग्रंथांत थीं लक्षण दिटेळी आहेत त्यांत विलक्षण साम्य आहे. असे दितून येते.” 6 हायमची शांती किंबा सुख मिळाविण्यास तृष्णेचा किंवा वासनेचा क्षय करून मन निष्काम करण्याचा बुद्धाने उपदेशिलला मागे [ चबथें & '' ग्रीतारद्ृस्य ” (१९१५) प्र. ५६५. यासंबंधांत वाचकांनी सदर ग्रंथाच्या परिशिष्ट प्रकरणाचे सहा व खात हे भाग सगळेच वाचावे, १ शिवाय पुढील पुंडहि पहार्वीः ९३-९४, १३७४-७६, ४८५ इ, इ. दुसरे ] परिबतैनश्ीळ ब शाश्वत माति २९ सत्य ] आणि मोक्षप्राप्त्यथ उपानेषदांत वार्णिळेला मार्ग हे दोन्ही वस्तुतः एकच असल्यामुळे, दोन्ही घमात मनाची निर्विषय स्थिति, इंच अखेरचं इृर्य साध्य आह दे उघड होते. ” * परंतु बुद्ध धमोचा उदय किती झालि तरी हिदुस्थानांतच झाला होता म्हणून आता खिश्चन धर्माची गोष्ट पाहाः '“ ळॉरिनतर यांनी आपल्या पुस्तकाच्या ( म्हणजे गीतेच्या जर्मन भाषांतराच्या ) अखेर भगवद्गीता आणि बायबल विशेर्षकरून नवा करार-यांताळ शब्दसाइऱ्याचीं बुमारे शंभराहून अधिक स्थळे दार्खाब्ली असून त्यांपैकी कांही विलक्षण आणि मनन करण्यासारखी आहेत. ””$ “ खिस्तचरित्र व खिस्ताचा उपदेश यांचेहि बद्धाच्या धमांशी शतपट भरधिक विलक्षण साम्य आहे, असं नोंद घर्मेप्रंथ आणि बायनलाचा नवा करार यांची तुलना केली असतां स्पष्ट दिवून येते, ” & निरनिराळया धर्मोतीळ नीतितत्वांमधील या साम्यांच कारण काय असावे याबद्दलच्या ऐतिहासिक वादांत शिरण्याची आपल्यास येथे आवश्यकता नाही, कारण कांही पाश्चिमात्य पंडित गहणतात त्याप्रमाणे हा उपदेश प्रथम खिस्तोन सांगितलेला असून नंतर तो. इतर धर्मांनी उचललेला असो, किंबा लोकमान्य टिळक म्हणतात त्याप्रमाणे तो प्रथम हिंदुधमोतच उगम पावून तेथुन इतरत्र पसरला असो, अगर निर निराळ्या देशांत निरनिराळ्या व्यक्तींनी स्वयेस्फूतीने ब स्वतंत्रबुद्धीने तो प्रसृत केला असो--यांपेकी कोणताहि पक्ष खरा असला तरी, नीतीच्या मूळ तत्वांना भिन्न मित्न देशांत, लोकांत, व कालांत कशी कायमची मान्यता मिळाठी अहि हं मात्र निःसंदिग्धपणे प्रस्थापित होत, थेथपावेतो आपण नीत ही सर्वस्वी परिवंतनशील ब देशकालामुसार उलटसुलट कोळांठ्याखाणारी नसून तिचा निदान कांही भांग तरी सनातन, * सदर पु. ५६९. ६ सदर ए. ५८० $ सदर प्र, ५८४, ३० नीति आणि कलोपासना [ प्रकरण त्रिकालाबाधित, व विश्वव्यापी कसा आहे हं पाहिळे, परतु आवा आपण उपरनिर्दिष्ट आक्षेपाचा थोड्या निराळ्या दृष्टीने विचार करूं, कल्पना करा कीं, आपल आक्षिपक म्हणतात त्याप्रमाणे माति ही सर्वस्वी परिवर्तनशील आहे; पण असे ग्रहीत धरलें तरी कलावत नीतीचा संबंध नाकारू शकतील काय ! किंव', इच प्रश्न निराळ्या रीतीने व सत्यास अधिक धरून मांडावय़ाचा झाल्यास पुढीलप्रमाणे म्हणतां येईल, आहा स्वतःच वर कबूल केलें आहे की, नीतीचे नियम, सर्वस्वी नसले तरी, कांही अशाने परिवतनशील ब वादग्रस्त आहेत हे खरे णह, आता नीतीच्या या परि- बर्तनशीळ व बादग्रस्त अश्यांडअघाने कलाकाराने आपलें वतन कसें ठेवावे ! त्याने ' कोणाला मान तुकदावी १? कोणाचा पक्ष धरावा आणि कोणाचा सोडावा ? ' नीतिअनीतीसंबंधीच्या ज्या नियमांबद्दल भिन्न भिन्न देशांत व कालांत ऐकमत्य नाही, त्या सर्वोना एवढ्याच कारणांबरून कला समूळ थरुगारून देऊं शकते काय ! आणि ती तस करूं हाकत नस- ह्यास तिने कोणाला मान्यता द्यावा आणि कोणाला अमान्य कराव ! बा असल्या मतामतांच्या गलजल्यांतून तिने आपला मार्ग कसा काढावा ! या प्रश्नांनाहि ,आपण प्रथम मागे दिलेल्या पद्धतीनेच उत्तर देऊन नंतर मुख्य उत्तर स्पष्ट करूं, नगोतिनियमांच्या वादप्रस्ततेत्रद्दळ ओरड करणाऱ्यांना आजपावितोच्या जगाच्या इतिहासाकड नोट लक्षपूर्वक नजर टाकली, तर कलेचे नियम देखील अक्षेच परिवर्तनशील ज वादग्रस्त आहेत 'अर्ख त्यांना दिखून येईल, कलेच्या क्षेत्रांतील या बादम्रस्ततेबद्दळ व पक्षोपपक्षतज्रद्वळ सुप्रातेढष रशियन लेखक टॉलस्टॉय स्पष्टपणे लिहिता: " पु७ ०४8० ४००४ 8९८5, 1126 1018 ॥॥७016च1818 ० श्‍वा1०प5 8ढटा5, प्रपांच] 9 €३टापतड वाते ठेहड09 006 1100 €'. 118811 (७ 118 १७8 ० ॥1७ 5ला00185 0 ठ्पाः परा85, 51० 11 01) छाकाटप88 ४० ४॥॥) जाते &वटा 56 र्जा ठा वाइठणा3ाल ०पडा७, 11 0061070. ॥6 0० दुसर ] परिबतेनश्ील व शाश्वत नीति ३१ !'0१॥ाता111085 तहााए ॥16 ७70101688व115 वाले 1186 ७€- ए७व8118; 16 04111688.115 वा5०0॥ 118 170॥60111101815 १71९0 [118 803968171६; ॥18 20१6101158 ०18007 ७)1) 061 076€08606858015 क्त ॥७ 5011001155; ॥€2 5९10011818 ०150071 ७1] [11610 ७160960855015 वते /€5 ए7ट&5) वले 285 शाठ85 १15000 511), 51 11161 ७16€0962८65560185. 8101009 1100611518 ४७ 1806 ॥॥1'.1155, 080011010018185, 811० * 1060-85", 81] 0९९०तठ 8०00 0060", शात 1. 18 118 581016 11 काठणातट ठर्रा, २) ए9ल२3२३ ३२3१२९, व्याल 1 1181:, 50 फणोळा. 61॥७७,...-..15 ॥0. 0110७ 70 ७ ऐपत 0)811५ए 900 1111010 १७१७०, प" 15 पाते&8ा500ल उ 8पठ टठफाववालटाठाए ७०५४७ 9४ 8 0%ा) 982४०66858 पिळा. 1. 85. कटि 10 5ए॒ शाळा 15 7106९31711 907 हा, तात 8996060110 पावा 8 व00व, ७४७७] ठा. ”* हीच गोष्ट रा, आपटे यांनी पुर्ढील वाक्यांत सांगितली आहेः “* इतकीं वषे विचार व ज्ञाघ चालला आहे, पण सोंदयामरुचीची योग्य, व सर्वोना समाधानकारक अशी उपपासे कोणाही तत्वज्ञाला अद्याप लाबता. आली नाहीं ही आश्चप्र करण्यासारखा गोट आहे. ” $ परंतु, कलेच्या क्षेत्रांत असला हा. पक्षोपक्षांचा व मतामतांचा घोंयळा आहे म्हणून कोणा खऱ्या कलावेताने वैतागून केला ० ॥/शटा 85 शवा, (फक. 1, टञाटोपवात्रीठ 880(61068. कलेच्या क्षेत्रांत भिन्न भिन्न मतांचा कसा विलक्षण गलबला आहे याचा स्पष्ट कल्पना करून घ्यावयाची असल्यास, वाचकांनी सदरहू पुस्तकाचे तिसरे प्रकरण, व आपटे कृत “ सोंदय 'आणि ललितकला ” माग १ प्रकरणं ४-५ अवरपर वाचावीत, शिवाय सविस्तर माहितीसाठी 2711050019 0 18 8ल्वपा)प/ 50 दाता (४०1 ] ) पहावे, 8 “ सोंदर्य आगे ललितकला ”, पु. ११, १२ नीति आणि कलोपासना [ प्रकरण तिलांजली दिली आहे काय १ मग नीतीविरुद्धच मात्र ही भोरड कां! एक विद्वान एका गोष्टीला कला म्हणप्तो, दुसरा त्याळा खोटे पाडून निराळ्याच एखाद्या गोष्टीला कला म्हणतो, तर तिसरा कोणी या दोघांनाहि मूख ठरवून आपला एक वेगळाच पंथ काढतो, हा प्रकार पाहून, “' आता यांत मी कोणत्या गुरूचे पाय घरू, कोणाला मान तुकवू , कोणाला शरण लाऊं १? ” असले विमोहानेदर्शक उद्गार काढून, कोणी ज्ञातिवंत कलाकार “' यापेक्ष नको ती कला, आणि नको तिचा संबध ” अर्स कधीहि म्हणेळ काय ? मिन्न भिन्न देशांत आणि कालांत नातीचे भिन्न मिन्न नियम प्रचलित असतात, या सनर्बाबर कलावंतांनी जर नातीचा संत्रंध तोडू म्हटलें, तर त्याच कारणांसाठी एखादा सामान्य व्यबहारांतील मनुष्य देखील नीति- भनीतीचे नियम झुगारून देऊं लागल्यास त्याला हे काय उत्तर देणार ! निरनिराळ्या देशांत निरानेराळी वैवाहिक मोति 9चढित आहे, ग्हणून मी स्त्रीपुरुषसंबरंधविषयक कोणतीच नीति पाळणार नाही, भसा आग्रह कोर्णी धरल्यास त्याचें 'म्हणगण जितर्के सयुक्तिक होईल, तितर्केच नीतिनियमांच्या परिवतनशीलतेला व वादपरस्तेतेल युढे करून तिच्याशी पूण काडीमोड करू पाहणाऱ्या कलावंतांचेहि हादळ, गोविंदमाऊ वेद्य एखाद्या रोगावर एक देशी काढा देतात, रामभाऊ डॉक्टर त्याच रोगावर एक विलायती मिक्श्वर घ्यावयाला सांगतात, हाज्ीमुळा आपलें तिसईच एक युनानी. पद्धतीचे ओषभध घेण्याचा आप्रह कररतात, आणि इकडे कोणो बायोकेमिर्स्टांचा तस्ह्ञ आपल्या निवडक ओषधांपैकी एखार्दे पुढे करतो, --याशिवाय नुसत्या खूर्याक्रिरणांना, पाण्याच्या उपचाराने, विष्ट झाडांच्या नुसत्या हवेने, आसनांमा, किंवा ल॑घनाने रोग बरे करू म्हणणारे निराळेच -- दुसर ] परिबतेनर्शीळ ब दाश्धत नीति ३३ कोणी सुज रागी करील काय ! आगि त्याने केलाच, तर “ औषध नेघे असोन वेथा !” या समर्थकृत पढतमूखंलक्षणांखाली त्याची वर्तणूक आल्याशिव!य कशी राहील ! या असल्या प्रकारच्या सवे प्रश्नांना एकच उत्तर देतां येईल. आणि तै प्रस्तुत विषयाच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास पुढीळप्रमाणे द्यांवे लागल, एखाद्या गोष्टीसंब्रंधी निरानराळ्या देशांत नीतीच' निरनिराळे व परस्परविरोधी नियम प्रचलित आहेत असे जर कळावंतास आढळून आलें, तर त्याने आपल्या देशांतील नीतीचा अवलंब करावा, कारण, एकतर त्याच्या स्वतःच्या मनावर जन्मापासून त्या देशांतील बाता वरणाच च संस्कार झालेळ असतात, आणि दुसरी गाष्ट म्हणज त्याची कृति ज्या लोकांसमोर येईल ते लोकहि बव्हशी त्याच देशाचे रद्दिवासी असतात, आता, स्वतःच्या देशयांतहि भिन्न भिन्न काली भिन्न भिन्न मतें प्रतिपार्दैलीं गेली अ8ल्यास, त्याने तो ज्या काळांत राहत असेल त्या काळांत विद्दन्मान्यता पावलेल्या नीत्य्नीतीच्या नियमांकडे लक्ष देऊन आपली कलानिर्मिति करावी, परंतु हे सामान्य नियम झाले; आणि इतक्यावरच आपण थांबला, तर एखाद्या भ्रष्ठ कलावंताला समकालीन जनतेच्या रूढ कल्पनांच्या तटापर्ळीकड आपली तौक्ष्य व पित्र दृष्टि फेकणे अशकय होईल. यासाठी अर्स म्हणणे आवश्यक आहे की, अश्या एखाद्या कलावेताला जर पूर्ण विचाराअंती स्वतःच्या देशांतील व कालांतील नीति-अनीतिसंबरंधीच्या नियमांत कांद्री अयोग्यता. किंवा मतबेचिव्य दिसून येत असेल, तर त्याने स्वतःच्या सदसदू- विवेकबुद्धीळा शुद्ध व निर्विकार मनाने कोळ ळावाबा; आणि पुरेशा आत्माविश्वासाच्या अगर शानाच्या अभावी तैदि शक्‍य न होऊन, अ्जुना- प्रमागे बिमूढावत्थाच प्रात्त होण्याचा प्रसंग आला, तर घेये न सोधतां शेवटचा मागग म्हणून “ महाजनो येन गतः स पन्था; ” या सुपासिदध ३४ नीति आणि कलोपासना [ प्रकरण उक्तींत सांगिवेल्य़ाप्रमाणे, सवमान्यता पावलेल्या महान्‌ विभूर्तीच्या आचरणाचे ब उपदेशाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांतील नीतितत्वे हुडकून काढावी. एवंच, कोणत्याहि स्थितींत त्याने नैतिक बंधनांना छगारून देण्याच्या गोष्टी करणे युक्त होणार नाही. कलेच्या क्षेत्रांत देखीळ परिवतनशीलता, वारगप्रस्तता आणि पक्षोपपक्षता असतांना ज्याप्रमाणे तो कलेला. क्षणभरह्ि दूर टाकूं शकत नाही, त्याचप्रमाणे त्याने नीतीचा देखील त्याग करतां कामा नये. नीतिश्रास्रांत आळकून येणाऱ्या मतवेचित्र्याबद्दल आणखी एका गोष्टींचा बिचार करून आपण या आक्षेपांची रजा घेऊं, मोतिर शाखांत कित्येक बेळा वास्तवक ब सचोटीचे ' मतभद होऊन, त्यांपासून निरानेराळे पक्ष उत्पन्न होतात हॅ खर आहे; व अशा प्रसंगी कलांकाराने कर्से वागावे हे वर सांगितलेंच आह. परंतु कित्येक प्रसर्गी हे मतभेद लबार्डाचे व स्वाथंमूलक असतात; तर इतर कित्येक प्रसंगी ते उघड उघड घोर आज्ञानांत उगम पावलेले असतात. अशा मतभेदांकडे बोट दाखवून कोणी ढोतिद्याछ्तांतील दुहीवर जोर देऊं ग्हणेळ तर त॑. न्याय्य होणार नाही. ' स्वतःच्या स्वाथोशाठी ढोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने जर कोणी धूत दुर्जन नीतीला अनौति ब अनीतीला नीति म्हणून प्रतिपादन करील, ब लोकांची क्षणभर दिशाभूलहि करीळ, तर त्याच्या या लञाडीच्या विरे!घाने खऱ्या र्नातीळा बाधा येऊ शकणार नाही. कित्येक ढोंगी लोक साधूच्या वेषाने राहतात, म्हणून खऱ्या साधूंनी काय कराव ! त्याचप्रमाणे उघड उघड अशानांत गुरफटलल्या कोणा देड्या पीरांन जरी एखाद्या नीतिम न्‌ गोष्टीला अनीतिमान्‌ गोष्टींच्या सदरांत घालण्याचा प्रयत्न केला, तरी जाणत्या व विद्वान लोकांच्या निर्णयाला त्याचे बालिश बोल कसे हरताळ फाले. शकतील ! दुसरे ] परिबतैनंशीळ व शास्वत नीति ३५ नीत्यनीतीचे नियम पारिववैनशीळ व देदाकाल्ञनुसार बदलणारे अशे तरी तेवढ्यामुळे कलावंत नीतीचा संबेध कता झुगारून देऊं शकत नाहीत हें वर दाखविले. परंतु, वास्तबिक पाइतां हे नियम खबेस्वी परिवतनशीर नवून, सवंभूतेपु यनेकं भावमव्ययमीक्षत । अविभक्त बिभक्तेपु तज्शाने विद्दि सात्विकम्‌ || गीता, १८-२० या भगवद्दचनांत सांगेतल्याप्रमाणे, अलास्विक ज्ञानाला विभक्त व परस्पर खंबंधराहेत दिठणाऱ्या नातीच्या अनेक निरानेराळ्या बदलत्या रूपांचे बुडाशी, सखात्वेक ज्ञानाच्या दृष्टीला एकच नित्य ब अविकारी नातितत्व दिसर्णे कल शक्‍य आहे, हँ मार्गे सांगितलेंच आहे. आणि होच गाष्ट ध्यानांत घरून सत्यासत्य!च्या अनेक निरनिराळ्या, पस्स्परविराधी ब परम घौटाळ्य़ांत टाकणाऱ्या व्याख्या प्रचाठित असतांहि , सत्य नामा 5 व्ययं नित्यमविकारि तयेव च ॥ अशी ठत्याची व्याख्या, $ व न जातु कामांन भयान ढोभादडम त्यजेजीनितस्यापि हेतोः । धघमो नित्य: सुखदुःखे त्बनित्ये जावो नित्यः हेतुरस्य त्वानेत्वः ॥ अशी धमाच्या नित्यत्वाची ग्बाह 1. महाभारतकारांनी बिनादैकत दिली आहे, आणि थोडासाहि खोळ विचार केला असतां प्रत्येकाला नीतीचे ब धैमोरच हे नित्यरत्व कबूल करावें लागेल, पहा कीं, नीति जर सर्वस्वी अनिश्चित, परिबतनशील ब सरड्याप्रमाण रंग बदलणारी असती तर, * महाभारत, शांतिपब, १६२१०. 1 मध्यमारत, स्वगोराहृणपबं, ५)६०, यांतील घम या पदाचा अर्थ लोकमान्यांनी नीति असाच केला आहेः गीतारहस्य ) पु. ९४ पहा, ३६ नीति आणि कलोपासना [ प्रकरण मानवी समाज कधीहि सुरळीतपणे चाळू शकला असता काय ज्याला काळ अनीतिमान्‌ म्हणून शिक्षा केली त्यालाच आन नीतिमान म्हणून मस्तकी धारण करण्याची पाळी प्रत्यही येऊं लागली, तर समाजांतील एकहि कार्य घडपणे चाळू शकणार नाही हे उघड आहे. मानवी व्यवहारांतील सुसंगत्रि नष्ट होईल; आणि इतिहासाचे अध्ययन अगदींच व्यथ होऊन, पुराण व॒धमेशास्त्रावरील जुने ग्रंथ भारूडांत जमा झोतोळ, केवळ व झ्याश्वत माति मुळीच नसून सर्वच नीति सरसकट परिवतेनशील आहे असे एकदा मान्य केलें म्हणजे नतचा एखादा नियम किती वषानी, महिन्यांनी, अगर दिवसांनी--नव्हे, क्षणांनी देखील --बदलून दुसराच एखादा त्याची जागा पटकावेळ, हें कोण निश्चितपणे सांगू शकेल १ अशी स्थिति प्राप्त झाली असतां, मनुष्याडा एक दिवस तरी या जगांत घडपणे राहतां. येईल काय ! सारांश, या जगाचा व्यवहार अनादिकालापासून असल्या अदाधुदीपासनी ब बेबंदशाहमपासून सुदेवाने आलिप्त आहे, व मानवी समाजाच्या इतिहासांत, “ अविभक्त विभक्तेषु ' , किंवा आंग्ल शद्भांद खांग्रावयाचे झाल्यास ७०४ 1) ताए७'57, या न्यायास अनुखरून, चिकित्सक इतिहासकार एकसूत्रीपणांच अस्तित्य ब कांही सनातन तत्वांना धरून होणारी उत्क्तांति पाहू शकतात, एवढ्यावरून- देशील *' हशाश्वत व त्रिकालाबाधित नीत नाहीच ! या तक्रारीस पुरेसं उत्तर मिळणार आंह, आणि इतकें लांब न जातां, आलेल मानवी इतिहासाचे ऐवजी, नुठंत देनांदेन सामान्य व्यवहाराचे आपण निरीक्षण केले, तरी देर्खाल यांच्या आक्षपाचा फोळपणा स्पष्टपणे दिवन यईल. ककळ[ आणि न्हते यांचा संबंध जोडाबयाची वेळ आर्ला म्हणजे मात्र कोण; जाणे , खरी ' नाति कोणती आहे ती! वास्तविक, निश्चित स्वरूकंची व शाश्रत अशी नोाति नाहीच. ' इत्यादे उद्गार काट- दुसर | परिवतेनक्षीलळ ब शास्वत नीति ४७ णारे हे आक्षिपक, उद्यां यांच्याच घरांतून किंवा पुस्तकांतून कोणीं चोरी केली तर त्याळा अनीतिमान्‌ मनुष्याच्या खदरांत घालून त्याच्या- विरुद्ध कायद्याची मदत घेण्यास मागेपुढे पाहतील काय ? नीति. अनीतीच्या कांही निश्चित कल्पना असल्याशिवायच यांचा रोजचा व्यवहार चालतो काय १ मग कलानिर्माते नीतोस धरून असावी अस म्हणतांच मात्र ' सत्याचे व नीतीचे निश्चित स्वरूप कोणास माहीत आहे? अस उद्गार यांनी कां बरे काढावे ? सारांश, थोडासाहि खोल विचार केला असतां, सवसामान्य ब सनातन अशी कांही नातितत्वे असल्याशिवाय मानवी व्यवहार चालणेच शक्य नाही हे उघड होइळ, आता प्रत्यक्ष जगांत आचरणांत 'आणलीं जात असतांना तदंवर्गत अपूर्णतेमुळे ही कायम ब शोश्वत नीतितत्बे तात्काळीक ब परिवर्तनशील आवरणाने झांकली जातात ईं खरे आहे. परंतु म्हणून या मायावी आवरणाचे अंतरंगांत लपून बसलेल्या सत्य नीतीर्चे आस्तित्व कोणता सु नाकारेल्‌ ! धान्याच्या बरील भुसा टाकून देऊन ज्याप्रमाणे आंतील दाणे घ्यावयाचे असतात, त्याप्रमाणे परिवर्तनर्शांलळ आवरणाच्या बुडाशी असलेल्या शाश्वत नीतितत्वाचें ज्ञान करून घेणे हॅ प्रत्यकाचें कतेव्य होय, आणि म्हणूनच “' प्रवासारखं अढळ व नित्य नोतितत्व कोणत ई प्रथम अवध्य ठरवावे ?' असें सांगून, नतर लोकमान्य टिळक स्पष्टपणे लिहितात $ “ दुष्ट लोकांच्या समाजांत नीतिघमांचे पराकाष्ेचे शद स्वरूप आढळून येत नाही, म्हणून अपूणावस्थेतल्या समाजांत आदळून येणारे नीतिधमांचे अपूर्ण स्वरूपच मुख्य किंवा मूळचे होय असे म्हणतां येत नाही. हा दोष समाजाचा आहे, नीवीचा नव्हे. म्हणून जे पुरुष राक्षणे आहेत ते झुद्ध व नित्य नीतीघमीशीं तंटा ३्‌ट नीति आणि कलोापासना [ प्रकरणं करीत न बसतां, समान जेंगेकरून चढत्या पायरी७ लागून पूर्णीवस्थेस पोचेल असे प्रयत्न करीत असतात. ? $ आता, नीतीचा हा झञाश्वत अश॒& कोणता व परिवतनशलि अंशु कोणता, याचा लक्षपूवके विचार करून पाहिल्यास्र आफ्ल्यात अंस आदळून येईल कीं, नीतीच्या परिब्तनशील मंश्रांत सुख्यत्वेकरून निरनिराळ्या देशांत ब कालांत कमीजास्त प्रमाणाने बदल पावणाऱ्या कमकांडाच्या नियमांचाच ठमावेश केला पाहिजे. आगि, नीति हे परिवर्तनशील व सरड्याप्रमाणे रंग बदलणारी आंड असा आक्षेप घेणाऱ्यांच्या बिघानांचा आपण जर खोळ अभ्यास केला, तर त्यांच्या या आक्षिपाच्या बुडाशी नीतीची ही अब्यातिदोषप्रस्त ब म्हणून विपर्यत्त कल्पनाच आहे हे उघड होईल. या. आक्षेपकांना कमकांडांतगेत आचारधमोच्या नियमांच्या पढीकडे कांही छ्येसामान्य ब लनातन नीतितत्बे या जगांत आहेत याची जाणीवच नसते; आणि म्हणूनच, असले हे कर्मकांडाचे नियम स्हणजच सगळी नीति अंस छखोटेंच समीकरण ते आपल्या हृदयाशी घरून बसतात, आता हे आसारधघर्माचे रोजुच्या व्यबहारांतळे नियम भित्नमि्न देशांत, धर्मात ब कालांत निरनिराळ्या रूपांना प्रचलित असतात इं प्रासेद्धच आहे. यांचा संबंध कोकांच्या रोजच्या सामान्य बागणुकीशी असल्याने, प्रतेक समाजाच्या विशिष्ट पारिश्यत्यनुठार हे. नियम बससबिळेले असतात. ऊष्ण कटिबंधांतीब प्रदेशांत रोज स्नान न करगे हा एक अधम समजला जाईल, पण शीत करिबंधांतील लोकांना तर्स वाटण्याचे कारण नाही; एकाच्या धर्मशासख्त्रानुसार नदीच्या तीरी संध्याबंदन, तर दुसऱ्याच्या शास्त्रानुसार मशिदीत कुराणपठन, किंवा चर्चेमध्ये बायबठअरवण, इं दोेनिक आबश्यक धर्मकर्म ठरेल; * 6 शोतारहृत्य, ” ए. ३१७५-७५, दुसरें ] परिवतेनश्लीलळ व शाश्वत नीति ३९ एका धघमोत मूर्तिपूजेला अग्रस्थान दिलेळें अभसेळ, वर दुसऱ्यांत तें एक पाप गणलेळे असेल; एका काळच्या माहिलांस पतीच्या मृत देदा- बरोबर सती जाणे हे. एक आवदयक कतेब्य ब महवत्पुण्य वाटत अंखेल, तर त्यांच्याच तीन पिढ्यानंतरच्या वंशजांस विधवांचा पुनार्विवाह ई॑ एक अभिनंदनीय व पुरस्करणय कृत्य वाटत असेळ, एका पंथाच्या लोकांस जेवतांना स्वतःच्या जन्मदात्या पित्याचाहि स्पश झाल्याने सोंबळ्याचा भंग झाल्याबद्दल खद होत असल, तर दुसऱ्या पंथांतील लोकांना अनेकांनी एकाच मेजावर वसून--- नवे, एकाच ताटांत देखील--जेवगें चाळत अठेल अशा एक ना. दोन, हजारा प्रकारांना आपल्यास निरानेराळ्या देशांन व कालांत प्रचलित अडळेल्या आचारधमाच्या नियमांत कमीअधिक प.रक आढळून येईक, परतु नीति म्हणज केवळ हे देशकालपरिस्थित्पनुतार बदलणारे नियमच नसल्याने, त्यांतील या भेदाने सनातन व शाश्वत नीतितत्बांच्या पवित्र नित्यत्वाळा कोणताहि बाथ येऊं शकत नाही. हा. बदलणारा अंश म्हणजे नीतीचा तपशील होय. परंतु, हा तप. शीळ “ घवासारख्या अढळ ' अश्या कांही मध्यरबार्ते स्थिर नोति- तत्वांचे भोवताळीच फिरत असतो, इं अवश्य ध्यानांत ठेवलें पाहिजे, मध्ये एक प्रकाशमान दीप ठेवून, त्याच्याभीवतीं निरानिराळ्य़ा रंगांचे काँच वर्तुळाकार बसविळे असतां, प्रत्यक कांचाचे द्वारा निरनिराळ्या रंगांचा प्रकाश बाहेर पडतांना दिसेल; परंतु, ज्या माणे बाह्य आवरणांच्या या परस्परभदामुळे त्या सोना आतून प्रकाशीत करणाऱ्या दापाच्या एकत्वाला बाघा यत नाहो, त्याचप्रमाणे देश- कालपरिष्थत्यनुसार परिवर्तन पावणाऱ्या कमकांडाऱ्या नियमांताल भेद पुढे करून, त्या सवोना प्रकांशेत करणाऱ्या सनाबन नीति तत्वांच्या नित्यत्वाबद्द झंका घेर्णे देखील रास्त होणार नाह. प्रकरण तिसरॅ. नबीतिपर आणि नीतिविषयक. “गट ला आणि नीति यांविषयीच्या सामान्य कल्पना काय आहेत, व या पुस्तकांत त्यांचा कोणत्या अथौने उपयोग केला आहे, या&बंधीचे ठोकळ विवेचन आपण मागीळ दोन प्रकरणांत केलें, अक्या रीतीने हे आरर्भाचें आवश्यक प्रास्ताविक आटोपून ऑपण आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूं , कला नीतिअनीतीविषयी नेपवी राहून देखील आपे उच्चत्व कायम ठेवूं दाकेळ काय ! तर्से नसल्यास, कळा आणि नीति यांचा संबध नक्की कोठे येता ? प्रचालित नीतानयमांविरुद्ध कला जाऊं क्षकते किंबा नाही ! जाऊं दांकत असल्यास, कोठपर्यंत जाऊं शकते ? कळाकाराने स्वतःचा हेतु शुद्ध ठेविल्यावर परिणामांकडे लक्ष देणे आधवद्यक आहे किंबा काय ? अगर, एखाद्या इलाकृर्तापासून कांही प्रेक्षकांच्या मनांत अनीतिकारक विचार उत्पन्न होत असल्यास त्याची जबादारी सववस्व त्या प्रेक्षकांवरच टाकतां यईल काय ! कलाकाराने जगतांताळ अनोतिमान्‌ व्यक्ती्चें आणि प्रसंगांचे चित्र रेखाटावे किंवा नाही ! कलेत दुःखदिद्रशन कितपत येऊं द्यावे ? इत्यादि अनेक प्रश्नांचा साधकबाघकदृष्टींनी आपल्यास आता विचार कराबयाचा आहे प जी गे बर दिलेल्या या लांबलचक प्रश्नावलापेक्षी पहिला प्रश्न जसा अनुक्रमाने तवाच महत्वांन देखील सहज पादेला येऊं शकेल, कारण ज्ञापर्यत कळा व नाति यांचा आवश्‍यक संबध आहे. असे आअस्तिपक्षी तिसरे ] नीति आणि नीतिंबिषयक ४९ प्रमेय प्रस्थापित करून, ते नाकारणाऱ्या विरुद्धपक्षीयांच्या सुर्याचे साधार खंडन आपण करीत नाही, तोंपर्यंत त्यांचा संबंध नक्की कसा ब कोठे येतो दे बिचारणे विशेष फायद्यार्चे नाही, आणि ज्याम्रमाणे एशीद्या दोऱ्यास पडलेला मुख्य गुंता एकदा नीटपणे सुटला म्हणजे बारिकसारिक गांठी तेव्हाच सुटू लागतात, त्याप्रमाणेच या मुख्य प्रश्नाचा एकदा आपण समाधानकारक रीतीने निकाल ढावला, म्हणजे तदनुरोघाने उरलेल्या प्रश्नांची उत्तर शोधून काटर्ग आपल्यास सोपे जाईल. आता, याविषयी आमचे म्हणणं काय आहे त॑ आम्ही या पुस्तकांत इतरत्र सौंगितलेंच आहे. अंतिम कला आणि नीति हरी. एकच आहित अर्से म्हटले तरी त्यांच्या अपूरणावस्थंतल्या रूपांचा निकट संत्रंध उघड हातो; आणि कलां ही मानवी खविनाचे प्रक अग किंवा अंतिम ध्येय साध्य करण्याचे एक साधन आहे असे मानिलें तरी तिने नीतीच्या बंधनांत असण्याची आवश्यकता सहद्च सिड होते. यास्तव कला व नीति यांचा ह आवश्‍यक संबंध नाकारू पाहणाऱ्यांचे म्हणणें तरी काय आहे हे आपण येथे पाहिल्यांस बर होइंळ; म्हणज त्यांच्या विधानांच्या खंडनाच्या मागोने देखील आपल प्रमय प्रस्थापेत होऊन त्याला चांगली बळकटी येईल, आता यासंत्रंबांत या लोकांकडून एक अला मुद्दा नेह्सो पुढे कलग जातो कीं, कला व रनन॑ति यांचा आवश्यक उंबंघ नाही याचा अथ कला ब अनीति यांचा संबंध आहे. असा नसून कळा ही. नोतिअर्नातीच्या ““ पलीकडे ” वावरत असते असा भाहे, आपल्या “ प्रातमासाचन ” या पुप््तज्ञांत प्रा, फडके लिहितात; ५६ .,ति-अनातीचा प्रश्न कलापलाठाच्या बाबतीत. अगिंतुक आहि,, .....नीति-अनीतीच्या प्रांतांत तो ( कलाकार ) बावर्तच नसता. डत्याचा प्रदेश मात-अनोतीच्या पलीकडचा आहे लखक कलेचा उपासक आहे. शेकराचायाचा चोपदार नाही ४२ नीति आणि कलोपासना [ प्रकरण नाति किंवा अनत कोणाचाच पक्ष न घेतां सत्यप्रद्शेन करण्याची कळेची खटपट असते... ..गेंगाजळ घरोघरी पो्चविणाऱ्या पंड्या- सारखा बोघामृताचे ल्हान मोठे घडे भरून ळोकांच्या घरी पोचते करण्याचा कलाचतुरांचा धंदाच नव्हे......कलावंतान निर्माण केलेल्या कर्तीत सत्य घ सोंदर्य ओतप्रोत भरलेल दिसतांच वास्तविक नीविअनीतीच्या पर्लाकडची अशी' एक आनंदमय शांति आपल्या मनांत उत्पन्न झाली पाहिजे, ब अफाट सागरांत शिरल्यावर किना- ऱ्यावरच्या दगडांची मोजदाद राहू. नये तद्वत्‌ त्या क्षणी नीति- अनीतीची गणना मनातच येतां कामा नये......सोदर्यात वस्तुतः माति-भनीति कांहींच नाही. '!७ अर्सच मत कविवर्य तांबे यांमीहि व्यक्त केळ आहे, कलामार्मतीच्या वेळची कलावंताची स्थिति बर्णेन करतांना ते म्हणतात : '* त्यावेळी साऱ्या सांसारिक काळज्या, विवंचना नष्ट होतात. तेथे सत्यासत्य, नाीत्यनीतीच्या झगडयाला बाव कोठून मिळगार !. . , ., आणि रसिक देखील तशी अपेक्षा करीत नठतो, तो आनंदाठाठा तिचा आश्रय करीत असतो, रस लुटत अडतो. त्यावेळी सत्यासत्य नौत्यनीतीची कोडी तो तिच्या कृतीपासून सोडवू लागळा तर रसास्वाद नाहीसा होइल. . . . . .नीति- अनीतीच्या भानगडीत न पडतां आपल्या विलासांत स्वेरपर्ण आणि निष्कामपर्ण गुंग अहार्व अला कहेचा स्वभाव आहे..., .. ” $ प्रो, फडके यांना नुसता नीतिअनीतीचाच संबंध झुगारून सत्याचा संचंघ. कायम ठेवला; परंतु रा. तांबे यांच्या अधीर मनाला तर स्वैर रसास्वादांत कमतरता येईल या मातीने सत्याचा देखील संवर्ग नडोठा झाला आहे ! क॑“ प्रतिमासाघधन ”, प्रकरण आठव. 8 “ कत भणि नीति, ” एड १५-१७. तिसरें ] नोतिपर ऑणि नीतिविषयंक ४३ कला आणि नीति यांचा संबंध नाकारू पाहणाऱ्या आक्षिपकांच्या या असल्या विधानांचा लक्षपूवक विचार केला तर आपल्यास असे आढळून येईल का, मागे सांगितल्याप्रमाणे नीतीच्या विपर्यर्त कल्प- नेचा दोष तर यांचे पदरीं येतोच, परंतु त्याशिवाय हे दोन फार महत्वाच्या चुका करीत असतात. आणि या चुकांमुळेच यांच्या विधानांत सत्यामास उत्पन्न होऊन वरवर पाहणाऱ्या सामान्य वाच. काला यांचे म्हणणं खरं असावें असं वाटूं लागते. यांची पाहिली चूक अशी कीं, कडा व नोति यांचा आवश्यक संबंध आहे यां विधानाचा अर्थ, प्रत्येक कलाकृतीत नीतितत्वांचे नीरस प्रवचन असतारवे, किंबा तिने नीतिअनोताची “' कोडी उलगडाबी ” अशा हे करीत असतात | वास्तविक पाहतां, उपनिर्दिष्ट बिघधानाचा अथे प्रत्येक कळाकृति 6६ नोतिपर ” असावी इतकाच असतो. परंतु, नीतिपर आणि नीतीचा (चो, चे) या दोन सहश विशेषणांमध्य [निष्कारण घोंटाळा करून हे. आक्षिपक प्रत्यक कळाकृर्तीत एखाद्या नीतितत्वाचा स्पष्ट पुरस्कार असावा, किंबा तींत. नोतिमनीर्ताविषयी एखादा वबाद- बिबाद असून शेवटी ्नांतीचे प्रयत्नपूर्बक प्रस्थापन असावे, असा अथ उगीचच जापल्या विरुद्धपक्षायांच्या विधानांवर लादत असतात, परंतु, एखादे विवेचन “ नांतीपर ” असावें अर्ल म्हटले, तर याचा अर्थ ते '' नौतीर्चच ” असे पाहिजे अडा होईल काय! बरील विधान करणाऱ्यांचे म्हणणे खरोखर इतकेच असतं कीं, बिबेचनाचा विधय कोणताहि असो--सोंदयासबंधी असो, राजकीय असो, सामाजिक असो, वॉट ते अखो--विवेचनारचे एकंदर स्वरूप ब॒ धोरण नीतीला अनुसरून असावे. त्यांत नीतिअनीतीविषयी एकाद स्पष्ट उलेख नठला, तरी ते ऐकून झशबटीं भोत्यांचे मनावर अनिष्ट परिणाम घडून येणार नाही अशाच रीतोने ते करण्यांत आले ४४ नीति आणि कलीपासना [ प्रकरण पाहिजे. त्याचम्रमाणे, प्रत्येक वर्णन “' नींतिपर '' असॉर्वे अस म्हट- ल्याने ते नीतीचि-नीतितत्वा्चेच-- अहावे अर्ल होत नाही. कांही लोकांना अर्स 'वाटत असते की, कला व नीति यांचा आवश्यक संबघ आहे. असे प्रतिपादन करणारे टखक सामान्यतः इतके सोंबळे असतात कां, प्यांच्या म्ते कोणत्याह कलाकृतींत जगांतील अनीतिमान व्यक्तीचे, दुःखाचे, करतेच, स्त्रीसांदर्याचे किंवा अन्य शंगाराच वगेरे कोणतेहि वणन अगर चित्र न येतां केवळ शुष्क ब नीरस नीतितत्वांचेंच दिग्दशेन असावे. व या समजुतीमुळेच कला ब नीति यांच्या आवश्यक संब्रंघाला मान्यता देण्यास त्यांना भीति वाटते. परंतु, खराखर पाहतां ६८ नीतिपर ” व “' नीतिविषयक ” या दान विशेषणांतील घोंटाळ्यामुळे उत्पन्न झालेल्या चुकीच्या विचारसरणीचाच हा एक परिणाम आहे, कारण, त्या लेखकांचे म्हणणं मुख्यतः इतकच असंत कां, तुम्ही बांटेल त्या विषयांचे व प्रसंगाचे चित्र काढा किंबा वर्णन करा, परंतु तं स्व अशा रीसीनि कस कीं, त्यायोगे तें करतांना तुमच्या आणि ते ऐकतांना शोत्यांच्या '( पाहतांना प्रक्षकांच्या अगर' वाचतांना वाचकांच्या ) मनांत कोणतीहि अनीतिकारक प्रवृत्ति उत्पन्न न होतां, शुद व सात्विक आनेंदोयांच अनुंभव यावा. इ सव॑ एका वाक्यांत उत्तम त॑वहेने सॉंगोबयाचे झाल्यास अस म्हणतां. येईल कीं, कला व नीति यांच्या आवश्यक संब्रंधार्चे प्रमेय पुढे मांडणारे लखक मुख्यत्वकरून कॅळीपेर्मितोच्या रीतीच अगर प्रकाराचच नियमन करूं इच्छितात; तिंच्या विंषयाचे नव्हे. परंतु, नेमकी हीच गोष्ट त्यांचे आक्षिपक' विर्स- रतांत, आणि कला व नीति यांचा संबंध मान्य केला तर आपल्या विषयस्वातत्र्यांवर' गदा' येई७छ आणि ललितकलांतंला आनेंदानुमव मंशकंय शेईळ, पा. खोट्या. आशकेने प्रस्त होऊन ते कांही तरी उद्गार तिसरे] नीतिपर आणि नीतिविषयक ४५ ही महत्वाची गोष्ट अधिक सुल्भतेने ध्यानांत यावी म्हणून आपण येथे दोन तीन तत्सद्दश उदाहरणे घेऊन ती स्पष्ट करूं, सामात्य न्यब- हारांत आपण एखाद्या पदाथोळा ' तिखट ? असे विशेषण ल्यवतो; पण म्ह्णून तो पदार्थ निवळ तिखटाचाच आहे असा याचा अथे होतो काय! भाजी चबेने तिखट किंवा खारट असली तरी ती निवळ तिखटाचीच किंबा मिठार्चांच असते काय ? उलट, कशाची अस विचारल्यास आपण बटाट्याची, कांद्याची, वांग्याची, किंवा असच कांही उत्तर देऊं ईं उघड आहे. किंवा, एखाद्या पोळीस गोड पोळी असे म्हटल्याने ती निक्‍ळ गुळांचीच असून आट्याची नसू शकते काय! हीच गोष्ट इतरत्रहि लागूं आहि, एखार्दे चित्र गोल असले हणून ते गोल्याचे-गोलपणाचेच-- चित्र असते काय ? उलट, ते गोल चित्र घोड्याचे, मनुष्याचं, घराचे- बॉटेळ त्यार्च- असू हकेल, या सवे उदाहरणांवरून वाचकांच्या हॅ स्पष्ठपण ध्यानांत येईल की, विषय व गुण हे मिज्ञ असून यांत घोटाळा करणें योग्य नव्ह. एखाद्या पदार्थांचा गुण खारट, तिखट, गोड, काळा, गोर इत्यादि शब्दांना व्यक्त होत असला, तरी त्या पदाथोतळा मुख्य विषय-त्यांतीह मूळ दवब्य-्या गुणांहून अगदी स्वतेत्र अस्‌ शकेल-नव्हे, बहुतेक प्रसंगी तो तसा. असतोच. प्रत्येक ठेखन नोतिपर असावे याचा अथे : ह नोतितत्वांरचेच विवेचन असावे ' असे हणणे, हें ' एखादी स्पष्ट व्याख्या द्या ? इ बिधान करणाऱ्याच्या मनांत * स्पष्टपणाचीच एक व्याख्या द्या-स्पष्टपणा हणजे काय हेंच सांगा ' अखे ध्वनित करण्याचा हेतु आहे, अंत हणण्यासारखच होय, स्पष्टपणा हा व्याख्येचा गुण होईल, पश हाणून तिचा विषय स्पष्टपणाच असल! पाहिजे असे नसून, तो घोडा, पुस्तक, पर्वत-या जगांतील काय बांटेलळ ती वस्तु अगर गोष्ट असेल; फार काय, तो विषय म्हणजे खास अस्पष्टपणा देखील असेल, अस्पष्टपणएची स्पष्ट व्याख्या देर्ण अगंदींच अशक्य आहे. काय ! किंबा, कुरूपतेची सुंदर व्याख्या हें वदतोब्याघाताचेच एक उदाहरण आहे काय! ४६ नीति आणि कठोपासना [ प्रकरण विषय व गुण यांचा घौटाळा केल्याने उत्पन्न झालेल्या चुकीच्या विचारसरणीचे एक चांगले प्रत्यक्ष उदाहरण आपल्यास पाश्चिमात्य केवल- खुखवादीा तत्वज्ञानाच्या इतिहासांत सांपडते. सुखी ( किंबा सुखदायक ) आणि सुखाची ९ किंबा सुखविषयक ) या विशेषणांतील अत्यंत महत्वाचा भद लक्षांत न घेतां, हे केवळसुखवादा अर्से प्रतिपादन करूं लागले कीं, प्रत्येक मनुष्य मग तो पाप्यांतला पापी अलो अगर अत्यंत भ्रेष्ठ महात्मा असो--आपली सवे कृत्ये केवळ स्वतःला अधिकांत अधिक सुख प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने प्रेरित होऊनच करीत असतो. स्वातंत्र्या- प्रीत्यय अगर घर्माग्रीत्य्थ स्वत:च्या जीवषताचा होम करण्यास तयार झालेला महात्मा कोणत्या इच्छेने प्रेरित होऊनच असल्या अतुल स्वार्थ- त्यागास तयार होतो ? या प्रश्नाचे उत्तर * ज्या इच्छेने प्रेरित होऊन एखादा चोर चोरी करीतो त्याच ', अर्स ते देत असत ! आणि कारण काय, तर चोराला चोरीत सुख वार्टते म्हणून तो चोरी करतो, आणि त्या महात्म्याला आत्मयश्ञाने स्वतःस सुख प्रास होइल अर्स वाटते म्हणून तो त्स करता ! जणूं काय एकाला काळ्या रंगाचा कोट आवढहतो, आणि दुसऱ्याला आंमळया रंगाचा आवडतो अशांतल्च हा प्रकार आहे ! परतु, यांच्या विंचारसरणींतळी मुख्य चूक हीच होती कीं, कोणतेहि इत्य करण्यास प्रब्ृत होण्यापूर्वी, त्याची कल्पना व ते करण्याची इच्छा ६ सुखी ' असटी तरच कोणीई मनुष्य ते करळ ह॑खरे असक, तरी झणून ती इच्छा ' सुखाचीच ' असली पाहिजे अर्से जे अनुमान हे कोक काढीत होते त घरोजर नव्हते, भावी आस्मयशाची कश्पना त्या महात्म्याला थोडी तरी सुखदायक भासते यांत शेकाच नाहि; प्रण हणून ती सुलाचीच असते अहे नसून उलट ती कैदेची, छळाची, मृत्यू च,, किंवा अत्य तऱ्हेने होणाऱ्या छेशाची असते. एका शब्दांत सांयावद्वाचे झाल्यास ता सुखी कल्पना दुःखाची असते, तिसरें ] नीविपर आणि नीतिबिंषयक ४७ दोन परस्परसद्ृहध दिसणाऱ्या बिदाषणांतील भद॒ थ्यानांत न घेतल्यामुळे कसा दुष्पीरणाम घडून येतो, याचे इतर्के विस्तारपूर्वक घ सोदाहरण विवेचन करण्याचें कारण अर्से की, ह्या असलाच घोटाळा कळा आणि नीति यांच्यामर्धांलळ आवश्यक संबंधावर बारंबार येणान्या आक्षेपांच्या बुडाशी मुख्यत्वेकरून असतो असं आढळून येते; आणि म्हणूनच, यासंबर्धांचा गरसमज एकदा दूर झाळा म्हणजे पुष्कळेस आक्षेपक प्रस्तुत वादाकडे पाहाण्याची आपली दृर्टि बदलताल. असा भरंबठा वाटतो. उपनिर्दिष्ट उदाददरणांवरून नीतिपर आणि नीति- विषयक यांतील अत्यंत महत्वाचा भेद बाचकांच्या ध्यानांत आलाच असेल, ज्याप्रमाणे, “' सव व्याख्या स्पष्ट असाव्या ” अर्स उ्हटल्याने सब व्याख्या स्पष्टपणाच्याच असाव्या ' असा अथे अभिप्रत होत नाही, किंवा एखार्दे वर्णन सुंदर आहे अर्से म्हटल्याने प्य.चा विषय मनुष्य, पर्वत, नदी इत्यादे कांदो एक नखून, ते सांदर्याचेंच वर्णन आहे अर्स होत नाही, त्याप्रमाणेच सवे कलाकृति मातिपर असाव्या अर्स म्हटल्याने त्यांचा मुख्य विषय नोतितत्वे हाच असावा अस हात नाही, त्यांचा विषय कांदीहि अठो; त्यांचा गुण अनीतिपरता हा नसून नीतिपरता हा असला पाहिज, एखादा कुदल लेखक अनौतिमान पुरुषाचे अगर प्रसंगाचे देखील नीवतिपर अर्स वर्णम करेल; आणि, त्याचेच एखादा भेष्ट चित्रकार असं डलश्च दर्जाचे चित्र काढेल कीं, तेणेकरून प्रेक्षकांच्या मनांत त्या विशिष्ट अनीतिबद्दल यातिंचितहि आवड उत्पन्न न होतां तिरस्कारच उत्पन्न होईल, या सवे गोष्टींवरून, कला व नोति यांचा आवश्यक संत्रंथ प्रातिपादन करणारे वादी कलेतून सोंदयार्चे, सुखदुःखामाधित वास्तव जगाच्या ठउत्य वणनाचे, अगर शुगाररत्तार्चे समूळ उच्चाटन करून 'तिच्यांत कोरडा नीतिअनीतीचा वादविवाद भरू इच्छितात, . द्वा आरोप किता खोटा आहे ईं स्पष्टपणे दिवन येईल. शट नीति आणि कलळोपासना [ प्रकरण आणि या बिवेचनावरूनच, कालिदास, शेक्‍्सपिभ्रर, मिल्टन, इत्यादि जगम्रसिद्ध कलावंतांच्या कृतीतील दोगारिक अगर अनीतिमान प्रसंगांच्या वणनांकडे बोट दाखवून, कला आणि मोति यांमधील निकट संबंध नाकारणाऱ्यांच्या प्रयत्नांतला फोलपगाहि स्पष्टपणे दिदून येईल, कालिदास, शेक्सापैअर, यांसारख अत्यंत भ्रष्ट लेखक घेतले तरी त्यांच्या कर्तात अनीठिपर ब म्हणून अनिष्ट अशीं स्थळें मुळींच नाहीत अभ आमर्चे म्हणण नाही; आणि तेवढ्यापुरेत त्यांना कमी दर्जाचे कलाकार लेखण्यासहि आमची तयारी आहे. परंतु अशीं कांही स्थळ वगळली. असतां, त्यांच्या रूखनांत आढळून येणाऱ्या इतर शृंगारिक अगर अनीतिमान व्यक्तींची ब प्रसंगांची बर्णने कला व नात यांच्या येथे सांगितलेल्या आवश्यक संबंधाला विरोध करीत नाहीत. कारण, एखार्दे वर्णन दुगारिक अंवळें तरी पर्यंत ते वाचून वाचकांच्या मनांत अनीतीची अनिष्ट भावना उद्भवत नाही, तोपावेतो त्या ब्णेनास हरकत नाही. परंतु, काढेदासान कांही शेंगारिक बणेर्ने केली असलीं, किंवा दुसऱ्या एखाद्या भेष्ट कबीने खुनाचे सुंदर वणन लिहिळें असले, म्हणून स्त्रीपुरुषसंभंधाची, बलात्काराची व व्याभिचाराची घाणेरडी व अशील चित्रे रेखाटणाऱ्या कांही आधुनिक लेखकांचा व चित्रकारांचा हीनपणा कसा झांकला जाईल ? & "या संबंधांत प्रो मा, दा, आळतेकर यांचे पुढील उद्गार भवश्य लक्षांत घ्यावे : “ समाजांताळ दूषित स्थळे डघड करणे व ती दूषित कां भोहेत हें स्पष्टपणें सांगणें ही गोष्ट निराळी व त्या दूर्षित स्थळांचे भाविष्करण करतांना मिटक्या मारावयास लागून त्यांतच समरसता पावणे द्दी गाष्ट निराळी. पहिली प्राह्म आहे, दुसरी दूषणीय आहे. बर्नाई शॉ प्ारख्यांनी पहिळी गोष्ट केळी आहे; त्याचे विचार मराडीत . भाणभ्याच्या तिसरे ] नीतिपर अशणि नीतिविषयक ४९ असो, या स्व वादाचा आता. समारोप करून आपण दुसऱ्या विषयाकडे वळूं, वाचकांना हे वर स्पप्टपणे दाखविलेंच आहे की, माति ब कला यांचा आवश्यक संत्रंध आहे याचा अर्थ कला. नीतिपर असावी इतकाच असून, ती केवळ नीतिबिषयकच असावी असा होत नाही. तिचा विषग्र वाटेल तो असो, तिच्या अर्गी नीतिपरता हा गुण असणे आवश्यक आहे. नातीशी अद्या प्रकारचा संत्ंघ ठेवल्याने, कटेला सोंद्यौवर बहिष्कार टाकावयाठा नको, दुंगाराचा विटाळ मानावयाळ नको, ज्षगांताळ दुःखांकडे तुडक्ष कराबयाला नको, किंवा संसारत्यागाला व अंग्रास रख फांसाबयांख लावून सवे वेषाव्रिक गोष्टींवर लाथ मागवर्यरस सांगणाऱ्या संन्यासवृत्तीला कवटाळायला नको. तिने आपलें झार अस्तित्व नीतितत्बांचा स्पष्ट ब हेतुपुर:सर पुर्कार करण्यांत, बादबिवादपूवक अर्नातीचा उच्छेद करण्यांत, किंवा सत्यासत्याची ब नीति-अनीतीर्ची कठीण कोडी उळगढण्यांतच लची घाढावे, असा आमचा आग्रह. नाही, अगर नीठीशी संत्रध कायम ठेवावयाचा असेल तर भी शारदेने प्रमत्त मयूराफेच्छांनी सुशाभत केढेल्या सुंदर ध्हातनावरीलळ आपलें आसन सोद्डून, एखाद्या भोपडबोबड व्यात- ५१"ठावर बैसून पुभाण सांगणाऱ्याची भू'भका धारण करावी अकीह फंदांब पडलेल्या कांदी जणांनी दुसरी गोष्ट केली आहे... ... ' ( “आथुनिक वाड्ययांतील बिचारप्रवादद '-' पारजात, । फेउ्रवारी १५३४; “पानें व फुले” भाग पहिला, ( १९३८) प, १२८), शी. द. क, केळकर ' वाड्ययांतील नोतिअनीति ! या ळेखांत लिदितात; '* समम कृतीचा साकल्याने मनावर डमटणारा ठसा न तिकल्पनेशी विसंगत नसला म्हणजे अनीतिमानांचे चारित्र्य वार्णलें तरी नी'ति- अनीर्तांचा खरा प्रश्न उपस्थित होत नाहीं. ' ( “केसरी”, ता, १८ सप्टेबर १९३४ , शदिवाय, “ काव्यालोचन “” ( १९११ ) धु. २५१-२०३ पहा, ५० नीति आणि कलोपासज्ञा [ प्रकरणं आमचे म्हणणे नाह, आणि म्हणूनच नाोतिपर आणि नौतिविषयक यांतील हा अत्यंत महत्वाचा भद ध्यानांत ठेविला असता तर, कला व नाति यांचा “ काडीचाही ” संबंधच नाही अर्से प्रतिपादण्याच्या भरांत, आपल्या विरुद्धपक्षीयांचे ठायी, कलेचं “' चंचळ तत्य, अपार शेंगार, सारें नाईति करून, तिचा रवाणा हिसकून घऊन, तिच्या हाती एकतारी आणि चिपळ्य़ा देऊन तिला जोगीण बनवावे, अश्शी कठोर कृति ' आहे, किंबा त्यांच्या मताने तंगीतकलने फक्त “'' धरीरे घ्यानी--जग अळवावरचे पाणी, किंवा “ एक तुतारी द्या मज आणुनि--फुंकिन ती मी स्वप्राणांसी ', किंवा ' झपूर्झा गडे झपूझी !, अशीं घमारची, डामाजिक नीतीची किंबा तत्वशानाची” पर्दे गावी आणि या दिबाय इतर सर्वांचा विटाळ मानावा, अंस भी. तांडे यांनी ध्वीनत केळे नसत, कलेला नौतिपर अतावयास सांगर्ग म्हणजे £ तिचा सारा इंगारसाज हिसवून तिच्या बांगड्या वाढवून, काजळ- कुंकू पुसून केशकलाप काढून तिला बांड नेवावयास देऊन गंगा- भागीरथी करून !' “ 1तच्या हातांत स्मरणी ” देण व “ कपाळाला गापी- चेदनाचा टिळा फांसावयाचा आग्रह घरणगे नव्हे, ह आमचे आक्षिपक आता तरी नीट ध्यानांत घेतील काय १ आणि त्याचप्रमाण, कला ब माति यांचा वर सांगितलेल्या रीतीने आवदयक संबंध आहे असे प्रतिपादन करणारे लेखक “' एखाद्या कादंबरीचे किंवा नाटकार्चे मोल टराबितांना यांत कोणत्या तत्वाचे हतुपुरःसर प्रतिपादन साधले आहे अभ्रा प्रश्न थ्यांना' आधी सुचतो '' अश्या “' हिरेमागंक चावुने पद्दाणाऱपा मर्करा ' पैकी नाईत, आणि त्यांचे मत प्रत्येक कादंबरी. कारॉन बाऊउकांस “ नोत,चे किंवा पांडित्याचे डोत ” पाजाब, किंबा £ तत्वाची चची किंवा नीतीचा उपदेश ” करावा, किंबा बाचकांचे तिसरे ] नीतिपर आणि नीतिविषयंक ५१ भावती '“' तत्बासिद्धीची कटकट ” करावी, किंवा “ शंकराचायीचा ोपदार ” होऊन “ कोणत्या तरी उच्च बोधाचा स्पष्ट पुरस्कार ” करावा, अगर “' गंगराजळ घरोधरी पोचविणाऱ्या पंड्यासारखा बोधा- मृताचे लहानमोठे घडे भरून लोकांच्या घरी पोचते करण्याचा कलाचतुरांचा धंदा '' आहे, अशा कोणत्याच प्रकारे अण आवश्यक नाही, या गोष्टीकड देखीळ त्यांनी नीट लक्ष द्यावयास नको काय !% ही सव कामे करण्यास नीतिशास्त्र स्वतः एका पायावर तयार असून, कला नीतिपर असावी असा आप्रह धरण्यांत आपलें नीतितत्वांच्या वादविवादाचे नीरस ब कटकटीचे ” कर्तव्य जबरदस्तीने कलेवर लादण्याचा नौतीचा मुळीच हेतु नाही. परंत येथे हे॑आवश्य लक्षांत घेतलें पाहिजे कीं, बोधवादाच्या अगदी पढोकडच्या ठोंकाला अनुलक्षून केळेले हे आरोप जरी आमच्याबिरुद्ध येत नसले, आणि म्हणूनच कलेने संन्यासदीक्षा ध्यावी आणि फक्त तात्विक चचोच करावी या एकांगी (व बव्हंशी काल्पनिक १) मताविरुदध प्रा, फडके व रा. तांबे यांनी काढलेल्या उपनिर्दिष्ट उद्गारांबद्दह जरी आम्ही त्यांच्याशी सहमत असल, तरी याचा अथे असा नव्हे. की, म्हणून अगदी दुसऱ्या टोंकाला लाऊन याच लेखकांनी कलेच्या नीतिअर्नातीविष्यीच्या उदासीनतेबद्दल जे उद्गार काढले आहेत तेहि आम्हांस मान्य आहेत. कलेने नांति- निषयक अकरावे असा आग्रह नाही; परंतु वर अनेकवार तांगितल्या- प्रमाणे तिने नोतिपर मात्र असरटेच पाहिजे. आणि इतक्यापर्रते * या वाक्यांताळन्अवतरणंचिम्हांकित झन्दसतूंह प्रा, फडक्यांचे, व त्याच्या मार्गांऊ दोन वाक्यांतके भ्रौ, तांच्यांचे आहेत ( नाड टाइप भावचा), ५२ नीति भा/णणे कळोपासना ['प्रकंरंग नीतीचे बंधन सवे कळेने पाळणे अत्यंत आवशयक आहे. कलेंतली नीति ही भष्ट कळाइतींच्या मनोहर मंचकावर पहुडलेल्या सोंदर्य- सप्राहीच्या राजप्रासादांत, माठकिणीचा निद्रामंग अगर इच्छा- मोड होऊ नये या बेताने भीत भीत वावरणारी एखादी हीन दीन खेंबिका नसून, आपल्या भक्ताने कोणतेहि काये करीत असतांना असन्मागीवर पदापण करू नये म्हणून त्याच्यामेबती सदैव गप्त रीतीने बास करणाऱ्या एखाद्या देवतेप्रमाणे आहे. आणि, श्री शारदा देवी एखाद्या पुराणिकाच्या ठादर्यहीन आओवडधोबड व्यास पीठावर बसली नसून, प्रमत्त मयूशपेच्छांच्या सबक ।र्सहासन!वर विराजमान झाली आहे. हे. जरी तत्य असले, तरी तिच ते सिंहा- सक्त म्हणजे केवळ मयूरापेच्छांची एक मऊमऊ पोकळ गांदी नसून त्यार्या आहय सौंदर्याच्या कोमळ आवरणाखाली नातीचा भरीव ब कठोर पदार्थच आधारभूत आहे, हे देखील प्रतिभासाध (न) कांनी कथधोहि विसरून चालणार नाही, अश्या रीतीने, कलेतून सोंदर्यांचे समूळ उलद्चाटण करून तिच्यांत एखाद्या नीतितत्वाचा स्पष्ट प्रुरस्कार करावा, किंबा तत्वसर्चा करावी, असा जरी आमचा आग्रह नसला, तरी तिचा मूळ आंधार नेतिकव अठोबा, आणि तिचा एकंदर परिणाम म्हणून अस्पष्ट घ॒अप्रस्यक्ष रतीने कां होईना पण नीतीच ध्वनित व्हावी-->थोड- क्यात, तौ. नौतिपर तरी असलीच पाहिजे-- याबद्दल मात्र आम्हांला मुळीच सेशय नाही, & आणि हॅ ठाधाबयांचे असेल तर नीति. * या दृष्टीने प्रति पादिळलळा घ कषा यांचा आबरंयक संबध साहि त्याचयारये न. चि. केळकर यांसाहि मान्य आहे असें दिसते, बडोद्याच्या (१९११) साहित्य संमेलनाचे भध्यक्षपदावरून.ते म्हणाढेः “ ज्या अर्थी लिसरें:] नीतिपर आणि नीतिविषयॅक षड अंनीतीच्या महत्वाच्या भदांकडे तिने लक्ष पुरविलेंच पाहिने, यावरून ६ दोति-अनीतीचे प्रश्न कलाविलासाच्या बाघतीत आगंतुक आह्ित *, कलेच्या प्रांतांत “' नीति-अर्नातीचे भेद विशेष महत्त्वाचे. मानतां येत नाही ?, किंबा “ कला आणि नीति यांचा स्वभावत; काडीइतक! संबंध नाही”, अंक्षे अगदी दुसऱ्या टोंकाप्रत पोंचून जे पूर्णपणे एकांगी। वाडाय हें मनुष्याच्या सद्भावनांना अलंकारिक स्वरूप देण्याने निर्माण होतें, त्याभर्थी नीतिबोध हा वाड्ययाचा अप्रत्यक्ष परिणाम होऊं शंकेक, परंतु जे नीतिबाध करण्याच्या प्रत्यक्ष हेतूनं टिहिळे नाहीं ते वाड्यायच नव्हे, असा जर आग्रह कोणी धरला तर अनवस्थाप्रसंग हॉल अत वाठेत '”,-< “: केळकर ” पृ. ३३१२-३३ ( जाड टाइप आमचा ) या. शंबधांतंच प्रा वा. म, जोशी म्हणतातः “ काव्याकडे काव्यरदष्टांनेंच पहावें असं केळकर म्हणतात त्यावेळेस नैतिक अनौचित्याकडे दुरंक्ष करावे असा त्यांचा भावाथे नाही, /->'' श्री, केळकर व कांही साहत्यविषयक प्रश्न ” [ “ केळकर ” पृ. १९] खुद्द तात्यासाहेबांनीहि नागपूरच्या मॉरिस काळेजांत ता २३०८-३४ रोजा केलेल्या भाषणांत याळहा पोषक असेच पुर्ढीलळ उद्गार काढळे! “< बाछ्यायांत जरी कलेला प्राधान्य असलें तरा त्यांत सदमिरुष्षि नसावी असें जर कोणी म्हणेल, तर तं चुकीचे होईल....., जुनें काय, नवें काय, सदभिरुचीला सांडून नसलं पाहिजे, सदमिरुर्चाचे कोंदणांत अर हा पेछू पाडलेला ( प्रतिभेचा ) हिरा बसविला, तरच त्याची जिकडे तिकडे वाहवा होइल. नव्या लोकांना माझें इतकंच सांगणं आहे का, तुम्ही नववाझायानेर्मितीची भीति भनांत बाळगू सका, परंतु, शान प्रकट करतांना ज्या मर्यादा पाळाधयास पाहिजेत, त्या. पाळण्यास चुकू नका... ('“ महाराष्ट्र”, ता २६०८-१४; आणि “ प्रतिभा,” पीक्षक वर्षे १ अंक१८) ५४ नीति आणि कलोपांसनां [ प्रकरणे उद्घार कांही छेखक काढतात, ते कसे रास्त नाहीत) हें कोणाथ्याहि ध्यानांत येईल, तूं वाटेळ त्या विषयाबर नित्ंध लिही, पण तो सुंदर व स्पष्ट मात्र असल्य पाहिजे, या गुवोशेचे पालन करूं इच्छिणाऱ्याने स्पष्टपणा वब अस्पष्टपणा, किंबा सोंदर्य आणि कुरूपता, यांताळ भेदांकडे दुलेक्ष करून कसं चालेल ! कलेला नीतिपर राहावयाचे भसेल, तर नीति-अनीतीच्या भदाकडे तिने लक्ष दिलेच पाहिजे हे उघड आहे. प्रकरण चवथ. त्रिविध सोंदर्य व नोति-अनीति -77"-६8/ फी गीर प्रकरणाच्या शेवटच्या वाम्यांतील “* असेल? या शब्दप्रयागाकड वाचकांनी कृपा करून माट खक्ष द्याव; कारण, याच गोष्टीच्या विचाराच्या अनुरोधाने आपण आता कला ब नीति यांच्या संत्रंथाच्या वादाच्या दुसऱ्या एका दाळनांत शिरणार आहेत. कला व नीति यांचा चगावरयक संध आहे या विघानाचा अथ, कला नीतिविषयकच असावी असा नसून, तिने नोतिपर असावे इतकाय आहे, हॅ आपण वर स्पष्टपणे पाहेळेंच आहे. परंतु, आश्चर्यची गोष्ट अशी की, इतकी धा गोष्ट देखीळ कित्यक लेखकांना मान्य नाहे अस टदिते. दे लेखक एकीकडे आपल्या बिरुद्ध- पक्षीयांवर * कलेने नीतिपरच नव्हे तर नौीतोावेषयरकाहे अश्लूच पाहिजे ' असं मत निष्कारण लादून त्यांच्या म्हणण्याचा सामान्य बायकांसमोर विनाकारण बाऊ करीत असतात; आणि दुसरीकड, स्वतः “ कलने नातिाविषयक तर नव्हेच परंतु नीतिपर दखील अस- ण्याची आवश्यकता नाही, ! अस अगदी दुसर 1 टॉकाचे एकांगी विधान करीत असतात, परतु यथ असा प्रश्न उद्धवता की, कला नोतिपर देखील असण आव्श्यक नाही आणि नौोतभरनाटीचे सारे भद तिच्या ठायी लान पावून, वाब व होळी यांना एकत्र जेवावयास ळाबणाऱ्या स$शींतल्या माणसापमाणे या दोन परस्पर्रावरुद्ध मोष्टींना षद नीति आणि कलोपासना [ प्रकरण कळा अगदी सारख्या ( तुच्छ!) भावनेने वागविते, अस लात्री- ळायक डद्वार हे लेखक काढतात तरी कोणत्या आघारावर! याच प्रश्नाचा विचार करीत असतां आपल्यास या लेखकांचे हातून जी दुसरी एक महत्वाची चूक होत असते अस मागे म्हटलें झाडे तौद्वे सांपडेल, परतु, या संत्रंघांत या लेखकाचे ग्हणणं काय आढे ब कोणत्या मुद्यांचे छोरावर ते त्याढा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, ई.पाइण्या- पूर्वी, वाचकांनी ठोंदर्यांच्या तीन प्रकारांचं पुढील विवेचन नीट ढक्कांत घेतल्यास चांग झेणार असल्याने, प्रथम या. प्रकरणांत ते विवेचन हाविस्तर देऊन नंतर पुढील प्रकरणांत या लेखकांच्या बिघानांचा परामर्ष घेऊं, म्राहकाच्या दृष्टीने पाहिळे असतां, आपल्यास सोंदर्याचे युदील तान प्रकारचे ठोकळ भेद पाडतां येतल; इंद्रियप्ाह्म किंवा एंद्रियिक सोंदर्य, अंतःकरणपम्राह्य किंवा. मानसिक सोंदर्य, आणिं तिसरे, आध्यासमक किंबा अंतिम सोंदर्य, इंद्रियम्राःह्म सोंदयार्चे उदाहरण पाहिनें अहल्यास, शरद्कतूतीळ एखाद्या रग्य ब निरभ्र पहांटेस अत्येत खाल्हददायक अशा मऊ रिरवळीने आच्छादलेल्या एखाद्या उद्यानांत किंबा मोबळ्या जंगलांत फिरावयास जावे; अथवा, लहानमोठ्या खड- कांबरून अल्लड बाल्बालिकांप्रमाणे आनेदाने नाचतनागडत जाणाऱ्या एरखातया लहानशा ओढ्याच्या शभर जलष्दूच्या नयनमनोहर - संगीत- नृत्याचा आनेद लटाबा; किंवा, हांत आणि निस्तब्ध पहाटेच्या वेळेस एकाद्या कुशळ गायकाने भेरवी रागाचे घेठटेले चार आलाप ऐकून, कोणी नवीनच प हुणा घरी यावयाचा असला म्हणजे घरांतील लहान मोठी सर्वे मंडळी दाराशी एकत्र होतात, त्याप्रमाणे शरीरांत ल सब चवन्यशाज्ता जणू भोतेंद्रियांत एकवटल्याचा अनुपमय अनुभव घ्यावा; चवथे ] त्रिविध सोंद्य ब नीति-अनीति ५७ मानासेक सोंद्योचे उदाहरण हवे असल्यास विश्वांतील हय जड संसाराचा सारा पसारा एकीकडे सारावा, आणि विचारसृष्टींत एक सहल करून यावी. पृथ्वीच्या ठायी असलेल्या आकषंणशक्तीचा एका यःकाश्चित गोष्टीवरून शोध लावून त्या विचाराने प्रफाळरित झालेल्या न्यूटनची गोष्ट घ्या; शाकुतल नाटक लिहीत असतांना निरानेराळे सुंदर सुंदर विचार, उपमा व प्रसंग मनाला सहज सुचल्याने होणाऱ्या आनेंदाचा अनुभव घेणाऱ्या कालिदास,कडे पदा; एकाएकी कांही अत्यंत सुंदर कल्पना सुचून तिला योग्य भार्षेत व्यक्त करण्याच्या उद्योगांत गढलेल्या एखाद्या जातिवंत कर्वाकडे नजर टाका; किंवा, विरुद्ध पक्षाची विधाने खोडून काढीत असतांन कांही जोरदार व समपक मुद्याचा विचार मनांत येऊन तो लिहून काढणाऱ्या कुल लेखकाकडे पहा. आणि त्या मानातेक सौंदर्याचा स्वतःच अनुभव घ्यावयाचा अडेल, तर यांसारख्या एखाद्या अबस्थंत स्वतः जाऊन बसावे, किंवा एखाद्या सुंदर व भ्रेष्ठ पुस्तकाचे, काव्यार्चे, अगर व्याख्यानांचे भ्रवणवाचन करून त्यांत जागोजाग विखरलेल्या संदर कल्पना व विचार ध्यानांत येतांच कषा आनंद होतो हॅ पहावे. आता राहिले आध्यात्मिक सोंदर्य, परंतु, याचा प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्यांचे ठायी दहाची विस्मृति पडलेली असत, आणि मन किंबा अंतःकरण पूणपणे विलीन झालेळें असते, याचें शब्दाने वणन करावयाचें असल्यास, ५क्त व्पांतरिकन्यायाने “ नेति नेति इतकंच म्हणतां येते, अर्से त्या आनंदाचा अनुभब घेणारांनी ह्हून ठेविळे आहे. समथोनी या स्थिर्तार्चे पुढीलप्रमाण वणन कल आहे ! “ जथे नेति नेति म्हणती श्रती | तथे न चले भाषाव्युत्पत्ती । परबह आदि अंतीं | आनिवांच्य ॥ '' & यामुळे, या अत्युच आध्यात्मिक आनंदाविषयी निदान प्रस्तुत ल्खक तरी कांदी विस्तारपूर्वक लिहू शकत नाही; * श्रीमह!सबोध, ७-१०-५०, ष्ट नीति आणि कलोपासना [ प्रकरण आणि सुदेवाने, त्याची या वादांत फारशी आवडयकताहि नसल्याचे वाचकांस दिसून येईल. आता, सोंदर्याच्या या तान प्रकारांचा नींतिअनीतीशीं काय संबंच आडे हें पाहण्यापूर्वी या तान प्रकारभदांबद्दल एका गोष्टीचा खुळासा करणे आवश्‍यक आहे. बाचकांमी ह जरूर लक्षांत ठेविलें पाहिजे की, सोंदर्याचे हे तीन प्रकार ठोकळमानाने केलेले असून, इंद्रियप्राह्म छोंदर्य केवळ इंद्रियांनींच ग्रहण केळं जाते, किंवा मानाखेक सौंदर्यात इंद्रियांचा अगदीच संत्रंध येत नाही अर्थ नाही. वास्तविक पाहतां, मनाच्या गेरइजिरींत मानवी इंद्रिये कोर्णतेहि सोंद्ययहइण करू शकत नाहीत. कित्येक प्रसंगी मन दुसर्यीकडे गुंतरठे अस- तांना, इंद्रिये कांही ठराविक हालचाली करू शकतात ह खरे आहे. परंतु, त्यापावून आनंददुःखारि भावनांची उत्पत्ति व्हावयाची असल्यास, मनाशिवाय त॑ व्हावयाचे नाही, मन एखाद्या विचारांत अगर गीतश्रत्रणांत पूर्णपणे गुंतळें असतांना, समोर असलेल्या एखाद्या सुंदर दृश्यावरून जरी डोळे फिरत अतले, तरी मनाचे लक्ष तिकडे जञाईंपावेतो ते सुंदर आहे अशी सानंद जाणीव होणे अशक्य आहे. परंतु, असे असतांहि या प्रकाराला ऐंद्रियिक अर्ठे संबोधण्याचे कारण इतकेंच काँ, मानसिक सौोंदर्या- नुमवांत नसे मनार्चे काये मुख्य असून झइंद्रेयांचं गोण असते तस यांत नाही, यांत इांद्रेयांचा अभावी मन अगदीच पंगू होईल; आणि इंद्रिये बिकृत स्थिलांत असल्यास मनाठा विकृत अनुभवार्चेच ग्रहण करावे लागेल, एखादा मनुष्य बहिरा असल्यास नादर्सोदयाचा आणि अध असल्यास दइश्यसोंद्यांचा अनुभव, त्याचें मन कितोहि उत्तम स्थितीत अते तरी, त्याला येणे शक्‍य नाही, सारांश, या प्रकारांत चवथे | त्रिविधे सोंदये व नीति-अँनीति ५९ मनाचे काम पुष्कळ अंशीं एखाद्या नोंद ठेवणाऱ्या कारकुनाप्रमाणे असून, इंद्रियांच्या तंत्रांन त्याला राहावे लागते, परंतु, मानवी मनाचे क्षेत्र केवळ बाह्य इंद्रियांनी आणलेल्या संकदनाचे ग्रहण करणे इतकेच नसून, विचारसृष्टींत आपला प्रमाब गाज- बिणे दे देखीळ आहे--किंबहुना, दंच त्याचं मुख्य क्षेत्र होय यांत संशय नाहे. कारण, यांतील पॉहिळे कार्य पश्नादकांची मर्म देखील करीत असून, मानवी मनाचं वेशिष्टय जर कांही अंठेल तर ते दुस- यांतच आहे. विचार, कल्पना, भावना, हींच त्याची मुख्य आयुर्धे; आणि यांचा योग्य उपयोग करून आध्यात्मिक सोंदर्याप्रत पोचण्याचा प्रयत्न करणें हेंच त्याच कार्य. यासाठीच मनाचे खरे कर्तृत्व आप” ल्यास इंद्रियग्राह्म सोंदयात फारसं दृष्टोत्पत्तीस न येतां, मानासेक सोंदयातच त दिस. शकते. आता, या मानाखेक सोंदयीनुभवांत मनाला कित्येक प्रसंगी इंद्रियांची मदत ध्याबी लागते इं खरे आहे, उदाहॅर. णाथ, कांदी एक सुंदर विचार एखाद्या वाक्यांत अगर पुस्तकांत व्यक्त केला असल, तर प्रथम त्या शब्दांचे डोळ्यांनी अगर कानांनी प्रहण करून नंतरच त्यांतील विचारशैदर्याचा भानंद ठटतां येईल; आणि तीच कल्पना एखाद्या कुशळ चित्रकाराने सुंदर चित्राच्या द्वारे थक्त केली असल, तर प्रथम आपल्यास त्या चित्रांतील ऐद्रियिक सोंदयोच अहण करून नेतर तद्वारा त्यांतील कल्पनेचा आनेद उपभोगितां येईल, या दोन उदाहरणांतील 'भदाकडे वाचकांनी लक्ष द्यार्वे, पहिल्यांत मानासेक सोंदर्यम्रहणाला आवश्यक असे जे इंद्रियांचे कार्य हेते तें नीरस होत; कारण त्या शब्दांत अगर वाक्यांत इंद्रियांना स्वतःला सुखकारक अस कांही फार नव्हते, उलट, दुसऱ्या प्रकारांत एँद्रियिक सोंदर्याच्या द्वारेच मानासिक सोंदर्य व्यक्त झालेलें आहे. याशिवाय, ३० नीति आणि कलोपासना [ प्रकरणे त्याच चित्रांत जर एखादी कुकल्पना ध्वनित होत असेल, तर ऐंद्रियिक सोंदर्याचे आस्तित्व असतांहि तेथे मानसिक सोंदयांचा अभाव दिसून येईल, परंतु, बर दिलेल्या उदाहृरणांप्रमाणे मानाठक सौंदर्य नेहर्मीच इंद्रियांवर कमीअधिक प्रमाणांत अवलंबून असते अस मात्र नव्हे; कारण एखादे प्रकंगी चक्षुश्रात्रादि सव ष्ट €< इंद्रियांवरून मन उडवून, ते एखाद्या विषयाच्या विचारांतच पूर्ण- पर्णे गुंगवून तज्जन्य आनेद उत्तम रीतीने उपभोगितां येतो, हॅ प्रसिद्धच आहे. या सबवे उदाहरणांवरून वाचकांना इद्रियग्राह्मय, अंतःकरणग्राह्य ब॒ आध्यात्मिक अज्ञा या तीन प्रकारच्या सोदयोतळे भद चांगल घ्यानांत थतील अशी आद्या आहे; आणि कला ब नीति यांचें या पुढील विवेचन सुलम रीतीने समजण्यास त॑ आवश्‍यक असल्या- नेच त्यांचे बर इतक्या विस्ताराने वर्णन केळ आहे. आता या तीन प्रकारांचा नीतिअर्नातीशी काय संबंध आहि हं आपण पाहूं, यासंबंधी नीट बिचार केला असता. आपल्यास प्रथमच ' असं आढळून येतं की, पेद्रियिक सोंदर्याचा नोतिअनीतीशीं फारसा संबंध पोंचत नाही, इंद्रियम्राह्म सोंद्यापभोगांत मुख्य कार्यभाग जड इंद्रिर्य ब त्यांचेकडून अनुभाषेढी ज्ञाणारी बाह्य जड सृष्टि यांचाच असल्याने त्याचा नाति- अनीतीच्या नियमांशी संब्रंध येऊं शकत नाही; कारण, या नियमांचे खर क्षेज्ञ स्वतंत्र इच्छाशक्ति दंच होय. इच्छाशाक्ते ब विचारशक्ति यांचा अभाब असतांहि नीतिअनीतीचे नियम लागू झाले पाहिजेत अस म्हटल्यास, पाऊस पडणं, नद्या. वाहणे, फुले उमलणें, बिद्यत्पात होणे, भूकंप होणे, इत्यादे निखराळीला नोतिक आहेत. किंबा अनैतिक आहेत अंस बिचारण्याची पाळी वेईल, परंतु, नीतिशाखबेत्त्यांनी चंबथं ] त्रिविध सोंदर्य व नीति-अंनीति ६१ असा स्पष्ट सिद्धांत प्रतिपादन केला आहे कीं, जी जी कार्ये केवळ ठराविक अश्या नैसर्गिक किंवा इतर नियमांप्रमाणे होत अखून ज्यांच्याशी इच्छाशक्तीचा यत्किचितह्रि संबंध येत नाही, तीं सवे काये नीतिशास्त्राच्या कक्षेबाहेर समजली पाहिजेत,% आणि म्हणूनच कोणत्याहि कृत्याची नीतिमत्ता अगर अनीतिमत्ता त्याच्या कत्यांच्या हेतूकड मुळीच लक्ष न देतां. केवळ परिणामांकंड पाहूनच ठर्राबली जावी, या मतांचे आता नौर्तशासतरांतून उच्चाटण झाले आहे, आता ऐंद्रियिक खोंदर्यापासून प्राप्त होणाऱ्या आनंदाकडे आपण चिकित्सक नजरेने पाहिलें असतां, आपल्यास त्याचा उगम कांही ठराविक प्राकूतिक नियमांतच प्रामुख्याने असलेला आढळून येईल, आणि या आनंदाच्या उत्पत्तींत मनाचा कांहो भाग असलाच तर तो किती गोण प्रकारचा आहे. ६ मागे. सांगितलेंच जाहे. ज्याप्रमाणे साखर साधारणतः गोड लागाबयाचीच, त्याप्रमाणे सुस्वर ग्रायन कानाला गोड लागावयाचे आगि सुंदर दृश्य पाहून डोळ्यांना आनंद व्हावयाचा हा निसगीनेयमच आहे; आणि जसं आजारपिणामुळे शरीरांतील महत्वाच्या द्रव्यांत कांदही फेरफार घडून आल्याने साखरेची चव विकृत लागत, त्याप्रमाणेच एखाद्या व्यक्तीच्या भ्रात्रकणीदिकांत कांही जन्मजात किंबा नंतर उत्पन्न झालेला निघाड असल्यास त्याला *याच कारणासुळे जनावरें ब लहान अभंके हीं नातिशास्राच्या कक्षेत येत नाहीत. श्री. ह. ना. नेने लिहितातः “' नेतिक बाबतीतही होय गोष्ट दिसून येईल. लहान मुलांच्या आचरणाला नीतिअनीतीची कसोटी लावतां येत नाह्दी. त्यांच्या ठिकाणीं दोहोचाही अभाव अस्रतो, कर्त्यांच्या हेतूबरून कोणतेंहीं कृत्य रनातियुक्त भगर नीतिबाह्य ठरते.-- ” “ शिक्षणकला व॑ मानसशास्र, /( १९३२) प्ृ.१०१ ६२ नीति आणि कलापासनां [ प्रकरणे या इंद्रियांच्या द्वारे, इतरांप्रमाणे योग्य सोंदर्यानुमभव होणार नाही हँ उघडच आहे. ऐंद्रियिक सोंद्यांच्या उपभोगांत मानसिक विचार- शक्तींचा ब इच्छाशक्तोचा संबंध नसून केवळ ठरीव देदृधमानुसारच तो कले घडून येतो, हे पाहावयाचे असल्यास वाचकांनी मनुष्याच्या रानटी अबस्थेकडे नजर टाकावी. मानवी मनाची विचारशाक्त ज्या वेळेस अप्रगल्मावस्थेत होती, त्यावेळेस देखील. रानटी मनुष्यांना सुस्वर ग्रायनापासून किंवा सुंदर दृश्यापासून कांही कमी आनंद होत असेल काय ? किंवा, गेल्या अगणित वर्षात मनुष्याच्या बुद्धीची, विचारशक्तीची, सहानुभून्रीची वगेरे जी अवणनीय वाढ झाली आहि, तिने या ऐंद्रियिक सोंदर्यापभोगांत कांही विशेष म्हणण्यासारखी भर टाकळी आहे. काय ? इंद्रियांना सुख देण्याचे नवे नव प्रकार निघाले असतील; परंतु हा आनंद उपभोगण्याच्या त्यांच्या शक्तींत किंबा त्या आनंदाच्या तीत्रतेत कांही वाढ झाली आहि काय ? विश्वाच्या बाल्यावस्थेतील पडतुल्य रानटी समाजाची गोष्ट सोडून, आज देखील त्याच अवस्थेची जीं उदाहरणे प्रत्येक घरांत लहान अभंकांच्या रूपाने दिसतात, तिकडे लक्ष फिरविळे तरी केवळ इंद्रियग्राह्म सौंदर्यानुभबांत मम होण्यासाठी मानसिक वाढोची कांही. आवश्यकता आहि अस बाटत नाही, लहान मूळ रडत असतांना सुंदर ग्रायन ॥[$बा वादन केळें तर त्याच लक्ष तिकडे वेधून त॑रडतांना थांबते ( त्याला आंतूनच कांदी त्रास होत असल्यास अथोतच गोष्ट वेगळी ) चारपांच वर्षाच्या मुलाला रंगीबेरगी चित्रांबद्दह किती आवड अकते बरे! आणि शेवटी या अभकांनाहि ठोडून आपण जीवनश्क्तीच्या मत्यंत अपगल्म अवस्थेचं उदाहरण म्हणून पद्यसष्टीकडे वळला तरी आपल्यास हीच गोष्ट दिसून येइल. सुस्वर गायन ऐकून सप देखीळ मुग्ध होत नाही काय ? किंबा, बांसरी वाजवून श्रीकृष्ण, गायींना मोहून टाकीत असं ह कोणास माहीत नाही ! चवथे ] त्रिविध सोौंदये व नीति-अनीति ६३ आता ह्वा ऐद्रियिक सोंद्यांचा अनुभव नेहमी आपल्यास निर्भेळ स्थितींत आढळतो, आणि मानलिक व्यापारांचें यांत कधीच संमिश्रण होत नाही असे आमर्चे म्हणण नाही. उलट, बहुतेक प्रसंगी हे आनंद आपल्यास संमिश्रित स्वरूपांतच आढळून येत असून, त्यामुळेच यांच्या वास्तावेक स्वरूपाबद्दळ सामान्य वाचकांची दिशाभूल हात असते. परंतु, ज्याप्रमाणे रसायनशास्त्राच्या विद्याथ्यांला संमिश्रित स्वरूपांत एकाच ठिकार्णी आढळून येणाऱ्या अनक द्रव्यांचे प्रथक्करण करून त्यांचा निरनिराळा अभ्यास करावा लागतो, त्याप्रमाणेच सोंदर्य- शास्त्राच्या विद्यार्थ्यास देखील करणे आव्यक अहि, आणि अखे केल्यानंतर आपल्यास हेंच आढळून येते कॉ, ऐंद्रिथिक रोंदया- नुभबाचा वास्तविक न्यातेअनीतीशीं कांदी संबंध नसून, त्यामध्ये नरी कधी नीर्तांचा किंवा अनीतीचा वास येऊं लागला तरे त्याचा उगम त्या अनमवांत संमिश्रित झालेल्या मनाच्या स्वतंत्र इच्छाशक्तींतच होय यांत संशय नाही, सुस्वर गायन ऐकून शोत्रद्रेयांस आनंद शेणें यांत वस्तुतः नीति किंवा अनीति कांदहीच नाही परंतु, जर कोणी आपटे योग्य कतव्य टाळून सुस्वर गायनाच्या आनंदांत रममाण झाला, तर मात्र त्याचा तो आनंदानुभव अनीतीच्या सदरांत जाइल, पण, येथे इतर्केचे ध्यानांत घ्यावयाचे कीं, खरोखर पशातां या अर्नर्तींचा संबंध त्या गायनसोदर्याशीं नाही. कारण, तस॑ गायन गायनदृष्टया जरी सुंदर नसत, किंबा त्या | मनुष्यःने ग्या गायनअवगाऐवजो आपला वेळ, आवइ्यक कतंव्यपूर्तीकडे न लावतां, आणखी कशांत घालावला असता, तर त्याच्या कृतींताळ अनातींत कांही बदल झाला असता काय ! यावरून हे उघड होईल काँ, त्या अनातीचा संबध त्या गायनतोंदयाशी नसून याग्य कतन्य टाळण्याच्या त्याच्या स्वतंत्र इच्छाशक्तीशांच आहे. ६४ नीति आणि कलोपासना [ प्रकरण येथपर्यंत केलेल्या विवेचनावरून वाचकांी हे कळून आलेच असेल कीं, इंद्रियम्राह्म सोंदर्यापासन मनाला झोणारा आनंद आणि अंतःकरणम्राह्म सोंदर्यायासून होणारा आनंद हे एकच नसून भिन्न कोटीतले आहेत. परंतु सोंद्याच्या उपर्निर्दिष्ट तीन प्रकारांत यारंवार घोटाळा करण्याची बांही. आधुनिक मराठी साहित्यसेव- कांची पुढील प्रकरणांत वर्णिलेली प्रथा पाहिली, म्हणजे हा भेद आघक स्पष्ट करण्यासाठी येथे एका प्रश्नाचा विचार करणे आवदयक वार्टते, तो असा कीं, नोतिअनीतीशीं कांही संत्रंध नसतांहि, या दँद्रियिक सोंदर्यानुभूतीपासून आपल्यास जो अलोट आनंद व-क्षण- भर कां होईना-शांति प्रास द्दोते, याचे कारण तस काय! या सोंदयांनुमवांत अस कोणते गुणघम आहेत कीं, लेणेकरून भोक्त्याच्या मनाला अता शांतिमय आनद प्रास होऊन, त्यांत तो अगदी तन्मय व्हावा आणि क्षणभर त्याला जगाचाहि विसर पडावा ? आता खर॑सांग्राबयाच म्हणज या प्रश्नांचे नि(श्वत उत्तर देणे फार कठीण आहि, कारण, साखर गोड कां लागावी आणि मीठ खारट कां लागावे, अशांतलेंच विश्वांताल वस्तूच्या अंतिम गुणघमीची कारणे विचारणारे द्वे प्रश्न आहेत, परतु, ठोकळ मानाने आपल्यास या प्रश्नांचा विव्वार करणे अगदीच अशकबय नही, या संबंधांत कांही जीवनशास्त्ररवयांचे म्हणणं अत आहे कीं, ज्या इंद्रियाला जो पदाथ सुंदर वाटतो, त्याच्या अनुभवापासून त्या इंद्रियास मजबुती येऊन स्वतःचे आस्तित्व उत्तम स्थितींत कायम ठेवण्यास मदत होत असते. िरवळ पाहून आनंद होतो; पण तेंच लाळ भडक प्रकाश पाहून त्रास होतो. यार्चे कारण ते अंस सांगतात की, हिरव्या हत्यान व प्रकाशाने डोळ्यांच्या लायूंना बळकटी येते, आणि उलट लाल प्रकाश वषे ] त्रिविध सोंदये ब नीति-अनीति ६५ त्यांना क्षीण करतो. मोकळ्या मेदानांत गेल्यावर जो आल्हाद होतो त्याच कारण तेथे रक्ताभिसरणादि देहाच्या क्रिया उत्तम रीतीने चालतात हँ होय; आणि लहान मुलांना साखर फार आवडते यांत त्यांचा कांही एक दोष नसून ती त्यांच्या शरीरवादीस फार आवदयक अतते. हाच न्याय सर्वत्र ढागू करून सुस्वर गायनाची व्याख्या ' ज्या गायनापासून उत्पन्न होणाऱ्या वायुलहरा कानांवर आदळल्या असतां तेथील मज्ञातंतूंस व खायुंस बळकट! येते ते ' अशी कारितां येईल ! आता पँद्रिवरिक सोंदर्याकडे पाहण्याची हा दृष्टि सवस्वी सत्य नसली, तरी तिच्यांत पुष्कळ तथ्य अहि यांत मात्र संशय नादी; आणि बिघडलेल्या मनःस्थि- तीच्या ब अभिरुचीच्या नादी. न लागतां जर कोणी केवळ शुद्ध व नैसर्गिक प्रवृत्तींच्या अनुसार आपली राहणी ठेवील तर त्याचं जीवन पुष्कळ सुखांत जाईल हं खरे आहे. केट परंतु, ऐंद्रियिक सांदर्यानुभवापासून उत्पन्न होणाऱ्या आनंदाचे कारण केवळ वर सांगितलेलेंच नसून त्यांत आणखीहि कांही गाष्टींचा समावेश करतां येईल अंध वाटत. पेंडी गोष्ट म्हणजे चित्तिकाग्र्याची, एकीकडे सुस्वर गायन चाळू असतां दुसरीकडे त्याच वेळेस चित्तांत व्पम्रता उत्पन्न करणारी घटना चाललो असेल, तर उपर्निदिष्ट शांति ब आनंद प्राप्त होणार नाहीत. इतर सव गोष्टींवरून लक्ष काढून त॑ एकाच इंद्रयावर बद्रीभूत होणे यांतच त्या आनंदाचे एक मदृत्वाचे कारण आपल्यास सांपडल, परंतु य'शक्षिवाय आणखोहि कांही गोष्टांचा विचार आपल्या येथे करतां यईल. गजभजलेल्या वस्तात ब नानाविध व्यक्तींच्या सांनिध्यांत दिव- साचा सर्ब वेळ घालवून, व्यवहाराच्या भनेक, बारिकसारक भानगर्डीनी 3गाण कुळेंगड्यांना मन त्रस्त झाल्यानंतर जर कोणी सायंकाळचे ६६ नीति आणि कलोपासना [ प्रकरण वेळेह एखाद्या प्रशांत रमणीय उद्यानांत जाऊन असेल, तर त्याला तेथे काय वाटेळ ? तेथील हृद्याचे केवळ नयनमनोह्ारित्वच त्याला आकर्षेंल असे नव्हे, तर दैनिक व्यबहारांतल्या अनेकविध कुळगड्यांचा, भानगडींचा, घोटाळ्यांचा, आणि अनीतीचा अभाव त्याला जाणवल्यावाचून राहणार नाही. सूर्योदयाच्या रम्य वेळी होणारी पक्षांची मधुर किलावेळ, या विश्वाच्या चित्रविचित्र मोहक रंगभूमीवर नुकतेच पदार्पण केलेल्या कोमळ अभंकाच्या मुखावर विळसणांर मधुर गोंडत हास्य, किंवा गोरज मुह्ठतांवर रानांतून परत येत असतांना घराजवळ येतांच लहानशा पाडसाला इहेदून दिलेला सवत्स घेनूचा हंबरडा आणि त्याला अत्यंत आनेंदाने मिळाळेळ प्रत्युत्तर, इत्यादे साध्या साध्या गोष्टींत मानथी मन कां बेर रंगर्त ? याचा नीट विचार केल्यास त्यांतील निष्पापता किंबा कोणत्यप्रेंहढ प्रकारच्या अनीतीचा अभाव, होहि इतर कारणांबरोबर एक महत्वाचं कारण आहि हे कबूल करावें लागेल, प्रत्यक्ष नात त्यांत नसली तरी जगांतील स्वार्थाबृत्तीन, लोभाने वब लबाडीने विटलेल्या मनाला यांतला नुसता अनीतीचा अभाव सुद्धा आल्हाददायक वाटतो, आ्राष्म क्तूंत ऐन मध्यान्हकार्ली प्रखर सूयोकेरणांतून मागे क्रमीत असलेल्या प्रवाशाला वाटेवरील आम्रदृक्षाच्या छार्यत सुद्धा अत्यंत सुख वार्टत; पण वास्तविक त्या वृक्षाच्या छा्यतील दवा यालि'चितहि शीतल नंस्रून, प्रखर उन्हाने त्राहिमान्‌ झाळेल्या त्या जीवाला प्रत्यक्ष उन्हाचा नुसता अभाव देखील फार आल्हादकॉरक वाटतो. इतकेच. असो. इंद्रियप्राह्म सोंदर्य नुमभवाची याहून अधिक छाननी केल्यास अमक्या प्रकारच! रंग व मांडणीचा प्रकार नेत्रांना नेसार्गिक रीत्याच आल्हाददाय्रर वाटतो, किंवा अपक्या तऱ्हेचा नाद क्रानांना संतोष देतो, अश्या भवथे ] त्रिविध सोंदर्य ब नीति-अनीति ६७ शरकारची विधानें करण्यापलीकडे आधेक कांही सांगतां येईल अस वाटत नाही, आता, एऐंद्रियिक सोंद्याच क्षेत्र सोडून आपण अंतःकरणग्राह्य अगर मानसिक साद््यांचा विचार करू लागलो, हणजे प्रथमदर्शनींच आपल्यास एक फार भहृत्वाचा फरक दृष्टोत्पत्तीस येतो. इंद्रिय ग्राह्य सोंदर्यांचा नीतिअनीतीशी संबंध नव्हता; उलट मानसिक सोंदर्याचा नातीज्ञी अत्यंत निकटचा संत्रंध आहे. नीतिअर्नातीच्या नियमांचे क्षेत्र आणि मानसिक विचारशक्तीचें क्षेत्र या उभयतांची व्याप्ति एकाच प्रदेशांत अठल्याने, मानसिक सोदर्य हे नीतिशास्त्राच्या कक्षेत पूणपणे समाविष्ट झाल्यास त्यांत नवळ कोणते 0? कलेचा किंबा रोंदर्याचा नीतीश संब्रंध नाकारल्याने तो अनीतीशींच जडतो असं नव्हे, हे कांदी लेखकांचे म्हणणे या क्षेत्रांत तरी निराधार असल्याचे दिसून येईल. या मानाठके झोंदर्याला अनुल- क्षून आपल्यास अर्थ म्हणतां येईल काँ, जं जं म्हणून सुंदर आहे त॑ त॑ नीतिपर असटेंच पाहिजे, मनुष्याची मन:स्थिति आणि विचारशक्ति पापाचरणाने, बाईट पाराश्यतीने, अज्ञानाने किंवा इतर कांही कारणाने निघडली नसल्यास, त्याला कोणत्याहि भनोतिक कल्पनेस, भावनेस, अगर विचारास सुंदर म्हणण्याची इच्छा होणार नाही, पंधराव्या महाराष्ट्- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या विचारपरिप्डत भाषणांत प्रा, वा. म, जोशी म्हणतात; “ सोंदर्यप्रतीतीपासून एक प्रकारचा अलौकिक आनेद होतो, असा आनंद काव्यादिकांच्या द्वारे प्राप्त करून देतांना तत्वतः सत्याचा अपलाप कराबयाचा नसतो किंबा असद्वोघहि करावयाचा नसतो; कारण अंस केळे तर सात्विक आनंदच उत्पन्न व्हावयाचा नाही, बाह्यतः असत्य भासणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या चालतील, ६८ नीति आणि कंलोपासना [ प्रकरण पण तत्वतः असत्य असलेल्या गोष्टी रसिकाला केव्हांही सुंदर बाटणार नाहीत. त्याचप्रमाण बाह्यतःच नव्हे तर तत्वतः अनेतिक असलेला बोध रासिकाला केव्हांहि रुचणार नाही. ” % जनतेच्या आवरणाच्या मुळाशी असलेळे सिद्धांत तुम्ही हुडकून काढा, किंवा अखिल विश्वाच्या बुडाशी हात घाळून त्यांतील अंतिम सत्य तुम्ही शोधून काढा, विचारशक्तीच्या क्षत्रात तुमच्या मनाचे जज कार्ये पडेल त॑ ते नोीतिशास्त्राच्या कक्षेत आलच पाहिजे, एखार्दे सुंदर चित्र पाहून किंवा गायन ऐकून उत्पन्न होणाऱ्या नुठत्या इंद्विय- सुखांतच तुम्ही मझ होणारे असलां दर गोष्ट वेगळी; पण त्या चित्रा- पासून अगर गायनापासून एखादाहि जबारिकसा विचार, अस्पष्ट कल्पना किंबा भावनेचा थोडाहि अंश तुमच्या मनांत उत्पन्न झाला की, तो नीतिपर कीं अनीतिपर असा प्रश्न तेथे उर्पास्थत झालाच पाहिजे, ऐंद्रियिक ब मानसिक सोंदयीचा नीतिअनीर्ताशी काय संबंध आहि, इं आपण येथपावेतो पाहिलें असून, आध्यीत्मक सोंदर्यांचा बिचार करून हे प्रकरण संपवू, आता नीत्यनीतीचे बाद विलीन पावण्याबद्दलच्या गोष्टी जर कशास उद्देशून करणें खरोखर योग्य असेल, तर तेया आध्यामक सोंदर्यावद्दलच होय. या संत्रधांत आपले विरोधक कोणती महत्वाची चूक करीत असतात हे आपण लवकरच पाहूं. परतु, त्यापूर्वी येथे हे ध्यानांत ठेवले पाहिजे कीं, या शेबटच्या स्थितीत--- निर्विकल्प समार्घीत-ज्याप्रमाणे नीतिअनीतीचे प्रश्न विर्लांन पावतात, तसेच कळा ब मांति आणि इतर थवे प्रकारचे भेदीह्य तेथे लय पाबत असतात, तेथे ददशा आणि हृब्य, किंबा श्रोता आणि श्राव्य, इत्यादि वक्षवत' स्राहित्यसंमेकनांक € एप्रिल-१९३० ) पू. ४० चवथे ] त्रिविध सोंदय व नीति-अनीति ६३९ कांहीच नसंत॑ ( अ म्हणतात ). अशा अनंत अपरंपार शांतिमव अद्वेतानमबांत अपूर्णावस्थेंत दृग्गोचर होणारे नोत्यनीतीचे बाद पूर्णपणे ल्य पावले तर ते साहाजिकच होय. तेथे देह, किंवा इंद्रिर्ये, किंबा मन, किंबा बुद्धि, यांपेकी कांहीच नरसर्ते, तेथे विचारांचा अभाव असतो, भावना कल्पना अपरंपार शांतींत विलीन पावळेल्या असतात, आणि इच्छाशक्तीचा ळय झालळला असतो. परंतु जरी नाीतअनातीचे बाद तेथे लय पाबळे अशतात असं या स्थितीसंत्रंधाने वर म्हटलें आहे, तरी यांचा अथ ही सि्थात नीतिअनीतीविषयी “उदार्वान' किंबा 'बेपर्वाः असत असा मात्र नसून, तेथे सवच नोतिमय असून अनीतीला आंत शिरून वादग्रस्तता उत्पन्न करण्याला वांबवच नसता. इतकाच आहि. आणि यदाकदाचित द्वारपाळांच्या जागेबर बसलेल्या नीर्ताच्या ( मनःसंयमनादि ) चोपदारांना न जुमा- नता, अनीत'चे कांही बंडखोर सैनिक आंत घुसळच, तर त्या क्षणीच आंतीळ आध्यात्मिक दरबाराचे स्वगीय हृर्य लय पावून, त्या बंडखोरांना हृदयाचा रिकामा [दिवाणखाना मात्र वाटेळ तशा धुडगूस घालण्यास मोकळा सांपडेल, सारांश, तिसऱ्या स्पितीचे दुसरीत रूपांतर होऊन मनाचे व्यापार पुनश्च सुरू होतील. ५ *आध्यात्मिक उन्नतीच्या मागाबर असळेला योगी मधेंच सिद्धांच्या नादीं लागला म्हणज अन्नीच स्थिति प्राप्त होते, असें ह्मणतात. प्रकरण पांचबे साहित्यक्षत्रांतली बेबंद्याही -प्सम्स्िम्रन भर्ळन-- झो द्याचे तीन प्रकार कोणते आणि त्यांपैकी प्रत्येकाचा नीतिअनीतीशीं ' काय संबंध आहे हे आपण मागील प्रकरणांत पाहिले, आता कलेचा नौीतिअनीतीशी मुळींच उंबंध नसून तिचे क्षेत्र या दोहोंच्याहि पलीकडचं आहे, असा जो मुद्दा आपल विरुद्धपक्षाीय पुढे आणीत असतात त्याचे साधार खंडन करणे फार सुलम जाईल. या संबंधांत प्रा. फडके व रा. तांबे यांनी केलेली विधाने आम्शी तिञर्‍्या प्रकरणाचे आरंभी उद्‌धृत केलीं आहेत, तीं वाचकांनी कृपा करून पुन्हां एकदा ध्यानांत आणावी. आता त्या विधानांच्या पुष्स्यर्थ जे मुद्दे या लेखकांकडून पुढे केळे जातात ते आपण पाहूं, म्हणज उपनिर्दिष्ट तीन निरनिराळ्या प्रकारच्या सोंद्याची हवे कशी अक्षम्य सळमिसळ करीत असतात, याचे मनोबेधक हृइ्य आपल्या नजेरस पडेल, कला आणि नीति यांचा काडीइतकाहि संबंध नाही हें सोदा- हरणं दाडवितांना श्री. तांबे ढिहितातः “ या दृष्टीनें विचार करून पहातां अगदी सरळ उत्तर संगीत, नृत्य, शिल्प यांजकडून मिळते, तोम्‌ तन्‌न्‌न्‌ करणारा गायक कोणते नीतीचे पाठ घालतो ? बीन वाजवून आजपयंत कोणा पुरुषाला त्या कलाकाराने अन्नसंत्पण करावयास पांचबें ] साहितयक्षेत्रांतली बेबंदशाही ७१ लाविळं ? तृत्यकार कत्थकाने नवेद्यवेश्वदेवाचें महत्व कोणा ग्रहुस्थास समजावून सांगितर्र ? ,........याचे उत्तर आबालवृद्धांच्या तोंडांतून विचार करण्याची गरज न वाटतां एकदम “ छे! नीतीचा या कलांशीं कोठेंच संबंध येत नाही! ” असे निघाल्यावांचून राहणार नाही, ” ४ भरी. तांबे यांनी येथे दिलेल्या उदाहरणांत व त्यांपासून त्यांनी काढळेल्या सिद्ांतांत कशी विसंगति आह, हे दाखविण्यापूर्वी त्या संबंधांत प्रा, फडके काय म्हणतात ते पाहु. कला व सोंदर्य हे नीति-अनी्तांच्या “ पलीकडे ” कसे असतात हे दाखवितांना ते लिहि- तातः “' अत्यंत मधुर असे चार स्वरालाप कानावर पडतांच साऱ्या व्याबह्वारिक चिंतेचा व विवंचनेचा फणकारा बंद होतो, आणि सोंद- यांचा भाति्वारां प्रयत्य घडल्याने कांदी एक विलक्षण आल्हादकारी शांति मनांत कांठोकांठ भरते. ते स्वरालाप नीतिपोषक आद्तित कीं अनीतिवब्धक आहे अस विचारणे केवढा बेडेपणा? ध्रोत्याला तो आल्ह!द व्हावा हेंच त्या कलेचे काये बोध करणें ह्या त्या कलेचा विषयच नव्हे. सत्य किंबा सोंदर्य स्वतंत्र वस्तु आहेत. बोधामृताची तीं केवळ उपकरणे नव्हेत. सुदर वस्तूत मूळ बोघहदी नसतो आणि दुष्ट सल्लाही नसतो. खोंदर्यात बस्तुतः नीति-अनीति कांदरीच नाही. शरद्क्रतूंत एखाद्या घाट्माथ्यावरून जे रमणीय दृश्य दिश्ते त्यांत नीति असत की अनीति असते ? काय म्हणावयाचे ? किंबा अत्यंत गोंडस बालकांच्या मुखमंडलावर ज॑सांदर्य विलसत अस्त त्यांत नीति दिसते कीं अनीति ? काय म्हणावयाचे ! या दोन्ही उदादरणांबरून ई दिसर्ते की, सोंदर्य हे तत्वतः नीति-अनीतीच्या अतीत-पली- कडचं-आहे. ” & ४ ४ ** “ कळा आणि नौति "पृ. २-३. ७ “ प्रतिभासाधन ” पृ. ६४--६५ ७२ नीति आणि कलोपासना [ प्रकरण ज्या वाचकांनी मागील प्रकरणांत आम्ही दिलेळे सोंद्याच पिवेचन लक्षपूवक वाचळ असेल त्यांना या विधानांतीळ विचारसर- णींतला दोष हुडकून काढण्यास फारसा वेळ लागणार नाही. कला ही नीतेअनीताच्या “ पलीकडे ” वावरत असते ह दार्खावण्याचा यांचा मार्ग म्हणज केवळ इंद्रियमग्राह्म सोंदर्याची उदाहरणे वाचकां- समोर मांडणे हाच होय ! परंत, ऐंद्रियिक सोंदर्योशिवाय सोंदर्यांचे इतर प्रकार नाहीत काय ? किंबा तसे प्रकार असूर्नाह. कळेचा संबंध मात्र केवळ या इंद्रियग्राह्यम सोटयांशॉच येतो की काय | इंद्रेयम्राह्य सोंदर्यारची उदाहरणे घ्यावयाची आणि केवळ त्याच्याच संबंधांत बरो- बर ठरणारे सिद्धांत सरसकट सवे प्रकारच्या सोदर्याना लावण्याचा प्रयत्न करावयाचा, हा यांच्या तकदुष्ट आणि विसंगत विचारपद्ध- ताचा एक प्रकार आहि. इंद्रियम्राह्म सांदयांचा नीतिअनीतीशी संबंध यत नाही हे आम्ही स्वतःच वर सांगितळे आहे. परंतु मुख्य मुद्दा अता कीं, या. इंद्रियम्राह्यम सोंद्याचे भावती घुटमळणं इतकाच कलेचा उद्देश नसून, त्या. सोदर्याचे दारे मानसिक सोंदर्य न्यक्त करण हंच तिचें खर क्षेत्र होय' कलेचा मुख्य इतु इंद्रियांना सुख देणे हा नसून, आध्यात्मिक उनतारचे ध्यय समोर ठेवून, मनांत सुंदर विचार, कल्पना, भावना निमाण करणें हेंच तिच खरं काय होय. आणि एखादी कलाकात पाहिल्यावर जो तिच्या बाह्य सोंदर्यीतच गुंग होऊन ज्यांच सारे मार्नासक व्यवहार ल्य पावतात, तो वास्तविक खरा रसज्ञच नव्हे. ऐद्रियिक सोंदर्य अगदीच निरुष्योगी आहे किंवा कलेने तिकडे पूर्ण दुलक्ष करावे असे म्हण- ण्याचा हेतु नाही; आमचे म्हणणे इतकच की, असल्या बाह्य इंद्रेय- ग्राह्य सोंदर्याचा उपभोग दा स्वत:च साध्य नसून, मानसिक व दोवटीं आध्यात्मिक सोंदयीनुभवाचें केवळ एक कप्ताधन मात्र झोय. या संत्रंधांत पांचवे ] साहिलक्षेत्रांतली बेबंदशाही ७३ महात्मा गांधीनी एका प्रडंगी जे अत्यंत योग्य व समर्पक उद्घार काढले अहित, ते येथे थोडे तरी दिल्यावांचून आमच्याने राहवत नाही. ते ग्हणतातः “| ठप शवा'च 1185 10 ग्राहतयायाल ९४०७ 11. 50 [त 88 1118015 1110 11010॥0१10. 81] ॥'७॥० १11 1811181086 &87107"8538101 ०0 ॥॥७ 500). एप ठपाणशवा'च _ि'णा8 ॥४6 ४१]॥€ 0010 171 50 वि' 85 10890 78 118 6571016580 ठा 1118 1111161 8011011 0110111...) [02 शार 10108 10160 112 5001] (0 185158 118 111187 8681.....1115, 10४6५४6, (90688 1101 118861 ॥४७ 1 8152 10 ५०८6७1 ॥॥2 ए]७७ 01 000वपल1015 0, व७॥817"61)10 180097158१ 63 5५07 ., [118258 ७10वपलठा80 प१ावा'5 परो". 1002 11617 ४१116 017110 50 व 8 1180 100 1118 50) 0ठाफवा'१ 100०18 581 -786118१1011."$ कलेकडे पाहतांना रसिकाची दृष्टि कोणती असावी ह मद्वात्मा गांधींनी या वाक्यांत फार चांगल्या रीतीने सांगितल आहि. कलेच्या बाह्य सोंद्याचा अनुभव घेतल्यावर खरा रासेक तेथेच विराम न घेतां त्यांतील मानसिक शुद्ध सोंदर्यांचा ठाव घेण्यास उद्य्कक्‍त दात ७7/0पच शया, 330. ०४. 1924. कला व नीति यांच्या सबधा- विषयीचे म, गांधींचे विचार “ यंग इंडिया '“ च्या ता. १३ १ २०, नोव्हेंबर, १९२४, या दोन अकांत महादेव देसाईंच्या “ १. शठपययाल शा (5100111 ” या लेखांत आले आहेत, म. गांधींच्या १९२४-२६ मधील लेखांच्या पुस्तकांत हा लेख प, १०२५-३६ वर आला आहे; व सी. एफ. अंड्ऱ्यूज कृत रैटचित्टा3िच (व्चधा/ड /ठ&०5 यांत पृ, ३३१-३१४६ मध्य तो सापडेल. वाचकांनी जरूर वाचावा. जगद्विख्यात तत्ववेत्ता सॉक्रेटीस यानेहि बाह्य सौंद्याबद्दल असेच उद्गार काढल्याचे त्याचा शिष्य छेटो याने लिहून ठेवलें आहे; 22/ट!008 /1०/००॥&5, एतत. 1१. 9४ 1०१681, ४०, 1, ७0. 10-11 ( टला लाट७ 9) & 5. 130 ( 270०(व५7०7०%७ ) ७, पदा, ७४ नीति आणि कलापासना [ प्रकरण असतो. आणि म्हणूनच, इंद्रियगाह्य सोदयोनुमर्वांत नातअर्नातीचे प्रश्न उद्भवत नसले तरी त्यामुळे सरसकट सर्बच सोंदय नाति- अनीतीच्या “ पलीकडे ” असत, किंवा कळा नीतीविषयी ' बेपर्वा! अगर * उदासीन ' असून तिच्या स्वेर विलासाच्या बाबतीत नीति- अनीतींच प्रश्न आगंतुक असतात, असलीं भरमसाट विधाने ग्राह्य ठरू शकत नाहीत, या संत्रंघांत कलावंताच्या मुख्य थ्येयाविषयी दोन शब्द ळिहिगें आवश्यक अहि. बर .जी गोष्ट रासेकांबद्वल सांगितली ताच कला- कारांनाहि लागू आहे. कलानिर्मिति करतांना खऱ्या कलावंताचा उद्देश काय असतो याचा जर आपण नीट विचार केळा तर आप- ल्यास असें आदळून येईल कीं, त्याचा हेतु प्रेक्षकांच्या अगर श्रोत्यांच्या इंद्रियांना सुखदायक होतीळ अशी दृष्ये निर्माण करणे इतकाच नसून, स्वतःच्या अंतःकरणांत उत्पन्न झालेल्या कल्पना, भावना अगर विचारलहरी एखाद्या दृश्य कृतीच्या द्वारे इतरांच्या मनांत उत्पन्न करणे हाच असतो. आता 'पखाद्या जातिवंत कलाका- राने कांदी एक खरोखर भ्रष्ट अशी कळाकृति निमाण केल्यावर, त्याची निवळ नकळ करून कोणी इतरांनी, स्वतःच्या मनांत त्याच्या< सारख्या शुद सुंदर कल्पना नसतांहि, त.सहशा कृति निमाण कर- ण्याचा प्रयत्न केला, आणि सामान्य जनता त्या निर्जीव नकलांना * याचें एक उदाहरण म्हणून के. शि. म. परांजेप यांचा “प्रणायेर्नांचा मनोभंग ” (या चित्रांचे परीक्षण ) हा “' रत्नाकर '', वर्ष ४अके १ मधील लेख पहावा. शिवाय, आपटेकृुत “' सैंद्य आणि ललितकला पृ. ३ व ९ पहा. त्यांत बाह्य सोंदयीचा अनुभव आध्यात्मिक उन्नतीची एक पायरी कसा होतो हें दाखविले आहे. पांचवें ] साहिलक्षेत्रांतली बेबंदशाही ७५ देखील “ कला ' म्हणून संबोधू लागला, तर त्याची बाधा खऱ्या कलाकाराला आणि त्याच्या कलेला कां बरे लागावी ! खामान्य जनता कित्येक भोंदू बुवांना साधु म्हणून मान देते; पण खऱ्या साधूची लक्षणे त्यामुळे बदलतील काय ६ टॉलस्येयूच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, कलेचा उद्देश केवळ भोक्त्याचं किंवा कत्याचें इंद्रियसुख आहे असं म्हणणं हें भोजनाचा उद्देश केवळ जिव्हा- सोख्य आहे अर्थ म्हणण्यासारखेंच आहे ! टॉलश्टॉयची स्वतःची कलेची व्याख्या या बाबतींत अगदी स्पष्ट असून वाचकांनी ती येथे अबश्य हक्षांत घ्यावी, तो म्हणता: 10 8९९०18 11 0168611 ०(-:-00)॥००१॥-॥॥.०॥१--१)५१०-॥-) ०-०" -॥॥०॥॥-॥६॥॥७| 8४०५७6१ 1110 0185681 ॥॥७॥ 5४ १6.18 0 ॥१10ए68॥16711[8, 11185, ९८०1015, 5001095, ०1 010"१॥8 82017685९0 1॥ ४०॥०५७, 50 10 १151711111 8681 शिवा ०७5 650681716807006 1018 &१॥6 186811॥व--15 15 "७ वलाशाए का. 15 पप१0ीला) वठापए ०018180 0ा 1 158, ॥४8 016 70) 001500५850 9४7 ग्रा 8वाा5 0 ९8वाा 82९1161 805, 1189 071 10 0615 868 18 165 117000 ॥170पठा), १ठााल हावा 0०65 ०8 ७८०७१ 0/ 118656 1661115 वले ७150 82060 ळयाट8 0601 “"** वाचकांना आता केत कोणत्या प्रकारच्या सोंदर्याचा प्रामुख्याने समावेश होतो हे कळळेंच असल, आध्यात्मिक सोंद्ये हे कलेचे अतिम थ्येय खरे; पण तेथे पोंचल्यावर मागदशक कला स्वत: मात्र बिळीन हाऊन जाते. ६ त्या स्थितीच्या अवर्णनीय अद्वेतानुभवांत कोणताच प्रभ उद्भवू शकत नाही हे मागे. सोनितलेंच आहे. आता, उरलेल्या ॥॥४८( ०५७ थारा? (0609. ०, ७. 7123. &खुद तांबे देखील लिहितात; “ जेथे केवळ एकजिनसी संपूर्णता भात्र आहे अश्ला ठिकाणीं कळा संभवतच माहीं,/->-' कला आणि नीति, पू, ३३ ७८ नीति आणि कलोपासंना [ प्रकरण दोन प्रकारांपैकी इंद्रियग्राह्म सोंदर्य हे केवळ मानसिक सोंदयांरचें एक साधन आहे हेंही वर दार्खविलेच आहे. अतएव, केवळ इंद्रियम्राह्म सोंद्योत लीतिअनीर्ताचे प्रश्न उद्भवत नाहीत, म्हृणून कला व नीति यांचा संबंध नाही असे प्रमय पुढे मांडगे किती चुर्कांचे आहे ई आता वाचकांना उघड होइल. प्रा. फडके यांचाच दृष्टांत थ्यावयाचा म्हणज, एखाद्या घरांत नोकरीसाठी ठेवलेल्या मोलकरणीला शिळें ब तांज अन्न यांतील भेद महत्वाचा वाटत नाही, म्हणून तिच्या मालकिणीनेहि त्याकडे दुलक्ष करावे अंत म्हणण्यासारखेंच ते आहे ! आणि आश्चयांची गोष अशी कीं, कला आणि नीति यांचा संबंध नाकारण्याच्या वेळीं केवळ ऐंद्रियिक सोंदर्याची उदाहरणें पुढे करणाऱ्या या लेखकांना, कलेचा मुख्य उद्देश फक्त बाह्य इंद्रियो- पभोग हा नसून छेद्रियिक सॉंदर्यांच्या द्वारे मानसिक सोंदय व्यक्त करणे हाच आहे हं माहीत नाही. असे नाही ! कारण दुसरीकडे हेच लेखक ही. गोष्ट अगदी स्पष्टपणे प्रतिपादन करीत असतात, उदाहरणाथ, प्रा. फडके यांचे पुढील 'उद्गार पह्या : “ यावरून कळेंतील आल्हाददायक भागाचा आणि केबळ दृश्य सोंदर्यांचा नित्यसंत्रंध नक्तो ह॑ सहज ध्यानांत येईल. कलाकृतीपासुन होणाऱ्या आहल्हादार्चे खर कारण त्यांतील हृश्य सोंदरयापक्षा त्यांतील यथा. वथ्यत्वावरच अवलंबून असते. हत्य इंच सोंदर्य होय अस म्हणतात ते उग्रीच नाही ?,% कलावंताने निर्माण केलेल्या आकषक कलाकृतीचा हेतु केवळ इृंद्रेयवुखांतच जनतेला मम करण हा नसून, त्या सुक्ाच्या द्वारे स्वत: शोधून काढलेळे सत्याचे कांही सिद्धांत जनतेसमोर मांडणे हाच असतो, हं प्रा, फडकेच पुढील शब्दांत सांगत $" प्रतिमा-साघन ” प, १५, पांचवे ] साहित्यक्षेत्रांतली बेबंदशाही ७७ आहेतः '““ आणि हे सिद्घांत त्याला स्वतःला समजल्यावर प्रत्यक्ष वस्तूच्या ऐवजी निराळ्याच आकषक बस्तु कल्पनेच्या सहाय्याने निर्माण करून त्यांच्या योगास ते सिद्धांत लोकांच्या मनावर तो ठखवीत असतो...... ललित लेखक--किंवा कोणत्याही कलेचा उपासक हे त्रिविध कार्य सारखे करीत असतो, व या त्रित्रिध कार्याच्या पोटींच सव कलातृष्टि जन्माला येते.” 1 यासंबंधांत याहून बिशष वेगळे आम्ही तरी काय म्हणत आहीत ? आणि या ठिकाणी प्रा, फडक्यांना एक प्रश्न विचारावासा वाट्तो ता असा कीं, ६ अत्यंत मधुर अस स्वराढाप कानांवर पडून त्यामुळे एक बिलक्षण आल्हादकारी शांति मनांत कांठोकांठ भरल्यावर ते स्बरालाप नीतिपोषक आहेत की अनोतिवधक आहेत भस विचारणं हा जर बेडेपणा ? आहे, तर त्या स्वरालापांपासुन सत्याचे कोणते 4 किती “' शिद्दांत ” त्यांच्या गायकाने श्रोत्यांचे मनावर “ ठसविले ”? हे विचारणे देखील तितकाच नेडेपणा कां नव्हे, अशी जेका कोणीं उपार्स्थत करणे अगदीच असंभाव्य आहि काय ! किंवा, त्या ग्रायनाने सत्याचे किता व कसे सिद्धांत श्रोत्यांबर “ ठसाविळे ?, असा नुसता 1 सदर, प. ५६-५७. आणि हे“ सत्याचे सिद्धांत ” ज्याला आम्हीं मार्नासक सौंदर्य म्हणून म्हटलं आहे त्यांतच येतात ! कारण बाह्य विश्वा- प्रमाणे इंद्रियांना प्रत्यक्ष दुर्यमान न होतां मनाने आकलन करावे छागतात, म्हणून ते मानसिक झाले; आणि “' भ्नसत्याच्या लगी सोंदर्य नसतें हें प्रतिमावाद्यांचं म्हणणें खंरं आहे ” (प्र, सा, ' ए. ५५) व “ सत्य हैच सौदर्य होय असें म्हणतात तें उगीच नाहीं “ (' प्र, सा. प, २५), म्हणून ते सुंदर झाले ! आता सत्याच्या या सिद्धांतांचा नीति- अनीतीशी कांही संबंध नाही अस हणणे ह्मणजे नातीविषयी विपर्यस्त व कोती समजत व्यक्त करणे होय. प्रकरण दसर ब नववे पहावें, ७्ट नीति आणि कळोपासनी [ प्रकरण प्रश्न सुचणाऱ्यांची तुलना देखीळ “' हिरेमाणयक चाबून पाहणाऱ्या मकंटा्शींच ? केली पाहिजे, असे कोणीं म्हटल्यास त्याला फडके काय उत्तर देणार ? ““ रचनाकोझल्याने नटविळेठी चित्ताकर्षक कथा सांगण ” इतकाच कलाकाराचा हेतु असून “ त्याला कांही एक सिद्ध करावयाचे नसत; त्याला घटकाभर तुमच्या मनाला अनुपम आल्हाद द्यावयासाठी गोष्ट सांगावयाची असते. त्याच्या मोंबती तत्ब- सिद्धीची कटकट कशासाठी १ ” हें जर खरे, तर असलें हॅ घटकाभर करमणुकीर्चे ध्येय सोडून, ही सत्यांच “ सिद्धांत ” लोकांच्या मना- बर ““ ठसावण्याची ” “६ कटकट ?” कलेच्या भोबती कशाला १ थोडक्यांत सांगावयाचे म्हणज, 'एद्रियिक ३ मानसिक सोंदर्यांची योग्य व्याप्ति न ठरविता कळा आणि नीति या वादाषबर कोणी लिहू लागला म्हणभ परस्परविरोधी विधाने करावीं लागून त्याची कशी तारांबळ उडत याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आता £: तांम्‌ तननन करणारा ग्रायक कोणने नीतीचे पाठ घालतो ! ” ( अथोत कोणतेच नाही ) असे उपहासाने विचारणार तांबे स्वताच काय लिहितात पाहा; “ जगांतील नातीचे हिन्नविच्छिन स्वरूप एक संपूर्णे नांतीतून क निघाळे आहे, इं कलाकार सुचवीत असतो. ५ आणि तरी कला ब मीति यांचा “ काडीइतका ? संबघ नाही तो नाहीच ! आता कलासार्मतींत मार्नासक सोंदयांठा किती उच्च स्थान आहे ईं त्यांच्याच शब्दांत पाहा, “ अमूत कल्पनामय जगांतून प्रत्यक्ष जगाताल मूत वत्तु कशी प्रगटली आहे इं रहस्य त्याच्या प्रतिखष्टींत न कळत ध्वनित होत अरसर्ते..... वास्तवाच्या सूक्ष्म निष्काम सभेम निरीक्षणाने ज्या भावना, जे बिचार, जे तरंग कलाकाराच्या मनांत उद्भवतात ते. सब त्याच्या प्रतिसष्टींत प्रगट होत. असतात, 8 कला आणि नांति' पृ. ३२९. $ सदर, पू. २१, पांचर्वे ] साहिल्यक्षेत्रांतठी बेबंदशाही ७९ ६६ प्रत्यक्ष वास्तव जग जड अस्ते तर कला मनोमय चेतन्यस्बरूप असते. ?& अक्या रीतीने मानसिक व्यापाराचे व सोंदयोर्चे कलेच्या क्षेत्रांतील आबद्यक स्थान वर्णन करूनच श्री, तांबे राहिले नाहीत, तर केबळ दाह्य इंद्रेयसुखांतच गुंग होणाऱ्या व्यक्तीला कळेचं सत्य स्वरूप समजूंच नाही, हेंही त्यांनी स्पष्ट शब्दांत पुढीलप्रमाणे सांगून टाकल आहे. “जी कला वास्तवाच्या दुर्भेद्च व अजस्र भिंतीपर्यंत पोचून तेथेंच थबकते व तदंतर्गत एकीजन्सी सत्वापर्येत पोचण्याचे जीत बल नसे ती देखीळ होन कलाच झोय /. किंवा दुसरीकडे म्हटल्याप्रमाणे, ६'केबळ बहिरंगापळीकडे जाण्याची जीठ झशक्तो नाही ती त्याच्याच ( शेक्सपियरच्याच ) कॅलिबनसारखी हाय. ती स्वतःच्याच कुलूपतेने लजित होऊन प्रत्यक्ष जगाला शिव्या देइल. तीही. कला या संश अपात्र होय, ” & पण, अशा रीतीने नौतिअनीतोशीं संबंध नसलेल्या ऐंद्रियिक सोंद्यापभोगापुरताच खऱ्या कलेची व्याप्ति नसून, प्रक कलाकृतीने जर यापठाकडे जाऊन मानसक व्यवहाराच्या क्षेत्रांत पदापण करणे अत्यंत आवश्‍यक आहे, तर मग बीन वाजविणाऱ्या पुरुषांची, तोम तननन करणाऱ्या गायकांची, टरत्यकारकत्थकांचीं, अत्यंत मधुर स्वरालाप कानावर पडतांच लागणाऱ्या तंद्रीची, शरदू- क्लूत एखांद्या घाटमाथ्यावरून दिसणाऱ्या रम्य दृश्याची, किंवा अर्शीच इतर उदाहरण पुढे करून, त्यांवरून 'कळेचा नोतिअनीतीशी मुळांच संजंध नाही? असा सिद्धांत काढणाऱ्या याच लेखकांच्या * सदर, पृ. २४, 1 सदर, ए. २८. & सदर, प. ३५. आमच्या विरुद्धपक्षायांची दा. असली विधाने पाहिली म्हणेज कळा व नीति यांविषयींच्या कांही विपयेस्त कल्पनांमुळेच यांचा घोटाळा होत असून, तो दूर झाला तर प्रस्तुत पुस्तकांतल्या नध्यवर्ता प्रमेयाळा मान्य़ता देण्यास यांना ह्रकत येणार नाही भसे वाटते. ८० नीति आणि कलापासना [ प्रकरण विचारसरगींत आता तथ्य खे कोणते उरॅड १ आणि जोपर्यंत मानासेक व्यवद्दारांचा देखीळ नौतिअनीतीशी संत्रंध नाही असे तिद्ध होत नाही, तोपर्यत कलेचा आणि नोतीचा संत्रंध नाकारणे कशे युक्त होईल ! व कोणी महात्मा तसा आग्रहच धरूं लागला तर त्याला इतकेच विचारावयाचे कीं, मग हे नीतिअर्नातीचे प्रश्न उद्भवतात तरी कोठे ? या अखिल विश्वाच्या पसाऱ्यांत त्यांना एखादा कोपरा देखील नाही की काय ? कारण एऐंद्रियिक व्यवहारा क्षेत्र त्यांच्या अलीकेढ असतं; आणि आध्यात्मेक सोंदर्यांचें क्षेत्र त्यांच्या पलीकडे असते. आता, उरलेल्या मानसिक व्यवहाराच्या क्षेत्रांतूनाहि जर त्यांचे उच्चाटन व्हावयाचे असेल तर त्यांचे हाळ खाणार तरी कोण ! कीं, मानवी व्यवहारांत हे भेद व तन्मूलक प्रश्न कधीच व कोठेच उद्भवत नसून, ते नीतिशास्त्रवेत्यांनो आपल्या रिकामटेकड्या मेंदूतून उठविलेले एक खूळ आहे ? कलेचा आणि मानसिक सोंदर्याचा अत्यंत आवशयक संत्रंध असतांहि, आणि त्यांच स्पष्ट प्रातिपादन हेच लेखक अन्य ठिकाणी करीत असतांहि, कला व नीति यांचा संबंध ठरावेण्याची वेळ आली म्हणज मात्र त्यांना त्याची कशी विस्मात पडते हें वर पाहिठे, परंतु, कला व नीतिअनीति यांचा मुळीच संबंध नाही हॅ दाखविण्याचा प्रयत्न करतांना, एकोकडे प्रत्यक्ष उदाहरण माच केवळ ऐंंद्रियिक सोंदर्यीची घ्यावयाचा, आणि दुसर'कडे गोष्टी मात्र झुद्ध आध्यात्मिक अव. स्थेला अनुलक्षून करावयाच्या, असा यांचा प्रकार पाहिला म्हणज तर दसूंच येते ! यांचीच उदाहरणं घेऊन यांना अर्से विचारता येईल की, अथीकढे यक्तिचितहि लक्ष' न देता. आपल्या सुस्वर आवाजांत 6 तोम तनन करण्याऱ्या ' गायकांचे गाण्यांत “ स्वर्ग, मृत्यू, पांचवें ] साहिलयक्षेत्रांतली बेबंदशाही ८१ पाताळांत बथावुस्थ भराऱ्या मारून या हदय पसाऱ्याच्या आंत हात घाळून त्याच्या रहस्याचा ठाव घेण्याची ताकत ” कितीशी आहे ! चीन वाजविणाऱ्मा एखाद्या आशिक्षित वाद्यकाराला “' जगांतील कितीक न्यूनांचा चटका बसून त्यांना वगळून तो कोणत्या पूर्णतेकडे घांव घेत असतो ” १ नेत्रश्ोत्रांरे बाह्य हाद्रियांनाच तोषाविणारा एखादा नृत्यकार कत्थक ' वास्तवावर दढ पदन्यास करीत असतांना कोणत्या तदंतर्गत स्वसंबेद्य कल्पनागम्य पूर्णत्वापयेत भरारी मारीते असतो * १? ओलेतीच्या चित्रांन ' वास्तवांतील कोणत्या विषाचे अमृत केळे आहे! ? ' अत्यंत मधुर असे चार स्वरालाप ? काढणारा गवहे प्रत्यक्ष विश्वाच्या बुडाशी असलेले कोणते “ सत्याचे सिद्धांत ” श्रोत्यांच्या मनावर “' ठखग्रीत ” असतो ! ताजमदाळ पाहून किंवा सुंदर सुरवर गायन ऐकून कितीकांची पोच * संसाराच्या बुडापयेत ' जाऊन, त्याच्या ठायी. असलेल्या एकजिनसी सत्वाचा त्यांना थांग लागतो ? साऱ्या भोतृवुंदाला आपल्या आतमधुर गायनाने क्षणभर मुग्च करून देदमान देखील विसरावयास लावणाऱ्या एखाद्या उत्तम गवयांला, आणि त्याच्या त्या तहलींन होणाऱ्या श्रोत्यांना, जर या आखेल हृद्य पसाऱ्याच्या बुडाशी असलेळे एकाजनसी सच्चिदानंदात्मक तत्व इस्तगत करून घेतां येत असेल, तर ब्रह्म्ञानासाठी वर्षेच्या बर्वे देहकष्ट सोखून तपश्चर्या करणारे आद्य क्रांषेमुनी, आपल्या प्रासा- दिक वाणीने अनेक संसारत्रस्त जॉवांना शांतीचा मार्गे दाखविणारे डपार्नषदकार आणि रामदासतुकारामादि इतर महान साधुसंत, आखेळ जगताला ललामभूत होणाऱ्या येशू खित्त्त, महात्मा गांधी, मगबान्‌ बुध, सेंट फरन्डिस्‌ आफ आसेसी यांच्यासारख्या अतुल स्वाथेत्यागी विभूत-हे सर्ब अह्मप्राह्रीचा अत्यंत सुलम मार्ग उप- लब्ध असतांना उंगोचच कष्टांत पडले म्हणाव्यांच ! ! आणि त्या गायक सम्राटांच अत्यंत मधुर रवराळःप ऐकून क्षणभर “ कोण देहात ८२ नीति आणि कळोपासना [ प्रकरण सांभाळी ' अशी स्थिति होणाऱ्या आोत्याळा जर त्या एकब्रिनसी अंतिम तत्वाची प्रासे हाते, आणि या बाह्य असार सैसाराच्या मुळाशी असलेल्या केवळ नातोचे आणि समतेचे ज्ञान होते, अर्ज म्हणावयाचे असेल, तर त्याच तकंपद्धतीस अनुखरून बांसरीचे मधुर स्वर कानांवर पडतांच देइभान विवरून आनंदाने डोलू लागणाऱ्या नागाला किंवा रानटी मनुष्याला देखीळ त्या आंतिम तत्वाची प्राप्ति होते अक्ष कां म्हणू नये ! बरेंच झाले ! लावनार्चे आतेम ध्येय साव्य करून घेण्यास मनाची प्रगल्मता नको, ज्ञानाची जोड नका, सयम- नियमादिकांचें पालन नको, किंवा इेश्वशची भाक्ति नको ! ' शरद्त्रतू्‌- तळे घाटमाथ्यावरून दिडणार ए्ार्दे रम्य दृश्य ' पाहार्वे, किंवा एखाद्या उत्तम गवयाने काढळेले सुंदर आलाप ऐकून त्याच्या “ आनंदमय द्यां्तीत ' अगदी मम्न होऊन जार्वबे, आणि “ अफाट सागरांत शिर- ल्यावर किनाऱ्याबरील दगडांची मोाजदार ठेबण्यार्चे कारण नाही, त्याप्रमाणे “। झाडून साऱ्या नीतिअनातीखंबेधीच्या नियमांना ब कल्पनांना, त्यांची गणना न करतां व त्याविषयी पूण “ उदान आणि '* नेपवो ? राहून त्यांची ' बूज न ठेवतां ! खुश'ल लाथाडून द्यारबे; आणि इकडे आपल्या मनांत मात्र, मी प्रत्यक्ष विश्वाच्या बुडाशी असलेले “ सत्याचे सिद्धांत ”' मनावर उत्तम रीतीने $ ठसवून ” घेत असून, “ अस्त्िल संसाराच्या मुळाशी असलेळे आतम एकजिनसी तत्व प्राप्त करून घेत आहे ! अंस मांडे खात जतार्बे ! ! कळेची शक्ति वणन करतांना आतम आध्यात्मिक स्थितीला अनुलक्षून बोलावयाचे, तिर्चे बीट श.सखत्रशुदध विवेचन करतांना मानलिक व्यवद्वारांचा समावेश करावयाचा, आ,ण प्रत्यक्ष उदाहरणे देतांना केवळ ऐंद्रिथिक सोंदर्यानुभबाचा निर्देश करावयाचा, अशी पांचवे ] साहिलक्षेत्रांतठी बेबंदशाही 4. यांची ही विलक्षण परद्धात व तिच्यामुळे होत असलेली दिशाभूल पाहिळीा म्हणज सखदाश्वय वाटते. बरे, ज्या इंद्रियमाह्य सोंदयाची उदाहरणे घेऊन कळा नीति-अनीतीविषयी उदाखीन असते भसे हे प्रतिपादन करूं पाहतात, त्याचं वर्णन तरी यांच्याकडून बरोबर केलें जाते काय ! या. सोंद्यीबद्दल हे नेहमी अंत म्हणत असतात कीं, तं नीति-अनीतीच्या भेदांच्या “ पलीकडे ” असते. परंतु थोडा नीट विचार केला तर तें या भेदांच्या “' पढीकडे ? नसून '। अलीकडे ” अस्ते, असेंच आढळून येशल, या माति-अनीतींच्या भेदांच्या पली- कडे जर कांही खरोखर असू शकेल, तर ती म्हणजे ऑतिम आध्यात्मिक अंद्वेतानुभवाची स्थितीच झोेय हे आम्ही मागे सांगितठेंच आहे. एंद्रियिक आणि आध्यात्मिक अनुभाबांमध्य अशा रीतीने घोटाळा करण्याचा आणि एकाचे गुण दुसऱ्यावर लादण्याचा हा असला प्रयत, आळशी मनुष्याची झोप आणि एखाद्या योगस्थ महात्म्याची समाधि इ. दोन्ही तमान समजण्याइतकांच हास्यास्पद होय. केवळ इंद्रियप्राह्म सुखाचा अनुभव घेऊन त्यांतच रममाण झाल्याने क्षणभर चित्तेकाग्य होऊन जो शांति व झानेद यांचा लाभ होतो, त्याच्या र्बरूपार्चे कांहीसे साबस्तर विवेचन आरम्ह मुद्दाम मागील प्रकरणांत केळ आहे, ते हा घोटाळा दूर करण्यासाठीच होय. त्यावरून अंतिम तत्वाची प्रात्ती झाल्यामुळे अखंड अशा शांतिमय साध्द्रानंदांत मिसळून जाणाऱ्या महात्म्याचे श्ांतिसुल कोठे, आणि केवळ डोळ्यांना, कानांना, किंबा इतर इंद्रियाला दुखकर असा अनुभब घेऊन त्याच्याच ठायी आपे चित्त पूर्णपणे गुंग करणाऱ्या मानवाची शात कोठे, हॅ बाचकांच्या स्पष्टपणे ध्यानांत येळ, एकांत देह, इंद्रिये, मन, बुद्धि इत्यादि सवाचा पूणपणे लय झालेला असतो; तर दुसऱ्याचा संत्रंथ प्रत्यक्ष जड इंद्रियांशींच असतो, एकांत सब ट्४ नीति आणि कठोपासना [ प्रकरण मानठिक व्यवहार, शक्‍य होते तेवढे सवे पारेभम करून शेवटी इतबल होऊन, नम्रपणे विळीन झालेले असतात; तर दुसरी स्थिति त्यांच्या अठीकड असून तीत यांचा स्पष्ट उद्भवहि झाला नसतो, आणि तरी, घाटमाथ्याबर्राल एखार्दे सुंदर दृश्य पाहिले किंवा एखार्दे सुस्वर गायन ऐकळ, म्हणज तेवढ्यावरूनच किनाऱ्यावरील दगडांप्रमाणे नाति-अनीतीच्या नियमांना लाथन तुडविण्याचा उपदेश करण्यास कोणी कोणी तयार असतातच ।! अल्पज्ञानाप्रमाणेच अल्पशांति ब अल्पानंद ही देखील उन्मादकारक असतात म्हणावयाची ! असो. हा विषेय अधिक न लांबवितां शेवर्टी एका महत्वाच्या गोष्टीचा विचार करून हे प्रकरण संपवृं. कलेच्या थ्येयाचा संब्रंध मुख्यत्वेंकरून ऐंद्रियिक सोंदर्याशरी नसून मानसिक सोंदयीशी आहे हे वर सांगितलेंच आहे, आता, शाहित्यक्षत्रांत तर ही गोष्ट आपल्यास फारच स्पष्टपणे दिसून येते, कारण, पुस्तक बाचतांना त्यांतील अक्षर डोळ्यांना सुंदर भासतात, किंवा ब्याख्यान ऐकतांना त्यांतील शब्दांचा नाद कानांना आनंद देतो, म्हणून कोणीहि सामान्यतः यांचे घाचनश्रवण करीत नाही. यासाठी निदान साहित्य कळत तरी मानसिक व्यवहारांचे इतके जबरदस्त प्राथाम्य असतांना तिचा. आणि त्नीतेअनीतीचा निकटवर्ति संबंध आहे, हें वास्तबिक अगदी उघड आहे. परंतु, आश्रवांची गोष्ट अशी की, या साहित्य- कळेचच कांही. उपासक सीति व कला यांचा मुळींच खंबंध नाही अर्स प्रतिप्रादन करोत अतत्तात ! कुऱ्हाडीचा दांडा गोतालाच कॉळ होतो म्हणतात तो असा ! एखादे सुस्वर गायन ऐकून पुष्कळांची मने त्यांताल श्राव्य सोंदर्यीतच गुंग होऊन मानसिक शोंदयाच्या क्षेत्रांत पदापेण करणार नाहीत; आणि ताजमहाळ पाहिल्या नेतर त्याच्या बाह्य सौदर्याच्या मोहइृदायक आवरणाला भेदून तत्बदर्शन पपचवें ] साहित्यक्षेत्रांतली बेबंदशाही ८५ करणारा महात्मा तर विरळाच, परंतु एखार्दे पुस्तक शचून किंवा व्याख्यान ऐकून ज्याच्या मनांत कोणतेहि विचार उत्पन्न होत नाहीत, अगर ज्याच्या कल्पेनला यत्किचितहि चालना मिळत नाही असा कोणी जाणता मनुष्य सहसा आढळणार भाही. साहित्यांत केवळ षणंनात्मक वाक्ये नतातच अंस नव्हे, परंतु तो त्यांतोढह एक अत्यंत अल्प क्षेत्र ब्यापणारा भाग आहे. उदाहरणाथ, आपण पुर्ढाल सुंदर वाक्ये घेऊं, £ उषःकाली मी उठले आणि परसांतल्या बागेत गेलें, अत्यंत मधुर अश्या सुबासाने सबंध बाग दरबळून गेली होती. फुलांच्या विपुल बहराने वेली टवबटवल्या होता, प्रातर्वायूच्या मंद झोताने हलणाऱ्या पानांतून डोकावणारी आधोन्मीलेत फुलें अत्यंत नयनमनोहर दिसत होतीं. कुंडीतल्या कलमांवर फुललेल्या गुलाबाच्या टपोर कळ्या-त्यांवर मोत्यासारखे चकाकणारे झुभ्र दंवबिंदू-आणि त्या दिव्य सोंदर्यावर लुब्ध होऊन सर्भावतती नाचणारी ती चिमुकडी फुल्पांखरे व मधूनच “ गुं-गु-गुं ” करीत उंच उंच ताना घेणारा मधुलाळप भ्रमर इत्यादि देखावा चित्ताला अत्यंत आल्हादकारक बाटत होता. 7 ३ या चार वाक्यांत बाचकांच्या मनासमोर त्या मनोहृर साटिसौंदर्यांचे चित्रच लेखकाने उभ केळें भःहे; पण म्हणूनच ज्याप्रमाणे त्या प्रत्यक्ष दृश्याचा नीतिअनीर्तार्शी संबंध येत नाही, त्याचप्रमाणे या त्याच्या गद्यकाव्यात्मक वर्णनाचाहि येत नाही. असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. इद्रियग्राह्म सोंदर्योचंच ह एक हुबेहुब चित्र असल्याने अते शेण साहजिकच आहे. परंतु आता प्रश्न असा की, साहित्यांत सवेत्र केबळ वणेनात्मक गद्यकाव्येचे भरली आहेत की काय ? उलट, सर्वे मोठमोठ्या विद्वानांची थाबद्दळ एकवाक्यता दिसते कीं, वास्तवाची * हा डतारा श्री, म. रा, उपासना यांच्या “ घरटे ”'' नामक गथ* काव्यांतळा आहे. ( “ मालवसाहित्य ”, इंवूर-विशेषांक, ) ८६ नीति आणि कळोपासना [ प्रकरण नुसती तंतोतंत नक्कल करणें इं साहित्यकलेचे मुख्य कार्यच नव्हे. साहित्यशास्त्रांत जव्हा कल्पना या शब्दाचा उपयोग केला जातो, तेव्हा त्याचा अथ केवळ बाह्य ह्याची हुभेहुब चित्र अंतःचक्ष- पुढे उभ करण्याची शक्ति असा' नसता, कल्पना ही. एक उत्पादक ब. 1 शाक्त असून, प्रातमा व कल्पना हे बव्हंशी समानार्थकच आहेत असं म्हटल्यास चालेल, क प्रत्यक्ष विश्वांतील अपूर्णतेला कलावंत आपल्या कल्पनासामर्थ्यानेच दूर करून पूणत्वाचा आदर्श जनतेसमोर ठेवूं शकतो. आता, बिचारखृष्टीच्या, कल्पनासाम्राज्याच्या, घटनाकथनाच्या, सारांश मार्सिक व्यवहारांच्या क्षेत्रांत वुम्ही पाऊल टाकळे को, नीति- अनीतीच्या नियमांकडे तुम्हांस लक्ष पुराविलेंच पाहिने, तुम्ही वाच- कांच्या, श्रोत्यांच्या अगर प्रेक्षकांच्या मनासमार ज॑ मांडत आहां ते नोतिपर आहि किंबा अनीतिपर आहे, त्यापासून त्यांच्या अंतःकरणांत सदूवाःते उत्पन होतील किंबा दुराचरणाकडे त्यांची प्रवृत्ति बळेल, त्यांच्या मनांत पापाविषयी तिरस्कार उत्पन्न होईल किंवा आवड उत्पन्न होइल, इत्यादि प्रश्नांचा विचार करणें तुम्हाला मागच आहे. सारांश, केवळ इंद्रियप्राह्म सोंदर्याची उदाहरणे घेऊन, या प्रकारच्या शषोंदयीला गौण स्थान असलेल्या शारदेच्या क्षेत्रांत देखील नीतिअनीताीविषयी तोच न्याय लागूं करणे हा खरोखर या लेखकांच्या तर्कसरणांतील विसंगतित्वाचा कळतच होय, » प्रतिभचा व्याख्या एका संस्छृत साहित्यकेषिदाने अशी केली आहेः “ प्रतिभा अपूवेवस्तुनिमोणक्षमा प्रशा. ” ( अभिनवगुप्त ). दुसरा एक म्हणतो; “ अपारे काव्यसंसारे कविरेब प्रजापतिः । यथास्म रोयते विश्व तथेद परिवतते ”. क्षांग्ल भार्षेत सुद्धां 1४61817 16010११०१७ 11109171.91101) भाणि (:60106 1र्‍आववा16101 असे दोन भेद कल्पून, साहेत्याशीं दुसर्‍या भदाचाच मुख्यत्वॅकरून संबंध जोडला जातो. पांचर्ये ] साहित्यक्षेत्रांतठी बेबंदशाही टऊ आणि खेदाची गोष्ट अशी कीं, येऱ्दवी अत्यंत समतोल रीतीने ळिहिणारे न. चिं, केळकर यांचे हांतून देखील हीच चूक झाली आहे असे दिसून येते, बडोद्याच्या [ १९१५ ] साहित्यसंमेलनांत अध्यक्षपदावरून भाषण करतांना ते म्हणाले, “' शिश्पशासत्रांत कलेच्या दृष्टीने निरनिराळे आकार बनबिर्णे यांत प्रतिभाकोरल्य दिसून येते. पण देवळाचे उंच शिखरच सुंदर कां तर ते आकाशांत इश्वर आहे अं& उंच बोट करून दाखविते म्हणून, अथवा तीन तीन कमानीची जोडीच कां शोभते तर तिजवरून त्रिमूर्ति नह्मांबिष्णुमहेश्ररांची आठवण होते णून, अस म्हणणे जरोबजर होईल काय ! ताजमहालच्या पांढऱ्या द्युश्रन दगडांत रंगीबेरंगी कुसर बसविली आहे तिचा नैतिक हेतु शोधून काढणाराने ताजमहाल पाहण्यास जाण्याचे श्रम न घेतललच बरे. चित्रकार पौराणिक किंवा ऐतिहासिक चिर्त्रे रगावेतो तेव्हा त्याचा हेतु कलेच्या दृष्टीने सुंदर चित्र रंगविण्याचा असतो कीं नीतिबोध करण्याचा असतो १ पोहावयास पडणारा मनुष्य जलक्रोडा करतो ती स्नानाच्या हेतूर्न नव्हे. शिकारी क्षत्रिय अरण्यांत मृगयाविलास करतो तो एक दिवल चांगले मांस खावयास मिळार्वे म्हणून करीत नाहीं ? गवई दीपराग आळाषैतो तो अथशास्त्रदृष्ट्या मशालजञीचा खचे वांचविण्याकरितां नव्हे. तात्पर्य, ५ आधिकस्याधिके फलं ' या न्यायाने, कलेच्या दृष्टीने बाड्यय सुंदर असून त्यांतूनच नीतिबोघ निघण्यासारखा अपल्यास दुधांत राखर पडेल; पण ज्याचा ' मूळ हेतु नीतिबोध नाही ते वाड्यय नव्हे हँ म्हणण यथाथ नाही, ” % आता थोड्याशा खोल दृष्टीने या वाक्यांकडे * “* केळकर ' (१९२३२) ए. ३३३, ( किंवा “' गद्यगच्छ ”, १९२६, पृ. ६, पहा ) वास्तविक, * कला नीतिविषयकच असावी असें नसले तरी तिनें नोतिपर मात्र असलें पाहिज', हें आमचें मत ताह्याम्राद्वेबांनाद्वि ट्ट नीति आणि कलोपासना [ प्रकरण पाहिळे असतां अर्ज आढळून येते की, महत्वाच्या बाबतीत विसददय भसलेल्या दोन गोष्टीतील बरबर दिसणाऱ्या साहदइयाला मुठून, एकीच्या गुणघमॉचा दुसरीवर आरोप करणे या तकैदु्ट बिचारसरणीचा [ शिळाच आंग्ल भाबेंत ॥॥2 1611520 ०19158 9110व7ए असें म्हणतात ] हा उतारा एक उत्कृष्ट उदाहरण होय, ज्या वाढ्ययांत नात्यनीतीशी अत्यंत निकट संत्रंध असलेल्या मानसिक सोंदयोशिवाय प्राय, एक पाऊलहि टाकितां येत नाही, त्या वाढ्ययाची केबळ किंवा प्राधान्येकलू्न इंद्रियवुखच ज्यांत अभिप्रेत आहे अशा कृतीशी तुलना करू पाहणे, हँ एखादा जिवंत मनुष्य ब त्याचा हुबेहुब तयार केलेला दगडाचा पुतळा गह्यतः सारखेच दिसतात म्हणून एकाच्या गुणधर्मांचा दुसऱ्यावर अध्यात करण्या- इतर्केच न्याय्य होईल ! वरील उताऱ्यांत निदोशेलेल्या निरनिराळ्या ऐंद्रिविक सुखोपभागजनक कला आणि वाढाय यांत वाचकांना खराखरच साम्य आहे असे वाटते काय १ खुद केळकरांनी त्याच भाषणांत “' खरी साविकल्प समावि उत्पन्न करूं शकते ते वाझमाय ” अशी स्वतःची नवीन व्याख्या दिळी आहे. आता हीच गोष्ट मान्य आहे हे मागे दाखविलेंच आहे. परंतु विशेषतः या उताऱ्यांत त्यांनी स्पष्ट नीतिबोध व अस्पष्ट नोतिबोध यांतीक महत्वाचा भद दष्टोआड केला असल्याने यथे सादग्धता उत्पक्ल झाली आहे. आणि शिवाय कला नातिविषयक नसली तरी चालेल हा सिद्धांत बरोबर असला, तरी तो सदोष पद्धताने सिद्ध करून कले चाळेल ? कारण, या सदोष प्रमाणांना देळींच आक्षेप न घेतला, तर त्यांच्याच जोरावर कांही इतर लेखक कलेची नगतिपरता देर्खाल नाकारु पाहतात हॅ मासे भापण पाहिलेच आहे. पांचवे ] साहित्यक्षत्रांतली बेबंदशाही द९ कोणी पोहण्याची कला, मृगयची कला, इत्यादिकांना लावून दाखवू शकतील काय ; किंवा, याच व्याख्येवर भाष्य करतांना “ तैच बाब्यय अधिक उत्कृष्ट की, ज्याड्या सेवनाने आधिकांत अधिक कल्पना मनांत पकदम उठतील व अधिकांत आधेक भूमिकांचा मनाला अनुभब घडेल ” इं केळकरांनी केले विषान वरील उताऱ्यांत निर्दि् केलेल्या वाआयाव्यति- रिक्त आणखी किती कलांना लांबून दाखवितां येईल ! अख असतांना, या अशा कलांची उदाहरणे एक नव्हे हजार घेतली, आणि त्यांच्याविषयी कांही गोष्टी सत्य आहेत म्हणून त्मा बाळाया- लॉहइि लागू झाल्या पाहिजेत, अहा आग्रह कोणीं घरला तर त॑ करस सयुक्तिक होइळ १ ““ सब घोडे न्रारा टके ” या अंभेर- नगरातील बेबंदशाही पद्धतीचा अवलंब करण्याची ही रीत ज्या वेळेस आमचे साहित्यसेवक सोडतील, आणि आतिमंगलप्रद अशा स्वतःच्या शुद्ध सात्विक पावित्र्यांच काळजीपूर्वक रक्षण करण्यांत सदैव दक्ष अ&ळेल्या श्रीश्ञारदेवरोळ तिर्य़ाच कांही भक्तांना उठवलेला नीविअनीतीविषयी उदासीनंतचा अगर बेपवोईचा अडन्मूलक आरोप ज्या बेळेस विराम षावेट, तोच सुदिन! प्रकरण सहावे. नीति, व्याक्ति आणि समाज << >2><-€₹ << र्क ब्टोयासना आणि नौतिनिरबॅघ यांच्या परस्परसंबंधाविषयी चचा कारितांना, किःयेक प्रसंगी असा एक मुद्दा उपास्थित केला जातो की, कलाकृतीचे जनतेसमार प्रदान करतेसमर्यी नातिनियमांकडे लक्ष पुरविणे आवश्‍यक अह, तथापि कलेची निर्मिति ही वास्तविक इतरांकारेतां नसून कलाकाराच्या आत्मानेदार्थच असते. इतरांच्या पुढे तिर्चे प्रकारान हा तिचा एक गोण उद्देश असून, स्वतःला आनंद प्रात करून घेणें हाच कलावंताचा आद्य व प्रधान हेवु असतो, व म्हणून त्या निर्मितीचा नीतिअनीतिविषयक नियमांशी संत्रंध येत नाहीं. या मतानुसार कलेचे प्रकारान ही. एक साभाजिक बाब असढी तरी तिची निर्मिति ही. सवेस्वी वैयक्तिक बाब आहे; आणि उलट नीति ही मात्र सबस्वी सामाजिक बाब असून तिचा केवळ वैयक्तिक जीवनाशी कांहीहि संत्रंध नाही. अतिप्राचीन काळीं व्यक्तीने केवळ आत्मरेनना्थ कला निर्माण करण्यास प्रारंम केला; समाज त्याविळीं अस्तित्वांतहि नव्हता, नंतर समाज स्थापन झाला, आणि समाजाबरोाचरच नीतिबंघर्ने आली. आर्जहे एखादा जातिवंत कवि काव्य रचतो, तेव्हा काब्यगायनाच्या आहोर कार्यक्रमास दृष्टीसमोर ठेवून तो. ती रचना करीत नाही; किंवा नियतकालिकांच्या , वाचकीय अमिरुचीकडेहि लक्ष देऊन तो तसं करीत नाही, तो केवळ आत्मप्रकटीकरणाच्या दारे पुन!प्रत्ययाच्या केलानंदांत सहावे ] नीति, व्यक्ति आणि समाज ९१ रंगूम बात असतो; आणि हा . प्रधान हवेतु सफल झाल्यानंतर दुय्यम काय म्हणून त्यांची ती कृति प्रकाशकाची वाट "चाळू लागते. कर्वाकडून तं काव्य . प्रकाशकाच्या मेजावर येऊन पडले, म्हणज त्याने -मात्र त्यांतील मातिअनीताचचे मोजमाप करीत बसावे; खुद्द कवीने त्या भानगडीत पडण्याचे कारण नाही ! आता या विचारसरणीस उत्तर म्हणून कलानिर्मिति ही केवळ आत्मरंजनार्थंच उत्पन्न हाते, किंबा रसिकरंजनाचचाहि तिच्या मुळाशी प्रथमपासूनच हेतु असू शकतो, या प्रश्नांत येथे शिरण्याचा आमचा विचार नाही. त्याचप्रमाणे समाजाव्यातारक्त व्यक्तीच्या अस्तित्वाची शक्यता मानतां येते काय, आणि समाजाहताशी यत्किचिर्ताह संबध नसलेळे आत्मसुख मानवी जीवनाचें-कोणत्याहि स्तुत्य मानवी छर्तार्चे- ध्येय होऊ शकते काय, या समाजशासत्रांतील व र्नातिश्यासतरांतील प्रश्नांचाहि उह्डापाह आम्ही करणार नाही, मात्र, जातां जातां येथे पुदील गोष्टींकडे बाचकांचे लक्ष वेघणे अप्रासोगिक होणार नाही. कलानि्मितीच्या मूल- हवूबिषयी दुप्रासेद्ध कवि माधवराव पटवधन यांना के ठिकाणी पुढीळ उद्गार काढले आहेत : “ आत्मरंजनासाठी आरंभ केला तरी काब्माची समासति ही रसिकरंजनासाठींच असते ?. आणि भ्री, वामनयव जोक्षी यांनाहि मंडलेश्वरच्या शारदा-थेबा-संघाच्या अध्यक्षपदाबरून भाषण कारितांना, एकाच,व्यक्तीच्या निमाता ब रासेक म्रा.दोन भूम्रिकांतील मामंक भेद व्यक्त करून म्हट्लं : :“ कला आत्मानंदासाठींच अझून हतरांताढी ती मुळी नव्हेच, इ कित्यकांचे म्हणणे खर माह. कला ही पुख्यत्वेकर्म रसिकांसाठी आहे. कधी कधी कलाकार. एकांतांतच. कला [नर्मिति करतो, पण तेव्हा सुद्धा ता आपल्या कलाकूृतीकडे रतिकाच्या- दृष्टाने पुनः पुनः पाहेल्याबांचून राहत नाही, म्हणज त्या बेळेस-तो ९९ नीति आणि कठोपासनां [ प्रकरण स्वतःच कलाकाराची, व रख्काची अशा दोन भूमिका आळीपाळीने करीत अडतो. गवद्दे स्वतःशीच गातो; पण तोच रसिक होऊन ते ऐकतो. चित्रकार एकांतांत चित्र काढतो; पण तोच रसिकाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो. ” » आता, खमाजपूर्व मानवी व्यक्तीचे अस्तित्व थॉमस हाब्स सारख्या आंग्ल लेस्वकान कांही शतकांपूर्वी प्रतिपादन केळं हार्ते तरी ते मत अलीकडील शास्त्रज्ञ ग्राह्म मानीत नाहीत, हान्स प्रणीत $ कॉन्टॅक्ट थियरी ओफ सोसायटी ' चे स्थान आता उत्क्रांतिवादास अनुसरून असलेल्या “* आगानेक थिअरी ! ने घेतळं अखून समाजा- व्यतिरिक्त मानवी 'व्यक्तिजीवन शक्य नाही या विचारउुरणीला समाजशास्रांत, आणि डमाजाईताला पूणपणे सोडून असलेलें बेयाक्तेक सुख हई मानवी जवनार्च ध्येय होऊ शकत नाही. या मताला नीविदयालांत आता सबेसाधारणपणे मान्यता मिळाली ओह असं उहणण्यास प्रत्यवाय नाही, परंतु, समाजाशी पूर्णपणे असंबोधेत अस व्याक्तिजीबन शक्‍य आहे आगि कलानिर्मितीचा उदेश वैयक्तिक आत्मानंदाची प्राप्ति हाच आहे, या विधात़ांना आपण मान्यताहि दिली, तरी वेवढ्यावरून देखीळ कल्यानोर्माति नीतिनिर्बंधमुक्त ठरू शकेल काय! ज्या गोष्टींचा संबंध केवळ माझ्या वैयाक्तिक जीवनाशींच आहे, तिच्याविषयी नात्यनीतीच्या नियमांना हस्तक्षेप करण्याचा कोणताहि अधिकार नाही काय ! सारांश, नीदिनिबंधांची व्याति सबस्वी मानवाच्या सामाजिक जीवनापुरती मया- दिव आहे काय? याच प्रश्नांची चर्या प्रस्तुत प्रकरणांत आपल्यास मुख्यत्वेकरून करावयाची आहे, सवे समाजाचा त्यांग करून कोणी 5 पह! “भद्वाराष्ट ' (मागपूर) १६.१-१९१५, संहाषें 1 नीति, व्यक्ति आणि समाज ९३ मनुष्य एकटाच वात करू लागला, तर तेथे त्याला नीति-अनीतीचा कोणताच प्रश्न विचारांत घ्यावा लागणार नाही अर्स कोणाकोणास बाटत असते. प्रसिद्ध आंग्ल कादंबरीकार थॉमस हार्डी यांनी ' टेस ' नामक आपल्या उत्कृष्ट कार्दअरींत हाच हष्टिकोण फार तीत्रवणे सुचविला आहि. त्यांत टेस या अल्पवयी बालिकेच्या असहाय पारीस्थतीचा फायदा घेऊन खलनायक तिजवर बलात्कार कारेतो; आणि याचा परिणाम म्हणून टेत समाजाकडून, व स्वतः तिच्या मनांनहि, वूषित मानली जात, आता यावर हा्डींचा प्रश्न असा आहे कीं, टेसवर येऊन पडलेल्या त्या परिस्थतीच्या सदोषत्वाची ती समजुत केवळ तिच्या भांबतालच्या सामाजिक वातावरणामुळे व कल्पनांमुळेच उद्भवली ना ? विजन अरण्यांत जर तिजवर असाच प्रसंग गुदरला असता ( अथोत्‌ खलनायकाचे दुघ पाय तेथपावेतो पोचले असत इं ग्रहीत घरावयाचे ) तर तेथे नीति- अनीर्तींचा कोणता प्रश्न उमा राहिला असता ? आणि या प्रसंगाच्या निमित्ताने नीतिकल्पर्नांचा मूळ उद्भवच केवळ सामाजिक परिषश्थितींतं असतो अश हाडींनी मोठ्या युक्तीने वारंबार ध्वनित केलें आहे$ महाराष्ट्राचे * हाडीची भाषा फारच भेदक व कसलेळी आहे, निरपराध ठेस- बद्दल सद्दानुभूति उत्पन्न करण्याच्या भरांत त्यांनी प्रचलित नीतिकल्पनां- वरच जोराचा हलला चढविला आहे. टेसला स्वत:बद्दळ वाटणाऱ्या शरमेच्या भावनेबद्दल ते म्हणतात (प्रकरण १३)...० 5010४ त्याते गडाव ०"७वा101 0 '858'3 विट" ट2०पत जा पा०ा'०] 100०0: 98900 ४७०1 818 ५४४७5 (8ा8चले शााठपा 768071,” तेथेंच ते पुढे म्हणतातः'““5112 1160 136811 गवत 10 9160) ठ1 व०0618१ 50०टांव) ]व्ण, ७पा 10 [व 20000 10 पा6 8101011"0001010100110- ५॥॥10॥ 8062 8110180 1॥68107560 &5पटीत 0४ 511071011४." यांत विवाहबाह्य संबधाला निषिद्ध मानणाऱ्या सामाजिक समजुतीवर उघडच राख आहे. आतां हा संबंध तिजवर बलात्काराने लादला ९४ नीति आणि कलापासना [ प्रकरण नामांकित कादनर्राकार श्री, वि. स. खांडेकर हे देखील “* नीति आणि कला यांच्या मयादा !? नामक लेखांत $ स्पष्टच विचारतातः 'राबिन्सन्‌ गैल्याने ती स्वतः पूणपणे निदोषी होती हें हाडीचेद्मणणें आम्हांला निःसंशय मान्य भाहे. पण याच्या पुढे जाऊन, अक्षा संबंडाला निषिद्ध मानणाऱ्या नियमावरच, तो केवळ सामाजिक आहे असे म्हणून, हल्ला चढविल्याने अत्याचार करणारा खळपुरुषहि निदोषी ठरतो; आणि हें आम्हांस मान्य नाही. पुर्ढील प्रकरणांत हार्डी म्हणत! तः*“1/018600761, 9]016 उ ल 98867 18)व्याले ४०पले &७8 ॥वए७ 9866011 0० €व ढ शोता 1तत 1600817160 10 167? ४० ठा! 6260110.” स्वतन्च्या इच्छविरुद्ध झालल्या बेलात्काराने टसला निजन वनांत फारस वाहेट वाटलें नसते हॅहि आम्हांस बरोबर वाटत नाही. जर तिच्या खुशीच्या र्ग्याभचाराचा प्रश्न असता तर गोष्ट बेगळी होती, पण याशिवाय, निर्जन बेटावर ती पूर्णपणे एकटी भसतां दुसरी पुरुष व्याक्ति तरी तेथे कशी संभवेळ £ चाणाक्ष हाडींच्य़ा ध्यानांतून हा बदतोब्याघात सुटला नाही, ह्मणून पुढल्याच वाक्यांत त्यांनी मातृपदां अधिष्टित स्थितीतच स्वतः टेसचाच जन्म झाला असत तर त्यांत तिला कांही वाईट वाटलं असतें काय, अशी भलतीच असभाष्य ओढाताणीचा कल्पना करून स्वत:च्या वरील विधानास पृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे! पण इतके करूनहि, अश्या स्थितीत जन्म होणें, व प्रत्यब स्वतःवर बलात्कार होणें यातढें महदेतर कोठे जाईल ६ हणूनच हाडींची “ ॥(05: ०1 106 1118610 116 9860 ठद& १8९० 50 0161): टळाशथापांतावा 8980, कापले 101100 1061 गयपवाळ2 8891181018” (प्र,२४) ब ५७11101 [16 ५४०110'5 9011151 11058 8011091285 ४४०५ 1०07७ 96817 811010 १ 11081०] €वपटळ107'*( प्र १५) हीं विधानें दिशाभूलकारक आहेत असं म्हणणें भाग आहे. नीति-अर्नातीच्या साऱ्या कल्पन] हणजे केवळ सामाजजक समजुती होत व त्यां ब्यातारिक्त योगे वाईट असें कोहीय नाही या हेत्वाभासपूर्ण दष्टिकोनावरून हे -सारे डद्गार हाडींनी काढले अ हेत, ७-/वनभोजन' माततक त्यांच। ठेखशंप्रह पहा सहाय ] नीति, व्याक्ते आणि समाज ९७ क्रूसोप्रभाण निजेन बेटावर राहणाऱ्या एकट्या मनुष्याच्या मनाला नीतीचा विचार करण्यांच कारण] काय़? ”; आणि याचेच स्पष्टीकरण बरेतांना कांडी ओळीनंतर म्हणतातः '“* मनुष्य हा समाजप्रिम्र प्राणी आहे, आणि खमाज म्हटला की त्याच्या पाठोपाठ निय्रमनाची कांही तरी बंधने आलींच ! ” हार्डा, खांडेकर, आणि त्यांच्या मताचे इतर अनेक विद्वान समजतात त्याप्रमाणे नीति ही सर्वस्वी सामाजिक आहि. किंवा काय याच्या बिवेचनांत खोळ शिरण्यापूर्वी एक गोष्ट येथे मान्य करण्यात हरकत नाही, ती हो की, जसजशी समाजाची बाढ होत जाते तसतशी प्रचलित नीतिनियमांतहि मर पडत जाते इं खर आहे. नौीतिकल्पनांचा मूळ उगम कोठेहि अतला-त्याची निश्चित चचा आपण या प्रकरणांत पुढे करणारच आहें- तरी लहानशा समाजांत न उद्भवणारे कित्येक नीत्यनीतीच्या तपशिलाचे प्रश्न बघिष्णु समाजांतील जबाबदार व्यक्तीची मस्तक भंडावून सोडीत असतात. जेथे ग्रेथनिमितीच होत नाही तेथे आक्षिपादे ग्रंथ विरोधी निर्वेध अथातच अस्तित्वांत नसणार; आणि ज्या गांबांत चलब्चित्रपट दार्खावण्याची सोयच नाही तेथे अनिष्ट चित्रपट दार्खविण्याविरुद्ध नियमाची काय़ आवश्‍यकता ! जसजसा परोस्थितीत बदलू होत जातो, तसतसे त्याला अनुसरीत, पण मागे दुसऱ्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे मध्यवर्ती सनातन नोतितत्वांभोवती स्थिर राहून, नवीन निर्वघांचे॑ जाळं विणीत जावे लागते. वाहन उजव्या बाजूने चालविणे हा खडगांवांत गुन्हा न मानला तरी मुंबईसारख्या नगरांत त्याचा. भंग आक्षपाह ठरेल. समाजांत नाट्यकलेचा उत्कषे होतांच, स्तियांमी रंगभूमीवर परपुरुषांतमवत कार्म करावी किंवा नाही, विद्यार्थ्यांनी त्यांत कितपत भाग घ्यावा, इत्यादि नवनवीन प्रश्न चर्सिळे जाऊं लागल, शंभर माणसांच्या फिरत्या टोळाचें कालांतराने ९६ नीति आणि कलोपासना [ प्रकरण विराठ समाजांत रूपांतर झाले कीं अनक नर्वांन नीतिविषयक व इतरा प्रश्न उद्धवलेच पाहिजेत, परतु समाजाच्या वाढीबरोबर नीतैकल्पनांतहि अशा प्रकोर विस्तार होतो हे खर असले तरी, नाोतोनेबरघाचा उगम सामाजिक परिस्थितीतच साहे, ब तिच्या अभावीं ते निर्बधघहि समूळ अंतधांन पावतात ह्या ग्रह मात्र सयाक्तेक नाही. यासंबंधात प्रथमच ध्यानांत घेण्याचा गोष्ट म्हणजे, नोतानेयमांतली वाढ कांही अंशी सामाजिक वाढीशीं समांतर असली, तरी त्या उभयतांत समप्रमाण नाही, म्हणजे अखे कीं, समाज कालेकरून दसपट वाढला तर नातीर्नयमहि त्याच प्रमाणांत वाढताल भर्ष नाही. लोकसंख्या वाढली म्हणजे सवाच्या हिताथ व्याक्तिस्वातंत्र्यावर अधिक निरवेथ घालणे आवश्यकच असंत; परंतु म्णून ती वाढ ढोक- संख्येच्या वाढीइतकीच राहील असे नाही. आणि ज्याप्रमागे मीति- निर्बेघांची वाढ समाजाच्या वाढीशी समप्रमाण नसते, त्याचप्रमाणे समाजाच्या संपूण अभावी नीतिनिर्बंधांचादि संपूण अभाव राहील हेहि ठिद्ध होत नाही, दोन गोष्टांच्या उत्कषापकर्षांत कांही प्रमाणांत पर- स्परावळंवित्व अठ तरी ह्य त्यांचा संबंघ अमयाद रीत्या थकून रोक अस नव्हे. दोन बस्तूंतल्या बदलांतळें हे असलें समांतरत्व बष्टुघा कांही एक मर्यादेच्या आंतच खर ठर्ग्ते. त्या मयादेत क्षेत्राच्या बाहिरहि त्यांचा ता संब्रंथ तसाच अबाधित राहील अर्व मानणे, किंवा त्यांचा उगम अगर अंतहि परस्परावलंबी व एकसमयावच्छदी मानर्णे, या. तर्क- शास्त्राच्या दृष्टीने चुका असून, आंग्ल परिमार्षेत त्याना 010710 ००७॥- ठव] ० 6 ७00 ० टञाटल्यांपीठया ९1०1058 अर्ख ग्हणता येईल, चालण्याच्या व्यायामाने पचनर्शाक्त वाढते ई खर; पण पचनशकीने कांही एक मर्यादा ग्रांठल्यानंतर भघिक त्यावाभाले सहाबें ] नीति, व्यक्ति आणि सभाज ९७ तिच्यांत किर्ताशी वाढ होत राहणार १ आणि अश्या घ्यायामाच्या अभ!बीहि पचनशाक्ते अगदी नसते असेहि नादी, नूतन जम्मलेलं. बालक दूध पचावैतेंच; आणि व्यायाम न करितां थोडेबहुत पचविणारे प्रौढाहि आडळतातच. व्यापार व द्रब्यब्रृद्धि यांतील परस्पर्संबंघालाहि अशीच मर्यादा आहे, वाचनाने बुद्धि प्रगट्म होते दे खर; पण ज्याला मुळीच वाचतां येत नाही त्याचेठार्यी वुद्धीचा संपूर्णे अभाव असतो अस नव्हे, बुद्धींचा उगमच जर वाचनांत असता, तर जगांत पहिले पुस्तक तरी करस लिहिले गेळें असत १ यासाठी, समाजाच्या वाढीबरोबर नीतिकल्पनांतहि बाढ होते हृ मान्य केळं तरी, समाजाचा संपूणे अभाव कह्पून नुसत्या वैयाक्तिक जीवनाचा आपण विचार करूं लागली म्हणजे नीतिअर्नार्ताच्या कोणत्याच कल्पना तेथे प्रवेश करूं शकणार नाही अंस मानणे योग्य नव्हे, मानवी समाजांत संस्कृतीचा प्रबेश होऊन सुधारणा होत गेली, तसतशी सम्नानांतील घटकांना स्वतःच्या व इतरांच्या सवागीण स्वास्थ्यासाठी वैयाक्तक वागणुकीवर नवीन निर्वेध घालण्याची आवश्‍यकता अधिकाधिक मालू लागली, पण एचढ्यावरून संस्कृतिहीन रानटी समाजांत व्यक्तीच्या आचरणाबर नियंत्रण घालणाऱ्या कोणत्याच कल्पना नसतात अस म्हणतां येत नाही, तद्वतच हा असा समाजहि आपण क्षणभर दूर सारून कंबळ एकट्या मानबी व्यक्तीर्चेच चित्र मनासमोर आणण्याचा प्रयत्न केला, तर त्या अवस्थेंतहि नीतिनिबेधांचा समूळ अभाव असतो असे नाही, आणि आजच्या या वतमान युगांत जन्मापासून उभे आयुष्य सामाजिक वातावरणाच्या सुराक्षित उर्बेत घालविणाऱ्या एखाद्या व्यक्‍तीने कांव्यनिमितीच्या-- कलापासनच्या--प्रसंगी सर्वे समाजाला आपल्या विचारक्षत्रांतून अधचंद्र देऊन (पण त्याच्या कलावेषयांत समो्णाचा ९ट नीति आणि कलोपासना [ प्रकरण कंबंब कोठेच न येणें शक्य आहे काय!) केवळ वैयक्तिक आत्मानेदावरच आपले लक्ष केंद्रित करण्या'चा प्रयत्न केलम, तर त्याला त्या बेळांत मीति- अनीतीविषयी कोणताच बिचार करण्याच कारण नाही, असद म्हणणे योग्म होणार नाही, समाजाब्यतिरिक्त नीतिअनीतीच्या प्रश्नांना बावच नाही, अशा बिधानांच्या मुळाशी आरतत्व व वाढ यांतील भेदाकड बुलक्ष आढळून येते, सामाजिक परिस्थितीवर मीतिकल्पनांची बाढ काही अंशा अबलंबून असली, तरी त्यांचें आत्तत्वच त्या परिस्थितीवर अब- ळंबून अस्ते अंश मानणं चूक आह. खंडेकरांचा करूसो एखाद्या निनन बेटावर झोपडी बांधून राहूं लागळा, तर त्याच्या मागचा मोतिनिबंधांचा ससेमिरा कांहीठा क५[ झाला तरी पूर्णपण सुटणार नाही. समाजाड्या अभावी नुसत्या वेयक्तिक जीवनांतहि नीतिकल्पनांचा अभाव ठिद्ध हेत नाही, व त्यांचा मूळ उगम सामाजिक परिस्थितीत नसतो ई. वर छांगितळे; पण तो उगम दुसच्या कोणत्या परिस्थितीत आहे हे आपल्यास अद्याप निश्चितपणे पाहाबयाचे आहे. या दृष्टीने विचार करितां अस आढळून येतें की, नीतिकल्पनांचा हा उद्धव मानवो प्राण्याच्या विशिष्ठ मनोरवर्नेतच अखून, जोपावेतो कोणी व्यक्ति त्या स्वमावघर्माचाच त्याग करीत नाही, तोपावेतो तिने समाजाचा संतर्य सोडला, हिमालयाच्या उत्तंग शिखरांवर किंवा डद्याद्रीह्या भयाण दज्यांच्या तळाशी एकट्यानेच वास केळा, तरी मूलभूत नीतिपालनाच्या आबईयरकतेपासून ती नुक्त होणार नाही. मानवी व्यक्तीच्या या विशिष्ट स्वमावरचनेस नीट लक्षांत घेतळे म्हणजे नीत, व्याक्ति आणि समाज यांवीळ परस्परसं्रंघहि यथाथतेने ध्यानांत येतील, आपण कल्पना करूं की, क्रसोला त्या निनेन बेटावर एक दिवशीं फिरतां फिरतां एक अपरिचित झाड आदळले; त्यार्ची फळें त्याला फार रुचकर वाटून त्याने त्यांतली कांही खाला. सहावे ) नीति, व्यक्ति आणि समाज ९९ परंतु ती त्याला न पचल्याने दुसरे दिवश्वी त्याच्या पोटांत दुखू हागळू, तिसरे दिवशीं तो पुनः त्याच झाडाजवळ गेला असतां, त्याला ती फळे खावीशी वाटू लागली, त्यांचा मादक घास व चवेची पूर्वस्मृति त्याला आकृष्ट करीत होती. आता या परिस्थितींत वरूसोवर कांही ब्रंधन आहे किंबा नाही. 0? खमाजाच्या सान्रिध्यान किंवा अभावाने जिव्हाढोल्याला बळी न पडण्याच्या मूळ तत्बांत ब कतंब्यांत कांही अंतर पडेल काय ! बरे, थोर्ड निराळें उदाहरण घेऊं, क्रूलाला तेथे एक सुंदर हरिणी दिसली; व तिला मारून तिचे चम हस्तगत करण्याची त्याठा इ९्छा झाली, पण इतक्यांत तिर्ची दोन गोजिरबाणीं पाडस दृष्टीस पढून त्याच्या मनांत - अनुकंपा उत्पन्न झाली व त्याने आपला हात आवरला, परंतु कांही दिवसांनंतर तीच हरिणी त्याच्या दृष्टीस पडली असतां, तिच्या चमेसोंदयोचे आकषण अनाषर होऊन, त्याने मानवाच्या हीन प्रवृत्तीचे त्या निष्पाप अरण्यांत अत्यंत क्रूर प्रदशन केळ! पण करूला समाजांत राहत नव्ह्ता येबढ्यामुळेच त्याने प्रथम दाखविलेली दया व नंतर प्रदर्शित केलेली निष्ठुरता यांत नी|ति-अनीतीच्या दृष्टीने कांहीच फरक राहिळा नाही अर्स कसे म्हणतां येईल ? तीं कृत्यं कोठेहि होवो, त्यांतील हा मूलभूत भेद नाहीसा होऊन ती. एकतोाडीची ठरणार नाहीत हें उघड आहे. क्‍्रूसोने त्या एकांतवाठांतहि नियामित आहार व योग्य ब्यायाम घेऊन शरीर सुस्थितीत ठेवणे इ त्यांच कतेन्य आहेच ना!त्या अरण्यांत येऊन पडण्यापूर्वी त्याच्या मनांत असळेला एखादा वाईट बिचार तेथे पुनः त्याच्या मनांत आला तर त्याची अनिष्टता कमी लेखली जाणार नाही. दोन व्यक्तींना क्‍्रूसोप्रमाणे वेगवेगळ्या निर्जन स्थळी नेऊन सोडलं असतां, एकाने आपले जीबन आबिचाराने खाण्यापिण्यांत व्यतीत करून अखेरीस एक दिवशीं आपला व्याचिप्रस्त १०० नीति आणि कलोपासना [ प्रकरण देह नाहळाजाने तेथे टाकला; तर दुसऱ्याने प्राचीन आर्य क्राषिमुनींचा आदर्श स्वतःसमोर ठेवून, आपर जीवन इंद्रियदमन, मनःसंयम ब -अध्यात्मार्चेतन या मार्गे घाळवून शेवटी शांत चित्ताने अगम्य अनंतत्बांत आपलें पर्याप्त चैतन्य बिलीन करून जड पार्थब देहाचा त्याग केला. आता समाजाच्या अमावी चांबल्याबाइटाच्य़ा, पापपुण्य.च्या, साऱ्या कल्पना विलीन पावतात अंत मत ग्रहीत धरल्यास या उभय व्याक्ते एकाच भेतिक पातळीडय़ा मानाठ्पा लागतील. परंतु आमचे षाचक-व विराधकहि-तर्स च मानतां यांतील द्वितीय व्यक्तीला पहिलीपेक्षा आधिक नीतिमान व भष्ठ मानतील असा आम्हांला विश्वास वाटतो. हीन स्वाथाने प्रवृत्त होऊन केळली हिंसा केवळ समाजांत बाईट असते, व अरण्यांत समथनीय ठरते अस नाही. झंद्रियार्घांनता अनिष्ट ठरविण्यात समाजाचीच आवश्यकता नाही. आत्महत्या वाशट मानली म्हणजे ती भरवस्तीत केली काय किंबा एकांतांत केळी काय, निंद्यच, निर्जन जंगलांतून भ्रमण करीत असतां जखमी झालेले चिमणीचे पिल्लू पाहून कोणाचे मन दरवळ ब त्याने माने त्याची जोपासना केली, तर त्याच्या त्या कृत्याला नातीच्या क्षेत्रांत प्रवेश मिळण्यासाठी त्याने प्रथप्न सभोवताळचे अरण्य कापून तेथे मानवो समाजाची प्रस्थापना केली पाहिजे असा आग्रह योग्य होणार नाही ! वनांतल्या करूसोने सूर्योदयाच्या वेळीं उठण्याचा निश्चय आपल्या मनाशी करून दुसरे दिवशी आळसाने खो मोडछा तर समाजांत राहून मोहामुळ केलेल्या बचनमंगाप्रप्ाणेच शहि निंद्य ठरेल. मानश व्याक्ते समाब्याहून वेगळी राहूं लागली तरी तिच्या मनां- तीळ. क्याबाईंट प्रद्रत्तीतला भद तेवढ्यानेच नाहीसा होत नाही ह॑ वराळ डदाहरणांतररून दिसून येईक, परतु बनवाठी वरूसाच्या मनांत कधी दया सहावे ] नीति, व्याक्त आणि समाज १०१ तर कधी क्रूरता, कधी आळस तर कधी उद्योगप्रिवता, अक्ा मिन्न भिन्न दत्त उद्धवण शक्य आहे हे मान्य करूनीह, क्षणी येथे एक महत्वाचा आक्षिप उपार्स्थत करण्याचा संभव आहे. क्रूसाने निरपराध हरिणीला जीवदान देणे ब तिची हत्या करण या दोन कृत्यांत भेद आहे हृ खर; त्यांच्या मित्ञन परिगामांबरूनच तो भेद उघड आहे. परंतु त्यांतळे एक ' चांगले ! ब एक “ बाईट ! असा नोौर्तअरनातीचा शिक्का त्यावर कोण मारते ? आपके, म्हणज त्रयस्थ निरीक्षक्राचे ' साम्राजिक मन'च ना ? स्वत: करूताने त्या कृत्यांना मित्र मानलें तरी त्यांच्या मेदा- कडे तो अश्या नेति$ दृष्टीने पाहील काय ? बेटावर गा बाजुस फिरणे ब त्या बाजुस फिरणे याही भमित्न कृति आहत. कारण इकडे फिरल्यास निराळी रश्ये दिसतील व तिकडे फिरल्यात निराळी दिसतील, पलु या कृतींत हा असा भेद असला तरी त्यांतली एक चांगळी वब दुरी वाइट असा नेतिक भेद क्‍्रूसो त्यांत करीलच असे नाही, दोन कृतीत भेद मानला तरी तो नीतिाविषयकच अवतो अंत नाही, अन्न खार्ण व पाणी पिणे या मिन्न कृती आहेत; पण म्हणून त्यांतल्या मदाचा नीतिअनीतीशीं कितपत सत्ंध आहे ! यासाठी दया व निष्ठुरता यांतला भेद स्वतः क्रूळेनिहि मान्य केला तरी तो त्यांत नेतिक भेद मानेल काय इ मुख्य प्र्न आहे, आणि रोबिन्सन कसासारख्याने तसा भेद मानढा, तरी त्या निनन नेटावर येण्यापूर्वी क्या ठामाजिक बातावरणांत ब कल्पनांत तो बावरत होता, व ज्यांच्या योगे त्याच्या स्वतःच्या आंतहि एक “ सामाजिक मन ? तयार झालें होते त्याचांच तर तो परिणाम नव्हे ! सामाजिक विचारांडया कोठारांतून उचळलेल्या नीतिअनीतीप्द्या कल्पनॉर्चे गांठोडें जर करूलोने बेटापलीकडे समुद्रांत फेकून दिळे, तर तो. आपल्या भिन्न भिन्न कृत्यांत नेतिक भेद करील काय ! आणि जर करणार नसेल तर कोणाहि व्यक्तीने कलापासनेच्या वैयक्तिक १०२९ नीति आणि कलोपासनां [ प्रकरणे आत्मानेदांत बिहर करीत असतां, ई *नीति-अनीतिविषयक कल्पनांची जड * बोजकी ? पार दूर फेकून केवळ स्वतःच्या रंजनाच्या कमी- अधिक तांत्रतेचीच पवा करण्यास काय हरकत आहे ! बा सूक्ष्म आक्षेपाच्या निरसनांत आपल्यास नात्यनोर्ताच्या कर्पनांचा खरा उगम हार्ती लागेल, क्रूसोच्या उदाहइरणाच्या आवारेच आपण बिचार करूं, तितर दिवशी तो पुनः त्याच झाडाजबळ गेला असतां त्याला त्या फळांचा मोह पडून, थोडेसे मागेपुढे केल्यानेतर त्याने शेवटीं ती. खालीच अंस आपण समजू , पण प्रथम दिवशीच्या खाण्यांत व या खाण्यांत अतर आहे. तीं प्रथम खातांना त्याला निर्भेळ ऐंद्रियिक सुख होत होतं. नंतर पोटांत दुखं लागल्यावराहि, त्यांचा गुणधम मला माहीत नव्हता त्याअर्था ती. खाण्यांत माझा तरी काय दोष होता असे तो स्वत:च समथन करीत होता. मात्र इतःपर तीं खावयाचा नाहीत असा त्याने त्याच वेळीं मनाशी निश्चय केला होता; पण इतक्यावरहि तितऱ्या दिवशीं त्यांने ता फळे पुनः खाली तेव्हा मात्र त्याला निभळ आनंद झाल नाही. जिव्हेचा ऐंद्रियिक आनंद होत .असल; पण त्याचबरोबर पूर्बनित्नयाची स्मृति होऊन, आपण त्याविरूद्ध बागण्यांत कांही तरी $ वाहेट ? करीत आहेत ही जाणीव त्यांत कडुता काळवीत होती; ब ते तात्कालिक जिव्हासौर्य नष्ट झाल्यावर तर ती ल्षाणीव त्याढा चांगलाच त्रास देऊं लागली, करूसोला होणाऱ्या या पश्नात्तापाचा खरा अर्थ काय ! ह्या पश्नात्तापार्चे बील त्याच्या स्वतःच्या दृदयांतच आहे, स्वतःच्या हातून कांही तरी “ वाईट ' गोष्ट झाल्याची ही जाणीव त्याच्यावर समाजाने छादळेली नाही हे. येथे अवशय ध्यानांत घेतलं पाहिजे. करूलोच्या पश्नात्तापाचं मूळ कारण व मर्म हेंच का, त्याने तात्कालिक जिव्हा- सहावं ] नीति, व्यक्ति आणि समाज १०३४ तोख्याच्या इच्छेला बळी पड्डून उत्कृष्ठ व निरागी शरीरस्वास्थ्यविषयक स्वतःच्याच दुसऱ्या एक! भेष्ट शच्छेला तितबया अंश्याने विफळ केले शेत. या उभय विरोधी इच्छा त्याच्या स्वतःच्या हृदयांतल्याच आहत, तात्कालिक सुखच्छा पूर्ण केली तर आरोग्याच्या इच्छेला विरोध येतो, व आरोग्याची इच्छा पूर्ण करावयाची - म्हटल्यास या. तात्कालिक सुखेच्छच नियंत्रण आनिवार्य ठरते, अश्शा परिस्थतीत तात्कालिक सुखेड्छा पुरविल्यास आपण कांही तरी ' वाईट केल्याचे, व त्या दुसऱ्या इच्छेनुसार वतन केळे तर ६ चांग ' केल्याचे, त्याचे त्यालाच वाटू लागते, चांगल्यावाइटाच्या या मूळभूत भावनेचा उगम सववस्वी त्याच्या स्वतःच्या स्व्रमावघटनेत असून सामाजिक परिस्थितीचा तो परिगाम नद, 'प्रत्येक मानवी व्यक्तीच्या हृदयांत ज्या अशा परस्पर्वराचा इच्छा असतात त्यांच्या आपसांतल्या संधर्षात नीतिकल्पनांचें मूळ खांपडत. स्वतःच्या दोन अगर अधिक मानसिक प्रवृत्तींच्या या वबिरोधांतूनच नीतीचे यमॅनियम उद्धवत असतात, ठामाजिक पारोस्थतीचा परिणाम होऊन या कस्पनांना व यमनियमांना पुढे अधिक व्यापक ब रेखीव स्वरूप यर्वे हे खरे, पण त्यांचा प्रारम व्यक्तीच्या स्वभावांतर्गत या देतभावांतच आहि. नीब्ैच्या या उगमांत दोन मानविक घटक आढळतात. परस्परांस पोषक होतीळ अशा प्रकारे, एकाच वेळीं किंवा मित्न भिन्न काळीहि, ज्यांच समाघान कारितां येणें शक्‍य नही, अशा बिरोधी इच्छा मानवी मनांत उद्‌भूत होत अठंतात ही एक गोष्ट; व अशा इच्छादंद्रापेकी कोणती तरी एक, दुसरीच्या तुलनेने, ' भ्रष्ठ ', “ चांगली), असते (व अर्थातच ती दुसरी ' कनिष्ठ ? व ' बाईट ! असते) ४तकी नाणोब अगदी सहजगत्याच व्यक्तीच्या मनांत वात करीत असते हा दुसरी गोष्ट, या दोन सखमावतिद्ध वस्तुस्थितिविश्येषांच्या संगमांतून नीतिगंगचा उगम १०४ भीति आणि कळोपासना [ प्रकरण होत असतो, व्यक्तीच्या मानससरोवरांत अज्ञा प्रकारे उगम पावणाऱ्या या प्रवाहास पुढे नवनबीन ओहोळ येऊन मिळत्तात, निरनिराळीं वळणे मिळतात, हा भाग वेगळा, झ्या प्राण्याच्या स्वभार्वांत या दोन घटकांपैकी कोणत्याहि एकाचे अस्तित्व नसेल त्याच्या बोदतीत नीतिअनीतीचे प्रश्न उद्भवणार नाहीत, ज्यांच्या मनांत परस्परविराधी भावनाच नाहीत, व्यवस्थित सेन्यांत सरव शिपाई एकाच रेषेंत एक दुसऱ्याच्या मागे किंबा बाजूने योग्य प्रकारें उभे असतात त्याप्रमाणे ज्यांच्या सर्वे इच्छा एकाच ध्येयावर केंद्रीभूत होऊन त्यांत संघर्षांडा प्रसंगच येऊं शकत नाही, अशा “स बये मुक्तो५ थबा पशु: ? कोटीच्या व्यक्तींच्या ठावी मीतिबिषयक प्रश्न उत्पन्न होत नसतील, परंतु मानव प्राणी हा परा ष देवता यांच्या मधल्या अबस्थेवर असतो, त्याच्या मनांत परस्परविराधी इच्छा असतात इतकेच नव्हे, तर त्यांतली एक चांगली व एक वाट असते हदी जाणीबहि तेथे वास कारते. पश्चावर्स्थेंत ब मानती बाल्यावस्थेत ही जार्गाब नसते, मात्र मानची डालक मोठ झालें म्हणजे मानसिक वार्ढांनरोबर ही जाणीरवाहि स्वमाबतःच येते; समाजाकडून उत्पन केली जात नाही, अश्या दोन विरुद्ध ६ च्छांपेकी कोणती तरी पक चांगली ब दुसरी वाईट मानली पाहिज्ञ हो. तुलनात्मक जाणीव व्यक्तीच्या मनांतच निमाण झाल्यावर, ही इच्छा चांगली का ती चांगली या संत्रंधांचे कांदी धडे समाज व्यक्तीला देऊ शकेल, परंतु नीतिअनातीच्य़ा भेदाची जाणीवच ज्या अतेःकरणांत मुळांतच नसेल तेथे समाज ती बाहेरून निमाण करूं शकणार नाही. अद्या या इच्छादंदापेकी भ्रष्ट इच्छेचे पालन करणे म्हणजेच नीते, सद्‌गुण, पुण्य, सदाचार; व भ्रष्ट इच्छित ब!जूस सारून कमिष्ठेचे कोड पुरविर्णे दी अनीति, दुरुण, पाप, दुराचार. जरे, अमुक एक इच्छा संद्वांव ] नीति, व्याकरि आणि समाज १०५ भष्ठ ब अमुक काने इतकी जागीव झाल्यावरहि मनुष्य भ्रष्ट इच्छेला लाथाडून निष्ठ इच्छकडे वळतो तरी कश्ञाने ! याचे उत्तर अर्ल की, त्या कानिष्ठ इच्छेच्या विषयांत व्यक्तीला त्या समर्था कांही विशेष नकली आकषेणशाक्ते किंबा ओढ प्रतीत होते; ही. अनोतिक ओढ वाटण्याचं कारणहि मानवी स्वभावांतच आहि -ते॑ म्हणज कामक्रोधादि मंनोबिकार, यांच्या योगेच मनुष्य सुवण लाथाडून चमकणाऱ्या पितळाकडे, हिरा खोडून चमचमणाऱ्या कांचेकडे, भरमृत नाकारून मद्याकडे, धांबतो. या मनोविकारांना नियंत्रगांत ठेऊन, आपली दिशा नेहमी इच्छादेदांतील भ्रष्ट वस्तूकडेच वळबेठी ठेवून, वागणे याचेच नांब नातिपाटन; ष याच्या उलट वागणूक म्हणज पापाचरण, गीतेत तिथ्र्‍्या अध्यायाचे झेवटी अजुनाने भ्रीकृष्णाशष यासंबंधी पुढील मार्मिक प्रश्न विचारला आह! अथ केन प्रयुक्तोड्यं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३-१६ || ह कि याबर सवश भगवान विश्वनोधाथ उत्तर देतात! काम एष क्रोच एष रजोगुण समुद्धवः महाशनो महापाप्मा विद्धयेनमिद्र वैरिगम्‌ || ३७ ॥ आबूतं शानमेतेन शानिनो नित्यवेरिणा । कामरूपेण कोतेय दुष्पूरेणानेठन च ॥ १९ ॥ इन्दरयागि मनो र्बाद्धरत्याधिष्ठानमुच्यते । एहेविमोश्यत्येष ज्ञानमावृत्य दाहनम्‌ ॥ ४७ ॥ तह्मास्त्रमिन्द्रियाण्यादो नियग्य मरतषैभ । पाप्मानं प्रजह्दि हेन शानविज्ञाननाशनम ॥ ४१ ॥ १०६ नीति आणि कंलोपासना [ प्रकरण नीति-अनीति, पाप-पुण्य, यांचा वैयाक्तक स्वरूगाचा उगम या दैवी प्रभोत्तरांत समपक रीतीने वर्णिला भगेळा आहे, झांकळें जाणारे शान ब त्याला झांकणारा शत्रू हे उमयपक्ष आपल्याच हृदयांत वास करून असतात. इतर मानवबंधूंकडून किंवा अन्य पारास्थतीतून त्यांना थोडीफार कुपक येत असेल; परंतु ते पक्ष मूळचे आपल्यांतठेच आहेत. कित्येक पाश्चिमात्य नीतिशास्त्रशांनीहि हाच दृष्टिकोन व्यक्त कला आहे. मानवी हृदयांतील इच्छासंबर्षाळा उद्देद्यून विख्यात जमंन तत्वज्ञ हेगेल ग्हणतात; “ 1 5711 110: 002 0. [6 0010090११5, 9५ 781180 900 ०0. पा8 टठणाफळॉीवत83. ळते ७180 16 0071061 118681. "“* प्रो ड्यूह लिहितात! “” 11 153 त ४५11७ 0! ८0१) ल ला ०83 011" 116 1117 111106; 11 185 ००07110 171600-1- 0117 1118७61, 11185 10 व टठणीीला. ० 1111711800 ७॥) 50ण१णाशी1य3ीठ &९शाळा0) 1011111... !'8017088671[5 118 पाळा तां$71102 171 111500. 118218 1162 ००००-१० ००१५ ४-१-४--७१/- १-१ -३०-॥५५(- 0-५ आणि म्हणूनच या अशा संघर्षांत व्यक्तांचें कतंब्य म्हणून भगवान भ्रीकृष्ण अज्ञेनास सांगतात! उद््रेदात्मनात्मान नात्मानमबठादयेत्‌ । आेबह्यात्मनो बेध्रात्मेवरिप्रात्मन: || नीति-अनीतीच्या, देद्याचा उगम अशा प्रकोर मनुष्याच्या विशिष्ट स्वभावरचंनत असून समाजावर तो अवलंबून नाही. आणि म्हणूनच स्मायाचं ताश्िथ्य असो वा नसो, जपाबेतो परप्पर्रवरुद्ध भष्ठकनिष्ठ मनोप्रवृत्ती स्वतःतच साठविणारी मनुष्याची दिघा स्पभावरचना * ७] 50910 ० पिहाठांठ1, 1, 64, बँ 2?5१०10०010०47/. £?, 36465: सहावं ] नीति, व्यक्ति आणि समाज १०७ अस्तित्वांत आहे, तोंपावेतो नेतिक भेद ब निर्बेज यांचे उन्मूल्न शक्‍य नाही. यास्थळी एक खुलासा इष्ट आहे, इच्छांतीळ ह भष्ठकनिष्ठ माव तुलनात्मक अष्ततो. जी इडछा दुसऱ्या एका इच्छेशी तुलनेत भेष्ठ भांठल तीच तिसऱ्या वेगळ्या इच्छेच्या तुलनेत कनिष्ठ ठरू शकेल, दारीरस्वास्थ्यसरक्षणाची इच्छा तात्कालिक जिव्हासोल्याच्या इच्छेच्या 'नुलनेत भरष्ठ प्रतीत होईल; परंतु तीच देशकार्‍याथ देहपाताच्या इच्छेच्या मानाने कनिष्ठ ठरेल. मातापितासारख्या जिबल्गांच्या सहवासाची सब साधारण महती अमान्य न करितांहि समथांनी सूइम तरतमभावाने विचार करून म्हटलें: '“ देवाच्या सख्यत्यातार्ठी । पडाव्या जिंबलगांच्या तुटी । सवे अपोर्बे शेवटी १ प्राण तोही वेंचाबा ” ( दासबोध ); आणि. त्याचं प्रत्यंतर्राहृ त्यांना आपल्या स्वतःच्या जीवनांत दाखवून दिले, पुढील संस्कृत 'छोकांतहि असाच तरतमभावाचा क्रम आपल्यास आढळतोः कुलस्या्थं त्यजेदेक म्रामस्यार्थ कुल त्यजेत्‌ यासाठी भिन्न भिन्न परिस्थितींत एकच शर्छा नेतिक किंबा अनेतिंक ठरते. आत्मवाळलिदान *व आत्महत्या या उमयतांत स्वप्राणत्यागायचीच कल्पना असली, तरी नेतिक दृष्ट्या त्यांत जमीनअस्मानारचे अंतर मानतात त्याचेंहि कारण यांतच आहे. इंच्छांच्या या तरतमंपणाच्या पाश्वभूर्मीत, स्वतःच्या वेचारिक क्षेत्रांत जी सवात भ्रष्ठ अशी इच्छा व्यक्तीढळा वाटत असेल, तिचा (वेषय म्हणज त्या व्यक्तीच अंतिम भ्येय होय, हृतर सवे इच्छा-विषय त्या आंतिम ध्येयाला साघनभूत म्हणून स्वीकारळेल असतात. प्रत्यक मानवाच्या मनांत ,आंतेम ध्येयाची कांही ना कांही स्पष्टास्प्ट कल्परना हो असणारच, त्या ध्ययाप्रथ पोचबिणाऱ्या वस्तूंना ती व्याक्त नेतिक मानते, व विरुद्ध गोष्टींना भनेतिक मानते १०८ नीति आणि. कलोपासना [ प्रकर्ण नीत्यभीदीच्या. कल्पना अशा रीतीने व्यक्तींच्या दृदयांतच उत्पन्न झाल्यानंतर त्यांच्या वाढींत समाज कोणत्या स्वरूपांत हातमार ढावुं शकतो ? एकतर, एखादी व्यक्ति ज॑ गंतेम ध्येय मानीत अंध त्याच्यीह पठीकडे जाऊन अधिक विशाल व उदास ध्येय शक्‍य आहे हँ समाज तिला सांगू शकतो, आणि दुसरे म्हणजे, त्या व्यक्तीचंच अंतिम ध्येय मान्य केळेंतरी तेये पोचण्यासाठी जीं साधने ती योग्य समजत असेल त्याहून अन्य साधनांकड समाज लक्ष वेधूं शकतो, या दोन प्रकार व्यक्तीच्या नीति- अनीतिविषयक कह्पनांत नेहमीच उळतांति संभक्षनीय असते; मग ती आत्मचिंतनाच्याच दवार होवो किंवा इतर कोणाकडून शिकविली जाबो. मात्र अंतिम ध्येयाड्या कल्पनंतला फरक्र देवटी व्यक्तीच्या स्वतःच्याच मनाला. पटळा पाहिजे. ठिख्या मनाने ते नरव अंतिम ध्येय स्वखुशीने स्वीकारले पाहिजे, ऑतिम ध्येय बोद्धिक तकेबादाने सिद्ध होत नाही; हे अंतिम आहे याचा अथच हा की, त्याच्या पु्यर्थ अस्विस्वरूपी कारण- परंपरा देणे शक्य नाही, त्या अंतिम ध्येयाच्या कल्पनेला व्यकीच्या हृदयातून स्वभावतःच स्वीकृताचा पडसाद मिळाला पाहिजे, समाज, पिता, गुरू, ग्रंथ, शृत्याद बाह्य ह्थम केवळ त्या कल्पनप्रत व्यक्तीला नेऊन तिचा! रिव करून, देऊं शकतील इतकच, पुढले स्वीकृतीचे कार्ये अ्याचें त्यानिथ कस्यांशिवाय त्या ध्येयाला त्या व्यक्तीच्या दृष्टीने, नीतिक्षेत्रांत प्रवेश मिळणार नाही, बुद्धिवादाच्या पोचपलीकडच्या अशा विषयांत मनुध्य जो विश्वात ठेवतो, त्याहाच वास्तविक भ्रद्धा म्हणतात. अंतिम ध्येयाची, व त्याच्या खाघनांचीहि, 'निरंनिराळ्या सामाजिक बातावरणांत वेगवेगळी खूप दिसतात म्हणूनच या साऱ्या गोटा सर्वस्वी समाजोदळवच आहेत अर्से मानण्याकडे कोणाकाणाची प्रदृत्ति होऊं लागत. परंतु अगदी रानटी मनुष्य घेतला तरी त्याच्याहि मनांत याबाबत कांही सहाब | नौति, व्यक्ति आणि समाज १०९ तरी कल्पना असणारच; मग केवळ निरोगी दीौषांयुप्य इतकीच का ता असेना काठांतराने शारिरक स्वास्थ्याची जागा मानसिक आमंदाने घेऊन, त्याच्याहि नंतर आध्यात्मिक अनुभवाने त॑ स्थान, सुसंस्कृत शमाजांत तरी, विभूषित केळे आहे, इन्द्रियाणि पराण्याहुरोन्द्रियेम्य: पर मन: मनतस्तु परा बुद्धिय बुद्धेः परतस्तु सः था भगवद्रीतेतील .उद्गारांत दर्शविलेला क्रम भारतवर्षोत सुपरिवेतचे आहे ! परंतु, नेथे शारिरिक सोख्य हेंच अंतिम ध्येय मानीत असतील, तेथेडि नीतिअनीतांचे भेद अश्तित्वांत राहतीलच हे बिसरतां कामा नये, शारिरक सोख्याच्दा क्षेत्रांताह्ि साऱ्याच इच्छा पंर्स्पर पूरक नसतात, आज अनिबेध जिव्हासोख्याठा बळी पडल्यास उद्या शारिरिक दुःख भोगाव लागेल, नेत्रसौख्याच्या नादी टांगून अमरयांदपणे चित्रपट पाहू लागल्यास डोळेच अधू हेतीक, मनावर काय परिणाम होईल तो वेगळा, गायकछश्लाठाचें मधुर संगीत ऐकतां ऐकतां जागरणाबर जागरणे घडू ळागली तर शरीरस्थास्थ्यावर ब म्हणून भवणसामथ्यावर्गह परिणाम झाल्यादिवाय राहणार नाही. मानवी स्वमावांत विरुद्ध इच्छांचे आस्तित्व असल्यानेच आत्मानियंत्रण आवश्यक असते. मनुष्यत्व व॒नीतिकल्पना यांचा उगभ समकालीन आहे अखे म्हणांवेस वाटत ते. यासाठीच, सामा जिक, वाताषरणांत या आत्मनियंत्रगाची आवश्यकता अधिक स्पष्टपणे प्रतीत होते इतकेच, समाज मूलभूत वैयाक्तिक प्रवृत्तींना जागृत व पहलानित करू शकेळ, नवील. उत्पन्न करूं शकणार नाही मानवाचा जन्म अपूर्णावस्थेत होत असतो, तसे पाहिळें सर स्वेच वराचर स्टि अपूर्णावर्स्थेत अन्म पावते. परंत मानबांत ब इतरांत ११० नीति आणि कळोपासना [ प्रेकरण एक महत्वाचा मद आहे, मानवाला स्वतःच्या अपूणावस्थेची जाणीव व पूर्णावस्था प्रात्त करून घेण्याची तळमळ असते, पथ्चंच्या ठार्यी ह्याचा अभाव असते. प्रत्यक्ष असलेडी अपूर्णावस्था ब अब्रात पूर्णाबस्थेची लागलेल, तळमळ यां मानवी स्वमावांताळ वेशिष्टयाच्या पोटीं नीतिनिर्थ- थांचा उद्धव होतो. कल्पनेच्या यो,ने व आवश्यक तेथे भअद्धेच साह्य घेऊन पूर्णावस्धेचे काढले ज॑ चित्र तेंच अतम ध्येय होय, त्या भव- स्थेडा प्रात्त करून घेण्याच्या स्वाभाविक मानव घड ।डींतून नी'ते, घम, शास्र, इत्यादि. उगम पावत्तात, * असतो मा “द्रमय, तमळे.मा ज्योतिग्रमथ, मृत्यो मतो गरमय ) दो वैदिक प्राथेना शेच तळमळ व्यक्त करिते, विश्वाजा ही अपूणावस्था कशी प्रार्स झाली, मनुध्याच्या मनांत. सत्धतत्तीला विरांबक अशा हीन मनोप्रज्ञात्त कां उत्पन्न झेत,त, . याचें सप्ताघानकारक' उत्तर आजपावर्तो . काणी दिलें असल्स बाटत नाही. या. अपूर्गावस्थेलाच कधी माया तर कधी अश्वान बा मूल पाप असे. संबरोविकें जाते. परतु ही अवत्या कशीहि आषी असली तरी, ती आंस्तत्वांत आहे व तिच्य'तून पार पडणे हं मानवाचे... स्वमावस्त्रीकृत ध्येय ब कर्तब्य आहे ईं खर. यासाठी अंतिम. व्येयाकडे जाण्यासाठो , त्रे गमनियम, आचारविचार, व्यक्तीने स्वतः.किंका कमाजांवीळ इतर सूज्ञ. व्यक्तींनी,-अनुभबोत्तर विचार- पूर्वेक- ठरविळे -असतील त्यांचें ये ग्य पॉल्न 'इष्टच “आहे. त्यांतळे क्रांती सम्मजाकडॅन-- शिकविठे गेळे . आहेत ' .येवक्यामुळेंच व्यक्तीने त्यांची अवहेलना करणें हितकारी ठरणार 'नाही, अथात्‌. ज्यांचा संबंध. खवस्वी सामाजिक परिस्थितीशी असेल त्यांचें पालन केवळ वैयाक्तक. जीवनांत न केल्यास चालेल, परंलु ती्त,चे खारेच नियम अधा स्वरूपाचे नततात त्यांतळे कित्येक झामाजिक जीवनाप्रमाणेच वैयाक्तक जीबनांतहि आवश्‍यक सहार्बे ] नीति, व्यक्ति आणि समाज १११ असतात, आणि ते व्यक्तींच्याच खऱ्या दविताथ असल्याने, त्याचे पाळन म्हणजे कोणा बाह्य शक्तीच जुलमी बंधन अर्ल म्हणतां गेणार नाही. भंगबद्वीर्लेत केलेला इंद्रियदमनाचा व स्थितम्रज्ञतेचा उपदेश केवळ मुंबई किंवा न्यूयॉक येथील राहिवासीच अमळांत आणूं शकतात आणि बनंचर करूसोच्या दृष्टीन तो निर्थक ठरतो अस थोडेच ! समाजाच्या त्यागाची कोणावर प्रसंग आलाच, किंवा कलानिमितीच्भ उदेशाने कांही कॉल कोणी समाजाला आपल्या विचार क्षेत्राच्या बाहर ठेऊ म्हटल, तरी त्याठमर्वीहि नौतिअनीतीजिषयी संपूर्ण उदार्सांनता समर्थर्नाय ठरणार नाही, ' ललितवाडाय़ांचा आंग्रहेतु ' नामक ळेखांत प्रा, ना. सी, फडक यांनी, कलामोार्मताचा आद्यईतु केवळ आत्मानेदाची अपेक्षा हाच आहे, अते प्रातपादन केड॑ आहि.७ प्रत्यक्ष जगांत स्थलकालाने बंदेस्त असल्याने बाटेळ तेव्हां उपभोग न घेतां येगाऱ्या सोंदर्याला कलेच्या स्वतंत्र क्षेत्रांत अवतीर्ण करून, त्या सोंदर्यांचा हवा त्यावेळीं मनसोक्त उपभोग ब तज्जन्य आनंदाची निवंध लूट स्वतः करणे ब अनुषंतने ती इतरांसहि दाक्‍्य करून देणे हा कलावंताचा मुख्य हेतु असतो अस त्यांचे तथ म्हणणे आहे. 1 पण असाह असे तरी तो आनंद शुद्ध व सात्यिक असावा, आंतिम ध्येयाकडे दिशा अमॉणारा असावा, हीन मनोविकारांना उत्तेजित करणारा, अधोगतिगांमी, नसावा इतकीच आठवण येथें दिली तर त्याबद्दल कोणीं काय म्हणून अक्षिप ध्यावा ! सौंदर्य हे जर्से लात्वेकू व उन्नातेकारक असू शकते तर्सेच ते मादक व मोहृकाहह असे. शकते इ सांगावयास पाहिजे अर्ध नाही, आनंदाचेहि * € प्रतिभा ? पाल्षिकाचा १९३५ चा विशेषांक, किंवा ' साईत्य भ्ाणि संसार ' हा ळेखसंप्रह् पह'. -अभिनयकला, वक्तृत्वकला, यांच्याीह मुळाशी रसिकनिरपक्ष केवळ आत्मानंदच भरसतो काय? ११९ नीति आणि कलोपासना | प्रकरण प्रकारमेद संभवतातच एकांतांतील कलात्मक सोंदर्यौपासनेच्या नांषाखाली, योग्य खबरदारी न घेतल्यास, मनांतल्या हीन अग्नींत घुताची आहुति पडणे अशक्य नादी, पण, कढेतल्या देवतास्वरूप नातीला सेविकेची भ्रष्ट उपमा देण्यांत ज्यांना अयोग्यता बाटत नाही, आणि नोीतिनिवमांना “.काळश्यांच्या वखारोतल्या ताजव्याची ' हीन उपमा देऊन, क्षणिक ेद्रियिक सुखाची तुलना मात्र : जबाहिऱ्याच्या दुकानांतल्या हिञ्यां ' शी करण्याचा ज्यांना मोह होतो, त्यांच्यापुढे कलाजन्य आनंद सात्विक ब झदच असावा अशा आम्रहाची काय मातव्मरी ? कलेची नि्जिति आतमानेदाठाठी असो किंवा रसिकरंजनाथ असो, तिचा नीतीशीं योग्य संबंध तोडर्ण इष्ट नाही हे बरीळ विवेचनावरून श्पष्ट झेईल. यासाठीच कल्यानोर्मेतीच्या इतूसंब शय्या बिकल्पांच्या यादांत न शिरण्याचा बिचार आम्हा या प्रकरणाचे सुरवातीस ब्यक्त केळा होता, कलाकाराचे मम समाजांत वावरत अक्ष किंबा हइृतरत्र मटकत अलो, नीति ब कला यासबंघाच्या आपल्या मध्यवती प्रमयास वाघ येत नाही. आणि तरत पाहिळें तर समाज म्हणजे या आक्षेपांना वार्ते तरी काय ! समाजाव्यातिरिक्त व्याक्त नाही हॅ जरस खर, तसच व्यक्तोष्याशिवाय समाज म्हणूनाहे कांही चीज आस्तित्वांत नसते हेंहि खरंच आहे, समाज हा व्यक्तींचाच झालला असता. व्यक्तींच्या बेगळे समाबाला अत्तित्व प्रदान करणे मणज एक सहर्त्रातून दद्दा शेकडे वजा केळे असतां कांही दिलक उरेल अंत समजण्यासारखसच होय, व्यक्तीच्या मनाचेच कांही येरूही सुत्त असणारे पेळू सामुदायिक वाता. बरणांत विशेष स्वरूपांत जाग्रत हातात, व म्हणून सामाजिक मनोव्यापार वैयक्तिक मनोब्याए!राहून कांदी अशा. भिन्न भाठतात. परंतु यांत कोणताहि नवा मानसप्र!र उदयात येत नसू, पिंडी तच अग्दांडी सहाबें नीति, व्यक्ति आणि समाज ११३ या न्यायाने, व्यक्तीचींच मते. त्यांत प्रतिबिंबित झाली असतात ईं वितरून चाढणार नाही, सामाजिक व्यवहारांत हष्टेत्पत्तास येणाऱ्या गुणदोषांचं मूळ बीज मानवी व्यक्तीच्या स्वभाबाविशेषांतच असंत, सामाजिक समजु्तीतील प्रलिद्ध रूदिप्रियता;, परिश्थतींतील स्थित्यंतरामुळे निरथक ठरलेल्या जुन्या गोष्टींनाच चिकटून राहण्याची आवड; उपयुक्त नियमांच्यादि शाब्दिक आवरणालठाच धरून ठेऊन योग्य अपवादांनाहि मान्यता न देतां खवसाध्गरण नियमांच्या नांवाखाली ज्ञानेश्वर, एकनाथ किंवा टेस्‌ सारख्या निरपराघांचा छळ करण्याचा मूखपणा; अविचारी अतीव भावनावशता; प्रसर्गी अमानुप करूरता; उलट क्षचित्‌ अनाठायी विशेष उदारताहि; आवडत्या नेत्यावर अंधर्भाक्त ठेवण्याची प्रवृत्ति; इत्यादि सामाजिक मनाचे सर्ये भलेबुरे गुणधम म्हणजे व्यक्तींच्या खमावांशांचेच आविष्कार झोत ! एकेकट्या व्यक्तींत ते सूह्मर्पाने असल्याने सहसा प्रतीत होत नाहीत, तेच एकत्र आले म्हणज आपल्या बऱ्यावाईट चेष्टांना सर्वाचे लक्ष वेधून घेतात, % नातीचा बर सविस्तर चर्चिठेला उद्धव लक्षांत घेतला म्हणजे खांढेकरांच्या उपरोक्त लेखांतील “ नीति कलेमागून जन्माला येते या उद्धारांची अयथार्थता ध्यानी येण्यास उद्षीर लागणार नांदी. कलेची हा तथाकथित नोति-पूवता श्री. तांघे यांमीहि एका लेखांत निराळ्या दृष्टिकोनांतून प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला आहे, ' प्रतिभा? पाक्षिकाच्या वषे ३ अक १०-११ मध्ये '' कलेचा उद्धव? या शीषंका- * वैयक्तिक मनाशिवाय समष्टिमनाला वेगळें असें अस्तित्व नसते दे डॉ. वा. वि. आठल्ये यांनी ' नवभारत ' मासिकाच्या जुळे व आगस्ट १९४९ या अंकांत लिहेलल्या शासत्रीयर्पारभाषामुक्त विस्तृत लेखांत समपैक रीत्मा प्रतिपादन केलें आहे. ११४ नीति आणि कठोपासना [ प्रकरण खाली लिहिलेल्या छेखांत ते म्हणतात की केचा उद्भव भाषापूर्वे भदून, नीति-अनीतीच्या कल्पना मात्र भाषेनंतरच्या आहेत. हा. कालानुक्रम खरा अठेल तर अथातच . प्रारर्माच्या अवस्थकडहून पादतां तरी कला- निर्भितीचा नीतिभनीतीशी संत्ंध नाही इं मान्य करावे लागेल, आता विश्वाच्या आद्यावस्थेचा हा सार विचार केवळ अनुमान- मयच राहणार हे उघड आहि, परंतु तो करावयाचाच म्हट्छे तर आमच्या मंत कलेला नीतिपूब मानण्यापेक्षा नीवीच कलापूये मानला पाहिन, आणि भाषेचा वेगळाचं अवघड प्रश्न मध्ये झगल्यांने यांत कांही फरक पहेलसे बाटत नाही. श्री, खांडेकर व तांबे यांच्या बरील विधानांच्या मुळार्शी कळा व भीति यांच्या स्वरूपांबिषयी चुकीच ग्रह असावेत अंश दिठते, प्रथम कळेचा प्रश्न घेऊं, यासंतरंघांत श्री, तान यांचे मत अव आहे कीं, कला म्हणने निसगाडय़ा हांकेला मानवी अंतःकरणाने अपरि- हार्यपणे दिले उत्तर होय. ते. म्हणतात; “कलेचा संभव माणसाच्या हइच्छवर अवलंबून नखून दुदम्य झोय. मातीत पडलेळे जीन अर्स रापट्याच्या. रूपाने उद्धवावग्माचेंच तशीच निसर्गाची हाक ऐकल्या- बरोबर मनुष्याच्या हृदयांत ती कलेच्या रूपाने उद्भवावयाचीच ; 6 कुला निसर्गाच्या हाकेला मानवी मनाने दिलेलं अपरिहार्य उत्तर हेय, ती निखगच हेय ”, आता आम्हांला अर्व म्हणावयारचे आडे की, ती हाक जरी नेवार्गिक असली, तरी त॑ उत्तर मात्र सवेस्थी नेसार्गक नव्हे, ६ नेशर्गिह ' शब्दाचा ज्या नैसर्गिह़ अथाने उपयोग केला असतां, त्याचा स्वतंत्र मानवी इच्छाशक्तीशी विरोध अगर किमानपक्षी कार्यकारण- संबंघाभाव दिग्दार्शत होतो, त्या इष्टीने कला नैसर्गिक नाही. ती हइेतुविरादेत अगर इच्छा-निरपेक्ष नसते, जी पूर्णपणे हेतुविसक्वेत अंधेळ सैहांध |] नीति, व्यक्ति आणि सभाज ११५ ती" धास्तविक कलाच नव्हे, सददजगत्या हातांतला कुचला रंगाच्या भांड्यांत पढून भिं्ताधर उमटलेल्या शिंतोड्यांत एखादी सूचक आकृति तयार ' 'झाळी तर ती कला ठरणार नाही, पण तीच कोणी हे तुपुरःसर काटली तर ती कला ठरेल, वर्षानुवर्षे एकाच खडकांषपर पाऊस षढून तेथे कांही मूर्ति तयार झाली तर तोहि कळा ठरणार नाही. कलेचा संत्रंध मानवी इच्छेशी मुळीच नयन, ती खरोखरच “ अपरिहार्य ' ब * वुर्दम्य ! अशी निसर्गाची केवळ एक प्रतिकृति असेल, तर एखाद्याने चितारलेले कोण! व्यक्तीचे सुंदर चित्र, व त्याच व्यक्तीचे दर्पणांत किंवा जलाशयांत पडलळें प्रतिबिंब यांत भेद तो काय उरला ? परंतु आतापावेता. घेतलेल्या उदाहरणांत मानवी मनाने दिलेली उत्तरे नाहीत अंस कोणी म्हणेल; म्हणून कांही निराळीं उदाइरगे पाहूं, अरण्यांतून प्रवास करीत अस्ता वनराजाचं दर्शन होऊन कोणाच ठायी मीतीचीं चिन्हे तत्काळ हग्गोचर झाली तर भावनेचा हा आविष्कार नेसार्गिक ठरेल; पण म्हणूनच त्याचे स्थान कलेच्या क्षेत्राच्या: हेर राहील उलट भावनांचा असलाच आविष्कार कोणी कुशल नट रंग” भूमीवर सुरक्षित घातावरगांत करून दाखवील तर ती मात्र कहा'ठरेल | एकाएकी विशाल सष्टिसोंदर्याचे उदात्त दश्य नजरेस पढून सहजगत्या * भात्र, भौतिक निसर्गाच्या हालचालींच्या मा्येहि कांही सर्वसामध्येशाली चैतन्यशाक्ते आहे असे मानले तर तिच्या दृष्टीने यांच नैसर्गिक घढनांना कला म्हणतां येईल. ११०112 183 1168 ॥7॥ ०090०8 असं कोणीसेम्हटळले आहे. आणि महात्मा गांधीहि एंके ठिकाणी म्हणतातः “ 5:62 57 अच फण छल एलावळाठपड गाला. (०5 कत्क्षाट 1॥॥॥॥01070" ०68 ॥० फि्वा ०0 व0 तण०6ढ!' (6 69 16 1101651 (1118118) ?” ११६ नीति आणि कलोपासना [ प्रकरॅण मुखांतून आश्चर्योद्वार किंबा इंधराविषयी धन्योद्रार बाहेर पडले तर तीहि कला नव्हे, कलेचा संबंध भावनांच्या पहिल्याच नैसर्गिक अपारहार्य निइंतुक आविष्काराशी नसून, नंतरच्या सहेतुक ' परिहार य ' आविष्कासशीं आहि. * सिंधू ) च्या भावना नटसम्राट बाळगेघव सहेतुक रीतीने प्रदर्शित करून दाखवितात, ग्हणूनच त्यांच्या कलेची ख्याति; परंतु एखादी दुदेंबी स्त्री खरोखरच अक्षया प्रसंगांत सांपडून त्या भावना सैसर्गिक व अपरिहार्य रीत्या प्रकट करूं लागली तर ' काय उत्कृष्ट कला आहे हदी ! 'अशें स्हणणाऱ्याची समाज काय गत करेल हं न सांगतांहि कळण्या- सारखे आहे ! बकऱ्याच्या केकाटण्याची ततोतंत नकल करणाऱ्यास बक्षीस मिळालेळें पाहून, दुसरे दिवशी स्वतःच्या कांखेत एक जिवंत पिल्डूच लपवून आणणाऱ्याची शेवटी जनतेने कशी फजीति केली हे इंखाप- नॉार्ताच्या वाचकांना माहितच आहे, केचा उद्भव एका दृष्टीने भावनांच्या नेसर्गिक आविष्कारांत असेल; पण म्हणून कला म्हणज तसा स्वयंस्फूत आविष्कार नव्हे, $ कला ही. कांही केवळ शरारिक, यांत्रिक अगर भैसगिक क्रिया नव्हे, अंतःस्फूतीशिवाय कला उत्पन्न झेणार नाही इं खर; * आणि यासाठीच 1/70॥1 3012 ॥टॉ० 0४ 11०111. (पू. २११) मधील पुढाळ उताऱ्यांतीळ कलेच्या वर्णनाशीं आम्ही सहमत नाही, १1018 10 वढहााएवााए8 1017 4 ठा्वा6व ७०१० ०0 8८11]; 11 18 11081 8181187[.1'४--8४७11 35 8181187010 55 १-॥०॥०१५०१५७ ४(०॥१ ० -1४१-॥०-११०४---॥-५ १-७ ११-०१ 18000606." श्री, तांबे यांनी या उद्गारांचा आधार आपल्या लेखांत बेतळा आहि. परंतु यांतील कलेचं स्वरूप व तिची भाषापूवता यासंबेर्घांचा भाग थाजूस ठेवला तर, या उताऱ्यांतूनहि कळा ही धमोहून व नातीहून प्राचीन भाहे असा ध्वान मुळीच निघत नसून, उलट * 6४61) ' शब्दाने आंत कांही अतर असलेच तर घम व नीति हेच कलेडून प्राचीन आहेत असे पुचाबैले आहे, या गाष्टरीकडे क्ली, तांबे यांचें लक्ष गेळेलें दिसत नाही । सहाषें ] नीति, व्याक्ते आणि समाज ११७ पण म्हणू, वः पा. ज़ोराने आपोआपच मांड्यावरर्चे झांकण उड लागावे, किंबा ऐजिनाची चार्के फिरू लागावी, तदत्‌ भंतस्पूर्तीच्या योार्गोन कषीर्चे मुखकमल आपोआप उघडू लागून त्यांतून निहेतुकपणे काव्यग्राप्याचे फवारे सहइजगत्याच बाहेर पडू लागतात, अगर चित्रकार, शिल्पकार, इत्यादींचे हात आपोआप कला निर्माण करूं हागतात ह मात्र खरे नव्हे ! कलेच्या द्वारे ज्याचे प्रकटीकरण करावयाचे ते भलेहि निठगांची देणगी असो; परतु प्रत्यक्ष प्रकटीकरणाचा, अमूर्ताला मूर्तीवस्थ देण्याची, क्रिया मात्र उढदेतुक स्वतंत्रेच्छेने प्रेरित होऊन च केलेली असते १ कलानिर्मितीला आवदयक असलेल्या भावनाविष्काराचे हॅ सहेवुकत्व ध्यानांत घेतलें म्हणजे कडा प्रसविणारे मानवी मन अगदींच अप्रगल्भावस्थंत असून चालणार नाही हे उघड होईल, प्रत्यक्ष वाघ पाहून भीति बाटणें हा प्रकार पशूंतहिे आढळेल, परंतु खरोखर वस्तुस्थिति एक प्रकारची असतां कल्पनेने निराळीच उभी करून तदनुष्षार भावना प्रकट करणे याला मनाची कांही एक वाढ आवश्यक असते, भाषेला त्याच्याहि अधिक मानसिक वाढ हवी अर्से मानण्यास आधार दिसत नाहे, वास्ताबिक पाहतां, मानवी मुखांत बागदेवीचा प्रवाह प्रथम केव्हा अवतीण झाळ ईं कोण निश्चित सांगू शकणार ! या क्षर्णी मुखांतून बाहेर पडठेला शब्द ढागलीच अखंड अवकाशांत समरस होऊन त्याचा मागमूसहि डरत नाही, जल- तरंगाहूनह्ि विरळ व क्षणभंगुर अछे हे वाणीचे सार्थ नाद मानवाने प्रथम केव्हा उद्चारठे व ऐकळे हे कोण सांगू शकणार ? पण कला ब भाषा ७ मामचा एकंदर दृष्टिकोन एक प्रकारे थोडक्यांत व्यक्त कराबयांचा झाल्यास “ कळा “ हेतुपुरःसर असली पाहिजे, आणि त्याचप्रमाणे ती ' मौतिपर ? देखील असली पाहिजे; मग ती ' हेतुपुरःसर नीतिपर नसली तरी श्वाठिेल ” असें विरोधाभासी वाक्‍य वापरतां येईल असें वाटते, ११८ नौति आणि कलोषासना (प्रकरणं यांना आवश्‍यक असलेल्या मनाच्या प्रगल्भाबस्थेस नीट घ्यानांत घेऊन अनुमान करावयाचे म्हटल्यात, भाषेचा उद्धव कलापूर्व मानर्णेच आमांत रास्त बाटत. बेर, कला व भाषा या दोन भगिनींतल्या; बडीलघांकुटपणाच्या या घादाचा निर्गम आपण कलेच्या बाजूनेह्ि दिला, तरी तिसरी बद्दीग जी नांति तिच्या ,याचा वाद येवढ्यानेच क्सा निकालांत निघणार ? कला तीपेक्षाद्ि मोठीच आहे असा श्री. तांबे यांचा आग्रह आह. आणि त्याच्या समर्थेनाथे नीति ही भाषेनंतर जन्म पावते अर्से त्यांना विधान केळे आढे; परंतु त्या विधानास त्यांनी कोणताहि आधार दिला नाही बस्तुतः त्यांचे मत कलेप्रमाणेच नीतीच्याह बिपर्यस्त समजुतीवर आधारलेलं आढ. कलेचे स्वरूप अतिव्यासत मानून, नेसार्गेक मानसिक प्रातिक्रियांनाहि ते कलेतच समाविष्ट करतात ब त्यामुळेच त्यांना कलेचा उगम सवात प्राचीन वाटतो. हे. वर पाहिन. परतु त्याबरोबरच दुसर्राकडढे नीतीची त्यांची कल्पना इतकी संकुचित दिसते का, नोतैशासत्र (2111125) व अध्यात्मशास्त्र (/610151195108) यांत ते' कांही भेदच मानीत नाहीत की. काय अते 'वाटत. नौति- अनौतीच्या कल्पना म्हणज कांही तत्वशानाचे अगर अध्यात्माचे गंभीर प्रश्नच नव्हेत, “ह हर्य जग कशापासून उदित झार, याच्या * मुळाशी केबळ एकात्म शुद्ध चैतन्यच आहे किंवा प्रकृति व पुरुष यां दोन तः्वांची मिळून ही सृष्टि झाली आहे, एकजीववांदच शेषटी - खरा किंवा अंनेकजीवबाद योग्य, ईश्वर निगुंण निराकार आहे किंबा सगुण आणि मग त्या नि्हेतुंक अ-कलांच्या बावतींत ज्या कांही 'गोष्टी' लागु पडत असतील त्या आज होणाऱ्या संहेतुक कळानिमितीलाहि लागू रण्याचा आम्रह ते धरतात ! सहदाचें ] नीति, ब्याक्त आणि सभाज ११९ स|कार आहे, आहिसा य सत्य ही. निरपत्राद तत्वे आहेत. किंबा तापबाद खाहित' इत्यादि कूट प्रश्नांच्या उद्धवाच्या पूर्वीच कडा उदयास आली अकशली, म्हणून ती नीतिकड्पनांच्याच उद्धवापूवी उगम पावली अंबे होव नांदी, प्रायान अवशेषांत यद्वातद्वा कोरलेली एखादी ओबडधोबड आकृति दिसली की तत्कालीन कला म्हणून -तिचा उदारदा करावयाचा, आणि ती आक्कींत कोरणाऱ्या हातांच्या लातच असडेल्या अतःकरणांत मातिअमातिसंबधी तशाच ओवडधोबडस्वरूपा करश्पर्नांकडे डोळे- झांक करावयाची ! अत्यंत रानटी लोकांमध्ये देखीळ नायकाविषयीं निःसाम स्वामानेष्रेच्या, जल्नमी सोभत्यांविषयी सहानुभूतीच्या, खच्या युरुषमिषयक परम एकानष्ठतेच्या, ज्या कांही ढमजुती रूढ असल्याचे दिसून वेत, त्यांच्या मुळाशी त्यांच्या त्या अवस्थेस साजेशाच नोति- कल्पर्नांचे अस्तित्व विनाकारण नाकारणे आम्हांला तरी योग्य वाटत नाही, सारांश, मनाची ली प्रगल्मावस्था व बुद्धीचा जा विका) कडानिर्मितो- साठी वर म्हटल्याप्रमाणे आवश्यक आहे, त्या अवस्थेंत एकंदर बाह्य व आम्येतर परिस्थितीला अनुरूप अद्या बऱ्पावाईटाच्या कल्पनाहि मानवाचं जीवन नियाोत्रित करीत असतात, आणि यासाठीच ज्या मानाने कला भाषापूर्व आहे अंस कोणी मानळू, निदान त्याच मा नि मोति ब धम यांख्या कल्पनाहि प्रार्चान मानण सयाक्तक ठरेल, शेबटीं, कला ही. भाषिच्या व नीतिब्याहृ पूर्वा जन्माला आढी, ब प्रारमोची कला इेतुनेरपेक्ष अपारेष्दाय स्वरूपाची होती. या विधानांना! आपण मान्यता दिढा, तरो नीति आगि कलळोपासना यांच्या परस्पर संत्रंधाविषयी चा जा व'द आज वर्तमान हाळी सालळ' आह त्याच्या नि्गपरावर याचा कितपत परिणाम होईल ह नोट पाहण आवश्य 5 आहे. कला रांगू छागली द्ोती. त्यासमयी वार्देवी मानवतेच्या गर्मातच होती १९० नीति आणि कलोपासना [ प्रकरण असे गृहित धरळें तरी आज तिचा जन्म शेऊन शतकेंच काय पण युंग लोटली आहेत; व तिची शेशवावस्था संपून ती पूर्ण प्रोढत्बाप्रत प्राप्त झाली आहे. नीतीर्निहि आपला अंमळ सववत्र प्रस्थापित केला आहे. आणि प्रारमभीची कला वैयक्तिक व ॒हेतुनिरपेक्षहे असली तरी आज ज्या कळेडा अनुळक्षून मुख्यतः हा वाद 'चाडला आहि ती सारी कांहा ना कांही हेतु व सामाजिक पारश्वघूमि मनांत घरूनच निर्माण केली जात भाहे. यासाठी प्रारंभीची कला जात्याच झदध असली, व॒ नीतिअनीतीच्या भेदाबद्दहद ती डदासीनहि असली, तरी आजच्या आमूडाम़ बदललेल्या पारिस्थर्तातहि कळानिर्भिति ब नीतिनिबेघ यांत त्या आतिप्राचीन रानटी कालाप्रमाणच पूर्ण संबंघाभाव शक्‍य ब इष्ट आहे अर्स प्रतिपादन करगे योग्य होणार नादी, हिमाट्रीठारख्या अत्मंत निपेळ व स्वभावतःच घुद्ध पर्वताच्या पवित्र अंतरंगांत असणाऱ्या उगमत्यलीं तरितेचे जल शुद्ध ठेवण्याची मुद्दाम खटपट करण्याचे कारण नसेल; परंतु तोच तारितोघ जेव्हा जनवस्तीच्य़ा सपाट प्रदेशावर उतरून अंनक नेगरांतून व खेड्यापाड्यांतून वाहत वाहत असंख्य प्राण्यांच्या जीवनाला आधार देतो, तेव्हां त्याच्या प्रवाहात, विशेषतः जनसमुदायाच्या निकट सानिध्यांतल्या जलमागांत, कोणीहि अज्ञानाने अगर दुष्टबुद्धीन अनिष्ट घाण मिळवून विची लोकोपयोगी शुद्धता नष्ट करू नये, अशी काळजी घेण्याचा आप्रद घरला, तर ते गेर होईल काय! प्रकरण सातवे कळला आणि नीति "३० > &-<. << मडटेभरहून इंदूरास जावयाचे असल्यास मध्ये प्रचंड विध्याद्रि पवंत ओलांडावा लागतो. काळाकुंड स्टेगनाची हृद्द सोडली, ग्हणजे कधी उत्तंग होलशिखर तर कधी खोल दऱ्या, कधी नागिणीप्रमाणे वाकडे तिकडे वळसे घेणाऱ्या चोरल नदीवर बांघलेले मोठमोठे पूळ, तर कधी निसगॅनिमित अडथळ्यांना न जुमानतां मानवी चिकाटीने पोखरून काढलेळे बोगदे, असे सपाट प्रदेशांत सामान्यतः न आढळणारे नानाविध प्रकार दृष्टीस पडून, ते थेट पातळपाण्याचा घब- घना निघून जाहपावेतो टिकतात, घाटाच्या उत्तर टोकादी असलेलें त्या धबधब्याचे. मनोहर हर्य नजरेआड झाळे, म्हणजे मात्र ' दोन्ही ब्नाजूंना सपाट मेदान दिस लागते, थंडगार मोकळ्या हवेचा ' सुख्वकर स्पर्ह पदाड' आक्रमण बरून आल्याची जाणीव 'करून देतो, ख्जुरीर्ची डच उंच झाड माळवा आल्याची साक्ष पटावतात, आणि आतांपावितो चढाबामुळे हळू चाढणारी गाडी घराजवळ आलेल्या सवत्स घेनू- प्रमाण जोरान धावू लागते. ब्वंशी अश्चीच ' ह्थिति आवळत प्रश्‍्तुत पुस्त झाळ्या वाच हांच्या अनुभवास यत असावो. बादाच्या कठणि प्ररशांतून आता आपण सुखरूपपणे पार पडलो असून मार्गाल सहा प्रकरणांत आपण बराच महत्वाचा व अवघड टापू आक्रमण करून टाकला आहे. या प्रवासांत कित्येक मोठमोठ्या साहित्यसेवकांच्या मतांविरुद्ध्‌॑ आपला १२२ नीति आणि कलोपासना [ प्रकरण मागे काढण आपल्यास भाग पडले असून, तर्ये करतांना आवश्‍यक तितर्के आपण त्यांच्या मुद्यांचे ब विधानांचे यथायोग्य साघार खंडनहि केळे आहे, आणि, अशा रीतीने शेवटी कला नीतिषिषयकच असावी असा आग्रह नसला तरी तिने नीतिपर मात्र असूच पाहिन हे॑आपण सिद्ध केळे असून, आता कला वब नीति यांच्या या संत्रधाचे निश्चित स्वरूप आपल्यास ठरवावयाच आहे. कलेने नोतेपर राहण्याडाठी कोणकोणत्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे, किंबा हाच गोष्ट दुसऱ्या शब्दांत सांगावयाची झाल्यास, कलेत अनीति कोणकोणत्या मागांनी शिरू शकते, हें आप्रण पाहूं. या संबंधांत भ्रापल्यास मुख्यत्वेंकरून चार दृष्टींनी विचार करण आवश्यक आहे, कलाकाराचा हेतु, त्याने निवडलेला विषय, त्याने उपयोगांत भाणळेली साधघर्ने, आणि त्याच्या कृतीचा मोस्त्यांच्या मनावर झेणारा परिणाम, या त्या चार दृष्टी अवून, आवण आता त्यांच! अनुक्रमाने विचार करू. पाहिळी गोष्ट कलाकाराच्या मनांतील हेतूची, प्रत्यक कलाकाराचे मनांत कढानिर्मिति करतांना शुद्ध हेतु वास करण आवश्यक आहे. आपल्या कृतीपावून इतरांना शद व सात्विक आनेंद प्राप्त होऊन तिने त्यांच्या मानसिक ब नेतिक उन्नतीस कारणीभूत व्हावे, या हेतूने प्रेरित होऊनच त्याने आपली कृति निर्माण केढी पाहिजे, कर्त्यांच्या मनांत याविपरीत हेतु वास करीत असल्यास त्याची कृति भष्ठ केत जमा होऊं शकत नाही.७ त्याच्या हेतूच्या दुष्टत्वाची * प्रतापरक्राय नामक प्रथाचा कर्ता तर स्पष्ट हाणतो कीं, “' यथा वेद- शाख्पुराणादेः हितप्राप्तिः अहिताशिवातिश्व तथा तत्समात्‌ काव्यार्दाप । इयान विश्षेषः । काव्यात्कतेव्यताधीः सरला अन्यत्र न तथा. '' झाव्याचे सातवे ] कळा आणिं नीति १९६ बाधा त्या कर्ताथ्यां भोक्त्यांच्या मनावर इहणणाऱ्या परिणामाला लागल्यावांचून राहणार नाही, असे सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास आढळून येईल, येथे कोणी असा आक्षेप पुढे आणतील कीं, प्रत्येक कलाकृतीच्या बुडाशी जनतेचे हित करण्यार्चांच बुद्धि असली पाहिजे, अस म्हट- ल्यास स्वतःचा व॒ स्वतःच्या कुटुंबियांचा चरितार्थ चालविण्यासाठी द्रव्यप्रातीच्या आशेने निमांण केलेल्या उत्तम कृति भरेष्ठ कडेच्या छदरांत येणार नाहीत, परंतु, कलावंताघधर असा अन्याय करावा असे आमचे म्हणणं नसून, इतरांप्रमाणेच त्यांना देखील स्वत:चं व स्वतःच्या आप्तेष्टांचे पालनपोषण करणगम' आवश्यक आहे हँ विसरण्याची गरज नाही, कलाकार म्हणजे कोणी संसारावर लाथ मारलेला विरक्त संन्यासी अगर देहावरील ममतेचा होम केलेला महात्माच असाबा असा नियम नाही, याखाठी सब इृष्टींनी नष्ठ असलेल्या एखाद्या कृतीला प्रारंभ करतांना जरी त्याच्या मनापुढे प्रत्यक्षपणे योग्य द्रव्याजनाची १३७ा असली, तरी तेबळ्यामुळे त्या कृतीच्या भष्ठत्यांत कमीपणा येण्याचे कारण नाही. कित्येक मोटारराना चाढू करण्यास एका दांढ्याची आवश्यकता असत्ते; परंतु म्हणून तो दांडाच त्या मोटारच्या गतीचे कारण असता अर्स म्हणतां येईंढ काय ! तिचे खरेखुरे कारण आंतली यंत्रतामुत्रीच असून, त्या योगाने श्रोत्यांना धमोथकासमोक्षादिक चारी पुरुषार्थ प्राप्त झाले पाहिनत हें रुवडाने देखांक सांगितलें आहे; “ननु काव्येन कियते सरसानामवगमतुर्गग छघु म्रदु च नीरसभ्थस्ते हि त्र्यस्याश्त शाखे भ्यः” कान्यारचे प्रयोमन काय असावे याविषयी निरनिराळ्या संस्कृत सारईत्यकारांची मते देऊन शेवटी श्री, काणे ' संस्कृत साहित्यशात्राचा इतिहास ' या पुस्तकांत म्हणतात; “ अश्या रीतीनें, काव्याच्या योगानें सदाचाराचें गोड शब्दांनी शिक्षण देऊन घमोथकाममोक्ष या पुरुषार्धोंची प्रोप्ति करून देणें हा एक काव्याचा उद्देश सर्व साहित्यकारांनी मान्य केलेला आहे. ” (प. २७६ ), १२४ नीति आणि कलोपासना [ प्रकरण दांड्याचें कार्य केबळ तिळा चालना देगें इतकेच असते. तद्वतच, द्रब्याबेनाची इच्छा कलाकाराच्या मनांतल्या झुद्ध हेतूळा व भावना. विष्करणाळा चालना देण्याकार्रतांच असून, एकदा तशी चालना मिळाली. म्हणजे मग विषयाची, साधनांची, व पद्धतीची निवड करतांना मात्र त्याच्यापुढे उपनिर्दिष्ट हेतूच असला पाहिजे, तेथाहे जर कसीाहे करून अधिकाथिक द्रव्याजन करण्याचाच हेतु थेमान घाल लागला, तर मात्र तो कलाकार आपल्या उच्चत्वापासून च्युत झाला अर्ल म्हणण्यास प्रत्यवाय नाही, कलाकार ब दव्यालेन यांच्या संबंधाकडे या दृष्टीने पाहिळं, म्हणजे पापक्षय किंबा आत्मिक उन्नति आणि द्रव्यलाभ किंबा आर्थिक उर्नात या दोघांचाहि काव्याच्या फलांत समावेश करणाऱ्या मम्मटाच्या पुर्ढाल डक्तीची नी उपपत्ति लागत. काव्यप्रकाश्माच्या पहिल्या उल्लातांत तो म्हणतो: ६ काव्ये. यक्षलेष्थेकृते व्यवहारबिदे शिवेतरक्षतय । सद्यःपरानेवृतय कान्स छॅमिततमोपदेदायुज्ञे ॥ ' रुद्रटाच्या काव्यालंकारांत देखील काब्यापावून कबीला धनलाम होतो. अर्व स्पष्ट म्हटलं आहे. कला आणि जीवितसाषन यांचा काय संत्रंधे आह, कला. निर्मित्रि केवळ फुरसर्तांच्या वेळेसच करणे इष्ट आहे किंवा .ती चरितार्थारचे मुख्य अगर गोण साधन होऊं शकते, इत्यादि प्रश्नांची उत्तर वाचकांस यांत सांपडतील. ९ '* “<< संस्कृत साहित्यशात्लाचा इतिहास '” प्र. २७६ पहा. & “ प्रतिभा ” वष १ अंक १९-२० यांत ' कलोपासकाची दृष्टि ' या सदराखाळी * कलानिर्मिति चारिताथांचें स्राधन असावें किंवा नाही ?' या प्रश्नावर रा. रा, नातु, के, नारायण काळे, अ. तु, वाळके व प्रभाकर पाध्ये यांचीं मर्ते प्रगट झालीं - आहेत. परंतु या सर्ब बादांतून निश्चित असें. कांही उत्तर वाचकांच्या हातीं कागत नाही असे खदाने म्हणावें लागतें. सातषें ] कळा आणि नोति १२५ कित्येक लोकांचे म्हणणें अर्स असंत की, एखाद्या कृतीचे परिणाम जर चांगले असले तर तिची नीतिमत्ता ठरवितांना कत्यांच्या रा. नातू यांना “ पोट भरण्याचा भार कलेवर टाकणाऱ्या कळोपासकाच्या एकनिष्ठ कलाप्रेमाच्या बातादेखीळ व्यव आहेत ” अस! भरमसाट शेरा मारतांना, प्रर्‍चीन कालीं आर्यावतांत व इतर केवळ एक राजाश्रयाच्या आधारानेच-म्हणजे जीवितसाधन म्हणून-सव कला कशा टिकू शकल्या, आणि आज देखील पुष्कळ पाश्चिमात्य श्रेष्ठ कलावंत कलेवरच कश्ची उपजीविका करीत आहत याची विस्मात पडली असे दिसते. कलावंताला अनिष्ट कला निर्माण करण्याचा मोह होईल या भोतीने कठेला उदरपोषणाचें कार्य देणें अयोग्य असल्यास, समाजांतील डॉक्टर, व्यापारी, इत्यादि लोकांनाहि आपल्या धंद्याचा गाता गंडाळावयास सांगावें लागेल ! कारण तीच भीति तेथेंहि नाह्षा काय £ शिवाय, श्री नातूच्या लेखांत कलेची फार संकुचित व्याख्या ग्रद्दवीत धरल्याचें दिसर्ते, रा. काळे यांनी “फुरसतीचा वेछ' या शब्दसमूहाचा उगीचच बाऊ केला असून, त्यामुळेच फुरसताच्या वेळीं कलानिर्मिति करू्‌ञ्पाहणाऱ्याला कळेच्य़ा तंत्रावर “ प्रनृुत्व मिळविणे व निर्मितीक्षम होणें शक्‍य नाहीं ' असे उद्गार त्यांनी काढले आहेत. लो.(टेळक, केळकर, खाडिलकर यांनी संपादकीय व इतर अनेकविध व्यवसाय सांभाळून, व कोल्हटकरांनी वकिलीळा चरिताथोचें साधन करूनच वाडायनिर्मिति केळी ना £ रा. पाध्ये यांनी या वादांत समतावादाचें घोडे निष्कारण वाजवीपेक्षा जास्त दाम़टलें आहे. कारण, समतेच्या पायावर समाजरचना झाल्यावर मैत्येक व्यक्तीला हल्लीपेक्षा अधिक * विश्रांति ' मिळेल हें कबूर केठें,. तरी आपला मूळ प्रश्न शिल्लक राहतोच कीं, तेव्हा देखील जीवित. साधनाच्या व्यवसायाच्या वेळेत केलेली कृति खरी कला होइल किंवा तदूव्यतिरिक्त उरलेल्या, काळांत केलेली १ .समतेच्या काळांत देखील श्रंमधिभाग तर. राहीलच न! ? म्हणजे, चरिताथांचें मुख्य साधन म्हणून एका व्यक्तीकडे एक, दुसर्राकडे दुसरे. तिसऱ्या व्यक्ताकडे तिसरें काम अज्ञी १२९ नीति आणि कलोपासना [ प्रकरण हेतूकडे लक्ष देणें आवश्यक नाही, वास्तविक अशा लोकांना हेतु व परिणाम यांमध्ये जो आत्यॉंतिक भेद दिसतो, तसा मुळीच नखतो कामांची वाटणी हढ़ोप्रमाणेच होईल, आता, येथे सुद्धा हा प्रश्न उरतोच कीं, चारिता्थाचं मुख्य साधन म्हणून लेखन, शिल्पकाम, भगर इतर एखादें कॉम करणारी एक व्यक्ति, आणि जिच्या वा<ळा स्वतःच चरिताथाचें साधन म्हणन एक निराळेच काम आळे असतांहि भापल्या विश्रांतीच्या काळीं पहिल्या व्यक्तीर्चेच--ळेखनाचे, शिल्पाचे इ.-काम आवढ म्हणन करणारी व्याक्ति, यांमध्ये इतर सवे गोष्टी समान असतां श्रेष्ठ कलाकार कोण ? सारांश समतवाद मध्ये आणल्याने भ्ापल्या मुख्य प्रश्नाचा निकाळ लागत नाही आमच्या मतें या प्रश्नाचे डत्तर आम्हीं वर दिलेच आहे, पहिली गोष्ट म्हणजे कळा ब जीवितसाधन यांत आलंतिक भेद आहे ही कल्पना सोडली पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष कछानिर्मिति करीत असतांना कलावताने दरब्याकडेच दृष्टि ठेवू नये हॅ म्हणणें रास्त भसलें, तरी त्याच्या झद्ध हेतूला चाळना देग्यासाठी म्हणून, वर स्मंगितल्याप्रमाणे, जर दरव्याजनाचा अपेक्षा असेळ तर तेब्यावरून त्याका स्वार्थी व हलक्‍या कळाकारामध्ये काढ- ण्याचा अट्टाहास कोणीं करूं नये. कलेचा मुख्य संबंध पोटाशी नसून हृदयाशी असतो हॅ खरें; पण पोटाशिवाय नुसतें हृदय राहूं शकत नाही त्याची काय वॉट ? उळूट, घनाशेची अशी अपेक्षा प्रत्येक वेळेस असली तरच ती खरी कला होईल असा विपरीत आप्रहहि पण धरूं नये. आता एखाद्या कलेला सवरितारथांचे साधन केळे म्हणजे तिचा नीड रीतीने अभ्यास करण्यास चांगली साधे मिळते दहा सामान्य नियम खरा; पण म्हणून, एखाद्या हुझार मनुष्याने भापंठा बंकिळोचा ( किंवा डॉक्टरांचा ) धंदा सांभाळून उरलेल्या वेळांत मोठ्या हौसेने ब श्रमाने चित्रकलेत अगर गायनक्हेत पुण्य मिळविले, तर तू आपली वकेळी । किंबा डॉक्टरी ) खोडश्याशिवाव तुला खरा चित्रकार अगर गायनकार म्हणणार नाही. असा दुराप्रह धरून कसे चालेल ? सातबें ] कला आणि नीति १२९७ हे॑आपण ळवकरच पाहूं, परंतु यादावाय, कर्त्यांल्या ह्ेतूकडे लक्ष न देतां केवळ पार्रणामांबरून नीतिमत्ता अगर अनीतिमत्ता ठरवावी हे मत नोतिशासत्रांत आता अग्राह्य ठर आहे इं मागे सांगितलेंच आहि. भगवद्रीतेंत तर “ कमेण्यक्षाधिकारस्ते मा फळेषु कदाचन ' असा कत्याच्या बुद्धीला प्राधान्य देणारा स्पष्ट दंडकच घाढून दिला आहे बाईट हेतूने प्रेरित होऊन केलेल्या कृतीचा परियाम अनपेक्षित रीतीने चांगळा शाळा, तरी त्माचे भेय कत्योडा न मिळता, उळढट त्याच्या हेतूच्या दुष्टत्याबद्दळद मात्र तो दोषी ठरबिळा जाईल, कल्पना करा की, खुटीबुर टांगल्या रामराबाच्या आओव्हरकोटाबर त्याच्या शत्रने सायंकाळचे अंधारांत रामराव लमजुून गोळी झाडली व करमंघर्म- खेयोगाने त्या कोटाच्या खिशांत जाऊन बलळेळा एक ळहानसा ठाप त्वायोगे बक्षमी होऊन वाहर पडळा, अद्या रीतीने रामगव सर्पदश्ा पाखून बचाबळा खरा; पण त्याचे भेम त्या शत्रस आहे काय | त्याच्या इच्छाशकीया यांत यत्काचिताहे हेबंध नसून तिची दर्व रूटपट रामराबाच्या नाशासाठीच हाती. आणि म्हणूनच शत्रचें त कृत्य, प्रत्यक्ष परिणाम चांगला झाला असळा तरी, अनीर्ताच्याच सदरांत घांतळे जाइल, कलाकाराच्या हेतूचा बिचार केल्यानतर आता आपण कलेच्या विषयाकडे वळूं. यासंबरघांत, कला व॒ नीति यांचा आवश्यक संबंध प्रतिपादन करणारे कळेच्या विषयाचे नियमन करात नखून फक्त तिच्या पद्धतीचे व एकदर घोरणाचे स्वरूप ठरवू पाहतात, अस आम्ही मार्गे तिसऱ्या प्रकरणांत म्हटळे॑ असल्याने, आता कलेच्या निषयासंगंधाने बिचार ठो काय कराबयांचा अशी झोका कोणी येथे उपस्थित करतील, परंतु, कला नतिपर असल्यावर तिचा विषय नार्यशासछ्ांतल्या ( नाटकालाच उद्देशून लिहिलेल्या ) १२८ नीति आणि कलोपासना [ प्रकरण न तज्ज्ञाने न ताच्छल्प न ठा विद्या न सा कला । न तत्कमे न वा यागो नाटके यत्न इश्यते । या शोकास अनुसरून वाटेळ तो असू दाकेल हं जरी खर॑ असले, तरी येथे ईँ देर्खाल ध्यानांत ठेवणें आवश्यक आहे कीं, कांही थोडे विषय अठते असतात को, त्यांचे विवेचन, वर्णन अगर चित्रण एखाद्या सामान्य अगर नवख्या कलावंताने कितीह काळजीपूर्वक केलें, तरी त्यापासून सवसाधारण मनुष्याच्या मनांत प्रायः अनीतिप्रवतेक विचार उत्पन्न झाल्यावांचून राहणार नाहीत. यासाठी एखाद्या भ्रष्ट कलावंताने असल्या विषयांपैकी एखांद्याची निवड करून त्यासंबंधांत कांही उत्तम कलाकाति प्रसंगानुसार निमाण करण्यास जरी इरकत नसली, तरी इतर कलाकारांनी त्या वबिषयां- पासून दोन हात दूर राहणेच इष्ट आहे, आणि ही गोष्ट ध्यानांत घेऊनच, अस कांही थोडे विषय कलेच्या सामान्य क्षेत्रानाहेर आहित अर्स म्हणतां येईल, कोणत्याहि वस्तूचा योग्य प्रमाणाबोहर उपयोग केला तर तो नुकसानकारकच होतो ह खरं असतांना देखील दवाखान्यांत कांही विशिष्ट औषधांनाच ' विषारी ? असे संबोधण्याचें प्रयोजन ज्याप्रमाण इतकेच कीं, त्यायोगे अत्यंत कुळ व अवीण चिकत्सकांखराज इतरांना त्या. औषधांचा उपयोग करण्याची इच्छा होऊन अनर्थ झोढवू नवे. त्याप्रमाणेच कांही विशिष्ट विषयांना कलेच्या सामान्य क्षेत्राबाहेर स्थान देतांना कोणाहि भ्रष्ठ ब आतेऊुशळ कलकारार्चे विपयस्वातेत्य मर्यादित करण्याचा हेतु नखूतन केवळ सवहाघारण व सामान्य कलाकारांना सावध करगे इतकाच आहि. तिसरी गोष्ट कलाकाराने कलानिर्भिति करतांना उपयोगांत आणलेल्या डाधनांचो. वरवर पाहतां साधनांचा व कुर्तांच्या नीति- सातबें ] कळा आणि नीति १२९ मत्तेचा संबंध दिसत नसला, तरी खोल विचार केला असतां ह बरोबर नाही. अर्स दिसून येते. कलाकाराने जर आपली साधन अयोग्य रीतीने प्रास केलीं असर्ताल, तर त्यामुळे त्या कृती- पासून उत्पन्न होणाऱ्या कोणाहि सुज व्पक्तीच्या आनंदांत निघाड आल्यावांचून यदृणार नाही. कल्पना करा कीं, एखाद भ्रष्ठ चित्र पाहून आपर मन ठाद्ध आनंदांत पोहत असतां, कोर्णी आधल्या कानांत हळूच अर्स हांगितळं की, त्यांतमरळेला लाल रंग एका निर- पराघ मुक्या जीवाची हिंसा करून त्याच्या रक्तापासून तयार केलेला आहे. त्याक्षणींच आपल्या आनंदांत विकृति उत्पन झाल्याशिवाय राहील काय ? किंवा, ताजमहाला'च्या एकाद्या रसिक प्रेक्षकाला जर अशी खात्रीलायक माहिती कळली कीं, ही. भब्य ब सुंदर इमारत बांघून होत अक्ततांना अनेक गरीब मजूर केवळ जबरदस्तीने अधपोटी बेतनावर राबत होते, आणि त्यांतले कांही तर ते काम चाळू असतांना होणाऱ्या जुलमजेवरदस्तीला घळी पडून मेळे ब पोरक्या झालिल्या त्यांच्या ख्रीपुत्रादिकांची अत्यंत करुणास्पद दैना शाली, तर त्या रसिकाला इतःपर त्याच ताजमहालाच्या अनुपम बाह्य डोंदर्यापासुून पूर्वीसारखाच आनंद होईल काग £ पण अश्या रीतीने भोस्त्यांच्या आनेदांत बिघाड उत्पन्न करणारी कृति खऱ्या कलेच्या सदरांत जाऊं शकणार नाही हे॑उघड आह. यासाठी प्रत्येक खऱ्या कलाकारांन कला- निर्मिति करतांना बापरावमार्ची साधने अनीतीपावून अलिप्त ठेबण्याची काळजी घेतली पाहिजे, आता जॉपयेत साघनांतठी ही अनीति भोक्त्यांना ज्ञात होत नाह तोपर्यंत तरी त्यांना त्या कृतीपाखून शुद्ध आनंद प्रास होऊं शकेल, अंस कोणी येथे म्हणतील, परंतु यावर उत्तर हेच कीं, अज्ञानावर आधारभूत असलेला कोणताहि आनेद शद्ध व नित्य अले शकत नाही, ह आजवर कोणीह सूज्ञाने नाकारळें नाही. आणि याशिवाय अत की, १३० नीति आणि कळछापासनां [ प्रकरण भोक्त्यांचा बिचार बाजूत ठेवला तरी, असल्या अनोतिमान्‌ साधनांच्या उपयोगाने कत्यींचा वाय अनीतीच्या चिखळांत कता आधेकाधिक रॉक्ला जातो, व त्यांच मन तात्पुरत्या मिळाळल्या यशाने कुठून अधिकाथिक अनीतीकडे करस निलंजञपणे प्रब्ब्त होते, याचा किचार करावयास नको काय ? ज्ञी स्वतःच्या जन्मदात्यालाच अनीतिगर्तेत अधिकाधिक दकळते, तिला खरी कला म्हणावे तरी करस! एवंच भोक्ता आगि कर्ता, या दोघांच्याहि इृष्टीमे कलानिर्भितीची सान शुद्ध ठेवण्याची आवश्मकक्‍तता सिद्ध होते. कलानिर्मितीचा हेतु, बिषय व साने यांया भेथबाबेती बिचार शाळा. भाता राहिले पारेगाम, बास्तबिक डब्बर्निदिष्ट गोष्टींच्या विचाराहून परिणामांचा विचार अगदीच खतंत्र भाहे अस नाही. बर्रांह गोडी अनीर्तापासून अलिस ठेबण्याचे कारणय हं काँ, त्यांपासून आनेष्ट परिणान घडून येऊं नयेव, षरबु आपल्यात येथे आता या परिणामांतंबंधी एका विश्नि्ट दृष्टाने विचार करावबाचा आहे. कर्त्यांचा हेतु उच्च असल्बांबर त्याने आषल्या कृतीपाखून शनतेवर होणाऱ्या बरिणामांकडे लक्ष देग॑ आबश्‍्यक आहे काग! आाणि तसें वे आवश्मक अदल्यास, एखाद्या कृतीषासून थडून भेगाऱ्या अनेकबिच षरिणामांई%ी. कितीकांबद्दल तो जबाबदार राहील, आणि कितांकांची जजाबदारी तो झुगारून देऊं केल ? यांधेकी बहिल्या प्रश्नासंबंधाने अंत नि:दकपगे म्हणतां येईल कॉ, केवळ स्वतःच्या हेवूज्या झुडतेकडे लक दऊन कोणी कता आपल्या कृपीच्या प्रत्यक्ष पारिगामांकड सबेस्बी हुळेक्ष करू म्हणेळ तर ते याग्य होणार नाही, कत्योच्या हेतूची अपक्षा न॒ ठेवतां नुसत्या परिगाब्नांच्या बरेबाईटपणाघरून कोणत्याहि कृतीची नोतिमत्ता ठरवू. पाहणारे एकांगी बांदी जे आपल्यास आढळून येतात, त्याचम़माणे केषळ हेवूकडेय लक्ष देऊन परिणामांकडे पूर्ण दुलक्ष करण्याचा उपदेश करणोर दुसऱ्या टोकाचे साठव ] कळा आणि नीति १३१ एकांगी वाहीहि कधी कधी निद्शनास येतात. खरोखर पाहतां, यांपैकी कोणबा'च वक्ष पू्गवणे सत्य नसून, एखाद्या कृतीची नीतेमक्या अगर अन्प्रतिमत्ता ठरवितांना तिच्या मुळाशी असला हेतु व तिच्यापासून उऱ््यगोर परिणाम या दोहोचाहि विचार करणे आवश्यक आहे. मात्र, एकाला कुष्षीच्या खबेच परिगामाम्रद्वळ तिच्या कत्यांस जजावदार घरूं म्हटस्यास ते देखीक योग्य होणार नाही, यासाठी कोणत्या फरेणामांबद्दल तो जवाघदार ठरू दाकेल हे आता आपण पाहूं. या हष्टींने पांडिल्यात पारणामांचे पुढील प्रकार करतां येतातः 7 --इच्छिव ( म्हणजेच हेतु. यालाच ॥ अवेक्षित-- र आंग्ल भाषेस )101106 असे महणतात. ) | र न | ( __-अनिन्छित ( यालाच कांही पाश्च- मात्य नौतिशास््रज्ञ 1116111001 अस परिणाम -- ] म्हणतात. ) | --_-खरेखर अनपेक्षित असतांहि ज्यांची 1 अपेक्षा कत्वाने करणे शक्‍य ब आव- इयक होतं असे. > ज्यांची अपेक्षा करणे कत्योख्या शक्तीबाहेर होतं असे. ॥ अनपेक्षित- म । ४ यांपेक्री पहिले ६छित अपाक्षत परिणाम म्हणेजच कत्यांच्या मनांतूरठा मूळ हेतु होव. यांचौच कहूषना प्रथम त्याचे मनांत उद्धळुन पिला मूर्त स्वरूव देण्यासाठी लो कार्यास प्रवृस झाला असब्लो. हे प्यरेणास त्या कुलौषासून खरोखर घडून आले तर तो आपर काय सपल झाले असे ठमजतो; व उलटपक्षी विफल झाले १३२ नीति आणि कलोपांसना ( प्रकरणं असे मानतो. कलाकाराच्या हेतूविषयी मागे विवेचन केळेंच असल्याने येथे आता अधिक कांही लिहिण्याची आवश्‍यकता नाही. आणि ब्या- अर्थी हे परिणाम धडवून आणण्यासाठीच कता. कार्याला प्रवृत्त झाला असतो, त्याअर्थी त्यांच्या बरेबाईैटपणाची जबाबदारी त्याचे शिरावर आल्यावाचून राहणार नाही, हें उघड आहि. इतकेच नव्हे, तर शेवठी ते परिणाम प्रत्यक्ष घडून न आले तरी देखीळ त्यांना हेतुस्थान' दिल्याबद्दलहि कत्यांवर जब्राबदारी येते हे मागे दाखाबिलेंच आहे. परंतु, सवे इक्धिछत परिणाम अपेक्षित असले तरी सवेच अपेक्षित परिणाम इछिछत असतात अर्स मात्र नव्हे, कित्येक प्रसंगी आपल्या कृतीपास्रन कढखादा विशिष्ट पारिणाम घडून येणार आहे असे आपल्यास माहित असंत, परंतु तो परिणाम इडिछत नसतो, इतकेच नब्हे तर कधीकधी तो परिणाम घडून न यावा अशीहि आपल इच्छा व खटपट असते. पण त्या मूळ हेदूड्या सफळतला तो परिणाम अर्परिहवेच असला तर नाइळाजास्तव आपण त्वालाहि घडून येऊं देबो. अश्या बेळेत तो आपेक्षित असतो, पण इशिछित नसतो. कल्पना करा की, एखाद्या राजाचा शत्रन एका धरांल गुप्तपर्ण बसला असून त्या घरावर ताबडतोब तोफ डागण्याचा हुकूम त्याने सेवकास दिला आहे. देवदुर्किटासाने त्याच सेवकांचा एकुलता एक मुल्गाहि त्याच वेळेस त्या घरांत गोष्टी करीत बसत्ञ आहे, अशा वेळीं शत्रला सावध न करतां मुल्अळा बाहेर काढण्याचे विफळ प्रयत्न पुत्रबत्सल पितृद्धद- यांने कांही वेळ केल्यानंतर, कतेव्य म्हणून, डोळ्यांत अभूंच्या धारा, अंतश्नक्षंसमोर पत्नीची केविलवाणी मुद्रा, कानांत नवविबाहित॑ स्नुषेच्या हदयभेदक हंबरड्याचा अस्पष्ट आभास, पण हातांत तोफ शिळगवनिण्याची बत्ती, अश्या त्थितींत त्या क्तन्वनिष्ठ अंमलदाराने ती तोफ लोडडी, तर या प्रसंगीं स्वपुजरवघ हा अपेक्षित परिणाम असळा तरी सातवे ] कढा आणि नीति ११३ इच्छित परिणाम होता अर्से कोण म्हणू शकेळ ! शस्त्राक्रिया करतांना रोग्याळा होणारा त्रास हा चिकित्सकांचा एक अपेक्षित परिणाम असला, तरी तो इच्छित होता असा आरोप कोणी केल्याख चिकित्सक साहजिकच आक्षेप घेईल. माता मुळाला मारते तेव्हा आपल्या कृत्यापासून त्याला दुःख होईल ईं तिला माहीत असते. परंतु, तिचा हेतु मुलाला सुधराविर्गे हा असून त्याला दुःख देणें ह्या नसतो हे कोणास सांगावयास पाहिजे अंत नाही. तक्षकाला इंद्र सोडीत नाही असे पाहतांच दोघांच्याहि आहुति यज्ञांत टाकू पाहणाऱ्या जनमेजयाच्या कृत्याचा तक्षकवध हा इच्छित परिणाम झाला असता, पण इंद्रवध हा अभेक्षित परंतु अनिर5त परिणासांच्या सद्रांत गेला असता. या अपेक्षित परंतु अनिच्छत परिणामांची जजाबदारी कर्त्यांवर कितपत येते हॅ पाहूं गेल्यास अंस. आढळून येते कीं, यासंबंधांत होय किंबा नाही अर्से सवंत्र लागू पडणोर एकठशाचं उत्तर देणे शक्‍य नक्षून, ही. जबानदारी प्रत्येक कृतीच्या विशिष्ट परिस्थितीवर अबलंबून राहील. जर मूळ इच्छित पारेणाम चांगळे असतील, ब ते घडून येण्यासाठी अपेक्षित अनिच्छित परिणाम अपरिहार्य असतील, तर त्यांच्याविषयी, ते बाईट असले तरा, कत्यावर कांही जबाबदारी येणार नाही. उलटपक्षी, मूळ हेतूच बाइट असळा तर ते अनिच्छित परिणाम अपरिहार्य असले तरी करत्यांवर त्यांची जबाबदारी आल्या- शिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ, आपल्या वैयक्तिक शत्रूचा खून करतांना त्याच्या नरोधरच्या दुसऱ्या एका मनुष्यालाहि मारणे कोणाला भाग पडू, तर त्याला उभयतांच्या मृत्यूबद्दल जबाबदार घरकळ॑ जाईल. जर आनिच्छित अपेक्षित पारैंगाम अपरिहार्य नसून ठाळता येण्यासारखे असतील, तर मात्र त्यांची जबाबदारी, मूळ हेतु १२४ नीति आणि कलोपासना [ प्रकरणं कछाहि असला तरी, कत्यांवव आलीच पाहिजे, याशिवाय, जेथे हे षरिणाम मूळ हेतूम भपारद्वाये असतील तेथे देखा तो मूळ हेवु तरी घडवून आणणें आवश्यक होते किंबा काय हं पाहिलें पाहिजे. एखादा कल्पना अळोळ शब्दांनी व्यक्त करणग्यापूर्जरी ती सभ्य शब्दांत व्यक्त दोऊं शकते किंबा नाही हे पाहणें आवश्यक आहे, व तें अशक्यच अकक्‍्ल्यात ती मूळ कल्पनाच टाकण्यासारखी नन्हे काय € ठराविठे पाहिजे, इतका बिचार केल्याधिवाय केवळ अनिषच्छित्त असा शिक्का मारून त्या अशीलततेची जताबदारी कत! दूर टाकू शकत नाही. कितेक प्रसंगी “ शास्त्रीव विषयांच्या ! विवेचनाचे नांबाखाली कांडी ळेखक आपली अळीललेखनाची होस पुस्वून घेक्नात; आणि नंतर, आमचा हेतु वाचकांस शास्त्रीय ज्ञान करून देणे हा असून त्यांच्या मनांत अशील विचार उत्पन्न करणाचा नव्हता, अर्ध स्पतःतर्प प्रातपादन करू लागतात. अश्या वेळे७ त्यांनी त्याच बिष्योंच सन्य रीतीने विधेचन करणें अगर्दाच अशक्य आहे किंबा * यासंबंधांल कै, श्री, कृ. कोल्हटकर यांना एके ढिकार्णी केलेल्या अ>्लीलतेख्या पुढील समर्थेनाकडे लक्ष द्यावे .““ अश्ठील बिचार गाळण्या- संभथारने आमचे असं मत आढे कीं, नुसती अश्लीलता सर्थयेव निंद्य होय. लीच जर एखादा सुंदर विचासलो अला रतीने संलम असला कॉ. सो गाळली असतां बो विचारही आशतां येत नाहीं, तर ती क्षम्य असते. कारण अश्या प्रसंगी अश्छीठतेकडे गौणस्व येऊन, प्रेक्षकांचे मन त्या सुद्र बिचारा- कडे गढून जाते, ( “ चद्रसेस ' नाटकाबरील टोका ) ' आणतां चेव नाही, ) पण कोणाला ? एखाद्या कित ळेखकालाच ? असें भतसळे तर अर्‍हालब्षच्या धांगढधिग्याले हा एक परवानाच झाल !' शिवाय, येथ बुढील संस्कृत सुभाषिताकी आठवण येतेः “ मणिना भूषितः सर्व: किमसे न भर्यकर: ? ” सातर्बे ] कळा आणि नोीति १३५ कॉय याचा विचार प्रथम करणे अत्याकयक आहे. आणि हें शक्‍य असढांनाहि ज्यांना अश्छीलतेचा मोह आवरत नाहा, त्यांनी या अव्यापारेषुव्यापारांत पडार्वे कशाला ! येथपांवेसो आषण ज्या पारिणामांचा विचार केला ते सब अपेक्षित होवे, आता अमपेक्षित परिणामांचा विचार करूं लागल्यास आपल्यास प्रथमच यांचे दोन भाग पाडावे लागतील, मांचा एक प्रकार म्हणज ज्यांची अपेक्षा करणे कत्यांस, शक्‍य असतांहि त्याने तशी केली नाही, अं पारेणाम, या परिणामांच्या जबाबदारीतून कर्ता सुटू शकणार नाही. उदाहरणा्य, एखात्या खोडढीत सात. आठ बष्षांचा खोडकर मुलगा खेळत अक्वतां एक मनुष्य तेथे भिंतीशी भरलेली बंदूक ठेवून बाहेर गेला. थोड्याच केळांत त्या सरुलाने तिला हात लोबल्यांने ती उडाली व कांशॉ अपघान झाला. या प्रसंगी जर तो घनुष्य ' भर कांही होईल याची मला कल्पनाच आढी नाही ! असे म्हणून आपळा वचाव करूं पाहील, तर कोणीह सुक्च “ ती गोष्ट इतकी साहजिक व उघड होती कौ, तुळा तिची कल्पसा मावयाख पाहिजे होती ' अब उत्तर देणार नाही काथ ! सारांद्य, ज्यांची अपेक्षा करण्यासाठी एखाद्या विशिष्ट कर्त्याच्या ठायी अतलेल्यापक्षा अधिक्र शानाची ब मुढीची गरज नसत, त्या बरिणामांबह्दलची जगाबदारी ते कर्त्यांकडून खरोक्षर अनपेक्षित अतळे बरी, तो दूर टाकू शकणार नाही. मनांत यत्किनिबद्दी स्वार्थापेक्षा न ठेवबां, थुद्ध द्वेतूने दखोल कोणी बैद्यकशास्ञांतीक अधवट विद्यार्थी एखाद्या दुर्धररोगर्पांडत रुग्णावर शस्त्र” क्रिया करून त्याच्या अकाली निघधनास कारणीभूत होइल, तर जवळव राहात अकषळेडा त्याचा वैद्यविद्यापारंगत शिक्षक त्यास म जीवितदानीवद्दळ जजाबदार भरल्यावांचून राहणार नाही, बव्हंशी असाच प्रकार अशछीललेखक्षंचा असतो, “ आमचा इेतु वाचकांची मने बिघडवेण्याचा नसून उलट १३६ नीति आणि कलोपासना [ प्रकरण खमाजात त्याचे दोष दाखवून उन्नातिपथावर नेणे हा. आहे! असा त्यांचा नेहमी मुख्य मुद्दा अ५तो. परंतु त्यांच्या हेतूची छद्धता आपण जरी मान्य केली तरी, ज्याअर्थी त्यांची दोषाविष्करणाची पद्धति इतकी घातुक असते कीं, त्यामुळे सर्वेयाधारय जनतेच्या मनांत अनेतिक विचारच प्रामुख्याने उत्पन होतील हे कोणाहि सामान्य बुद्धीच्या मनुष्यास कळूं शकेल, त्याअर्थी या परिणामांची जबावदारी ते .नाकारूं शकत नाहीत, आता जे परिणाम कत्योकडून अनपेक्षत असून ज्यांची अपेक्षा करणं त्याला खरोखर आक्यद्दि नव्ह्ते, अश्या परिणामांची जबाबदारी मात्र त्याच्यावर टाकतां येणार नाही हें उघड आहि. भरलेली बंदूक एखाद्या आलमारींत शकप़ तितक्या काळजीने ठेवून कुलप लाबल्यानंतर कोणी बाहेर गेला अकषतांना, त्याच्या पश्चात्‌ आलिल्या पाहुण्याचा एक्षादा त्रात्य मुलगा तेथे शिरून कोडून दुसरीकडून किल्ली मिळवून त्या बंदुकीस हात लावेल, तर त्याळा त्या ग्रहस्थाने काय करावें ! कालिदासद्यूद्रकादिकांनी नाटकें लिहिलीं त्यावेळेस तरुण विद्यार्थीवर्गाचे जोवन अनेक कडक निजधांनमा जखडल्ळे असून, त्यांची नाटके बव्हंशी प्रोढ, विवाहित व सुविद्य स्ीपुरुषांचेच दृष्टीत पडण्याचा संभअब होता. अशा & आ्थतींत कांद्दी शात$ांनंतर सुद्रणकलेचा प्रसार होऊन आपल्पा नाटकांच्या झ्ेकब्यांनीं प्रती निघतील, अनेक तरुण अपक्बुद्धीच्या ख्तरीपुरुषविद्याथ्यीच्या हाती त्या जाऊन त्यांना नाहीरपणे ती नाटके शिकविण्यांत येतील, त्याबरेषर समावतवालचो परिष्थात इतडी निघडेल की, दिवसां आवल्या नाटकांतील दुंगार वाचून खायंकाळींच अनेक अनिष्ट दृश्ये चलचित्रपटांत प्रत्यक्ष पाहिली जातीळ, मतुष्याला आपल्य़ा वृत्त ताब्यांत ठेवण्यात श्रिकविगाऱ्य नित्नंघांना झुगारून देग्यांत येईल, इत्यादि गोष्टेंची सातवे ] कला आणि नीति १३७ बिचाऱ्या कालिदासद्रू द्रकादिकांना मुळीच कल्पना नसली तर त्यांत त्यांचा काय दोष ? मग, तरुणांच्या मनोवृत्ति बिघडाविण्याबद्दलचा आरोप त्यांचेवर करण्यापूर्वी या गोष्टींचा विचार आधुनिक. सशांना कराबयास नको काय ! आणि, त्यांचीं नांबें पुढे करून, हल्लीची परिश्थाति प्रत्यक्ष पाहत असतांहि जे अश्छीळ वाड्यय निमाण करतात, ते तत्संबंधी जबाबदारीतून कसे सुटूं शकतील ? « एखाद्या कृतीपासून किती प्रकारचे पारिणाम घडून येतात, व त्यांपैकी कितीकांची जबाजदारी कत्यीवर असते ईई. वर पाहिळे. परंतु, नीति ब बला यांच्या रुबंधांचे प्रश्न येवढ्यानेच सुटत नाहीत, कित्येक प्रसर्गीा असा मुद्दा पुढे केला जातो. की, कलाकृतीपासून नीतिपर किंवा भनीतिपर बिचार उत्पन्न होणे ह्या प्रत्मेक व्यक्तीचा स्वतंत्र प्रश्न असून, त्याची जबाजदारी,. कलाकारावर टाकणे रास्त नाही, उदाहरणाथ, प्रा, फडके यांचे मताने एखादी सुंदर कळ्कृति ५६ पहात असतां वासनांची बरोवाहेट हालचाळ झाली त॑रतो त्या कलळावातूचा गुण नसून तो प्रक्षकाच्या विकृत इष्टींचा परिणाम होय, ..बोघ, नात, अनीति या साऱ्या गोष्टी मूळ कड़ाकृतींतल्या नेखून तिच्याकडे मनुष्य ज्या दृष्टीने पाहीळ त्या दृष्टीवर अवलंबून आदेत, ? $ एखादी कळाकाते पाहून एका व्यक्तीच्या मनांत पापवाहना उत्पन्न होतात, तर तीच कृति पाहतांना दुसऱ्या व्यक्तीच्या मनाची यत्किचितहि चलबिचल होत. नादी, असं आहे तर या पापबासनांची जबाबदारी कत्य वर मुळांच न येतां सवऱ्बी भोक्त्यांबरच टाकण्यात काय हरकत आहे, असे हे. आक्षपक विचार्शत भरतात. प्रतिभासाधन * पू. ६५-६६. १श्ट नीति आणि कलोपासना [ प्रकरणं परंतु या विचारसरणीची सदोषता सिद्ध करणें फारप्ते कठीण नाई. कोणत्याहि कृतीचा पारीणाम ठछ्बोवर सारखा होत नादी हँ खेर “आहे पण तेवढ्यावरून त्या परिणामाचे कारण सर्वस्वा पाद- णाऱ्याच्या मनःस्थितींतच आदे. हँ म्हणण, ज्याअर्थी एकच पाणी एकसमयावछेदकरून एका हाताला ऊष्ण व एका हाताला थंड लागूं शकते (ईं सुप्रा्वद्धच आहि ), त्याअर्थी ऊष्णता त्या पार्ण्यांत मु्ळांच नाही, किंवा ती सवस्वी : मनांतच ' आहे अंस म्हणण्याइतकेंच हास्यास्पद होय. एखादा पदार्थ उवांना सारखाच गोड लागतो अस नाही; पण म्हणून गोडी बाह्य पदार्थोत मुळीच नसून सबंस्वी “मनांतच' आहि अर्स म्हणता येईल काय १ 4 खरोखर पाहू जातां या उदाहरणां- वरून इतकेंच सिद्ध हात की, एखादी कलाकृति पाहून भे.क्त्य़ांच्या मनावर घडून येणाऱ्या परिणामांचे कारण सरवेस्ची बाह्य वस्तूंत किंवा मनःस्थितीत नसून, तं उमयतांत विभागाने बात करीत असते, पहा को, वाईट अगर चांगल्या वासना उद्धवर्णे हे जर सवस्वी वैयक्तिक भन:श्यितीवबरच अवलंबून अस्ते, तर एकाच मनुष्याला एकाच वेळेस दोन चिर्त्रे पाहून निरानिराळ्या वासनांचा अनुभब कडा बेर येऊं हकळा असता ! यावरून, भोक्तगींच्या मनांत उद्धवणाऱ्या परिणामांची जबाबदारी त्यांच्या वैयाक्तक मनःस्थितीप्रमाणेच कलाकृतीवर देखील येत ईं बाचकांत उघड होईल, आणि यासाटींच, कोणती मन!स्थिति ांगळी व कोणती वाहट हे. ठरवितांना अपवादात्मक कढाकृति *या मनोरंजक पश्नांचा स.वेस्त! षिचःर भराम्ही 7778 /४७107277/5105 0 567267/67, या पुस्तकांत ( एष्ठें ११७-११९ , केला आहे. सांतरवे ] कला आणि नीति ११९ बिचारांत न घेता. सवसाधारण कलाकृतांचाच विचार करर रास्त होइल; आणि उलटपक्षी, कोणती कलाकृति चांगली व कोणती बाहेट हे निश्चित करतांना अपवादात्मक मन!स्थितीचा विचार न करतां सवससामान्य मनःस्थतीचाच विचार केला पाहिजे, एखाद्या अगदी नीच कोर्टाच्या इसमास साघारण खञरचि चित्र पाहून सुढा पापवासनांचा अनुभव येऊं लागला म्हणून तेवढ्यासाठी त्या चित्राला अकडील म्हणण्याचे कारण नाही, उलट, एखाद्या झुकमुनीस किंवा शाक्तमहात्म्यास जगांतील अत्यंत बीमत्स व घाणेश्‍्डे, चित्र, वर्णन अगर दृश्य पाहूर्नादे कांही बाटणार नाही; पण म्हणून त्या चिनाला योग्य कृतींच्या कोटीत घालगेहि रास्त हाणार नाही, ही दोगन्ही अपबादांचीं उदाहरण असून, साधारणत; कोणत्याहि कलाकृतीची इष्टानेष्टता ठरावितांना सामान्य मनःस्थिर्ताकडे लक्ष ठेवूनच विचार केला पाहिजे, ज्या कलाकारास आपला कात जनतेखमोर कधीच प्रदर्शीत करावयाची नसून ता फक्त आपल्याच नजरेस पडेल अक्ल बेताने ठेवाबयाची असल, त्याने वाटल्यास जनतेच्या मनःस्थितीचा बिचार करूं नथे, पण ज्या कृति सवसाधारण जनतेसमोर याबयाच्या आहेत, ज्यांच्याबरून अनक आबाळवृद्ध स्त्रीपुरुषांची दृष्टि फिरणार आहे, त्यांच्या बाबतींत कत्यांने खामान्य मनःस्थितीचा विचार करणें अत्येत आव्यक आदे. आणि यासाठीच हेनरने नभ स्त्रियांची कितीहि ' सुदर ' चित्रे काढलीं, आणि त्यापासून एकहि अ-छील भावना उत्पन्न होत नाही असा “ तज्ञांनी ' कितीहि शेरा मारला, तरी) जोपाबेतो सर्वसाधारण मनःस्थिर्तांच्या वाबतीत तसा अनुमब येत नाही, तोंपावेतो सामान्य जनतेच्या दृष्टीने ती चित्रे अत्यंत अपात्र, ब जाहीर रीतीने प्रसिद्ध करण्यास अयोग्य होत यांत संशय नाही. या संचघांत महात्मा गांधींनी एका प्रसंगी ने अत्यंत समपेक उद्गार काढले आहेत ते १४० नीति ऑणिं कळोपासना [ प्रकरणे वाचकांनी अवशय ध्यानांत घ्यावे. प्रत्येक सुंदर वस्तूत सत्य भरड असल्याने, सोंदर्यांच्या दारच सत्याचा झोध करण्यास निदान कांही थेडि भ्रष्ट कलावंत तरी लमथ होऊं शकतील किंबा नाहो, या प्रश्नास त्यांनी पुढीलप्रमाणे उत्त दिलें; “ * 5016 ०४, । ६०18 (5811011101, "901 116816 100, ]|॥७ ७5 8]15860"016176, 1 10६ (91110: 11 181113 0 ॥.॥०2111111015,.81010 118 1111110018 "€ टबळायाठा/लाए8 पिता ातायाययच 0 बटवपा& १ ७७0८७पठा 8९०ण०0५ए, 11 5णली 85 ७४०१. 5 (0 586 एषा 111, ञा०फपाट०? पाण पिडा, काले ७४0 णा] 586 386पाए १167%"०1७5. । ” * एखाद्या कलाकृर्तापासून . सवसाधारण मनुष्याच्या मनांत अर अनेतिक विचार उत्पन्न होत अहतील, तर त्यांची जवाबदारी सववस्वी त्या मनुध्यावरच न टाकतां ती कृति अनिष्ट कलेच्या सदरांत टाकली पाहिजे हे वर पाहिले, परतु यासंत्रंघांत आणखी एका गोष्टींचा विचार करणे येथे आवश्यक आहि, कोणत्याहि कलाकूर्तापासून मोक्त्यांच्य़ा मनावर 'होणाऱ्या परिणामांची दिशा कांही अंशी तिच्या विप्रयाच्या विशिष्ट परिस्थतीवरडे अषलंबून असते. आणि यामुळेच भिन्न मित्र पारोश्थर्तीतले विषय घेऊन त्यासंबंधांत बह्यातः सहेश मासणाऱ्या कृति निमाण केल्या, तरी एकापासून इष्ट पण दुखर्रापासून अनेष्ट' परिगाम उद्भवण्याचा संमव आहे, सवसाधारण हिंदु मनुष्याचे मनांत माडंतीध्रदह्ृक इतकी पूज्य भावना वसत असेत, व त्या्या मनांतील या देवतेड्या कल्पनेच्या मोवती स्ारित्र्याचे, पावित्याचं व. उत्कृष्ट: शरीरसंपत्तिजनक ठ्यायामवदुत्वाचे इतक ' जबरदस्त आवरण असद “की, फक्त लंगोट नेठलेल्या मारुतीर्च चित्र. कागाहि- दूश- हिंदु * शय पटटा, 200 ॥०००॥॥७७॥ 1924. सातव | कळा आणि नीति १४१ मनुष्य अकोल आहे. असे म्हगेलठं वाटत नाही, पण म्हणून वाटेल त्या ग्रहस्थाच तत्सददश चित्र काढळें तर ते सभ्य समजे जाईल काय ! नागपूर येथे डिसेंबर १९३४३ मध्ये भरलेल्या मसठी खाहित्यं संमेलनाचे प्रसंगी अशछछोल्तानेवारणाचा ठराव मांडतांना, एका वक्त्यांनी दोन पती करणाऱ्या सखोची हकीकत अतणाऱ्या एका पुस्तकाचा आधुनिक अस्कोल वाड्याचे उदाहरण म्हणून उललेल केला असतां, त्याला उत्तर म्हणून पका विरोधकांनी पांच पतींना वरणाऱ्या द्रोपदीच्या जीवनाचे वणेने करणाऱ्या महाभारताची श्रोत्यास आठवण करून दिली ! अ परतु ज्या महाभारतकारांनी पांच पर्ताना एकाच वेळेस बरणाऱ्या द्रोपदीला मह्ासतीच्या मालिकेत स्थान दिळें आहे, त्यांनी तिच्या विवाहाच्या ब एकंदर जीवनाच्या भोंबती अलोकिकतेचं, असामान्य- तेचे, अद्भुततेचे व पवित्रतेचे किवी दाट बातावरण निमाण केळे आहे, बळ तिच्या त्या बिबाहाचा मातृआशापालना्शी ब इतर अनेक गोष्टींशी निकट संत्रंध जोडून त्यांपातुन मनांबर हीन परिणाम उत्पन्न होण्याचा संभव कसा कोशल्याने नाहव केळा आहे, याची सदरहू आक्षियकांना विस्मृति पहली अस दिवतं | खरी श्यिति अशी असते की, सवाधारण श्रोत्यांना त्यांतळे प्रसंग इतके अलोकिक ब रोजच्या जीवनाच्या कक्षेचाहेरचे बाटतांत कीं, त्यांतल्या अशा कांही गोष्टींचे अनुकरण करण्याचा विचार 'त्यांचे मनांत सहा उद्भवतच नाही, पण, महाभारतांत पाँच पती करणाऱ्या द्रोपदीची हकगित आहे म्हणून, कोणीं एखाद्याने आधुनिक सामान्य जविनांतल्या प्रसंगावर एक आकषक कथानक रचून, त्यांत एका स्रीत एक पती जिवंत असतांनाहि कांशी वैयाक्तेक * &£ महाराष्ट्र ”, ता, ३१ डिसेंबर १९३३. १४२ नीति आणि ;कंळोपासना [ प्रकरण स्वाथावाठी> दुसरा पती करण्याची कशी इच्छा झाढी याचे तरण स्रीपुरुषांना असन्मार्गांकडे प्रवृत्त करणार रसभरित वर्णन केलें, संर ये अशीलतेच्या आरांगांवून कर्वे सुटेळ ! परशुरामाने मातृवध केल्याच पुराणांतरी वर्गन आहि; म्हणून अहल्या कृत्तांची आधुनिक जॉबनाठा उद्देद्रन लिहिलेली कथानके कोणी प्रलिद्ध करूं म्हणेल, तर त योग्य होदळ काय £ किंवा, वार्लांचा वघ झाल्यानंतर त्याची पत्नी तो आपल्या अनि देःराजवळ-पुप्रीवाजवळ-पत्नी या नात्याने राहिली अम प्रत्यक्ष रामायगांत वणन आहे, म्हणून आजहि तसे. करण्यास प्रवृत्त करणारी चोपडी फुणी लिहिलीं तर त्याचे कृत्य निषेधाई नव्हे असले कोण म्हणेल ! असल्या प्रंगांयेकी एखाद्याचा संचंध आपल्या कृतीत आगगे अत्यंत आवश्यकच वाटे तर त्याला इतक्दा कौशल्याची, दक्षतेची व सारातारविवेकयुक्त शुद हेतूची आवष्यकती आड की, आम्ही मागे म्हटल्याप्रमाणे, सामान्य व नवख्या कली- कारांनी त्याना आपल्या छेतराबाहेरच समजे पाहिजे, पुराणांत बर्णेमे केलेल्या सर्वच घटना चांगल्या आहेत अस आमच म्हणणे माझी, परंबु, पुतणांतल्या नायकनायिकांच्या जीवनांत * जन्मापासून ता थेट मृत्यूपररत कशी भलौकिकता व असामान्यता भरली असून त्यांचे ठायी सदुगुगांचा कता अत्युब उत्त दाखावेळा आहे, आणि यौ व दृतर ठव कारणांमुळे सामान्य वाचकांचे लक्ष त्यांतील लोकिंक दृष्टीने आश्नपो्ह भासणाऱ्या गोष्टींवर स्थिर न होतां त्यांतील शदूतुणांच्या आआंदशाकडेच कर्थ वळते, इत्यादि गोष्टींचा मुर्ळाव बिचार न करतां, केंबळ जुन्या पोरागिक वाड्ययाचे दाखळे देऊन, आधुनिक ठेख- कांच्या कारी अशील कृतींची निषेघार्ईता झांकण्याचा प्रयत्न किती फोल बाडे इं मात्र वाचकांस यावरून स्पर कळून येईल. प्रकरण आटप, कांहीं अवांतर महत्वाच्या गोष्टी 1) ण्या ह उदहतापावेतोच्या आपल्या विवेचनांत ज्यांचा नीटसा उद्दापोद झालेला नादी, अश्या कांही महत्वाच्या गोष्टींचा या प्रकरगांत आपल्यास विचार करावयाचा] आहे. पहिली गोष्ट कला ब प्रचालित नीतीमघीळ संत्रंधाची, कला- काराने स्वतःच्या कालांतील रूढ नीतिनियरमांबद्दल आपली दृष्टि कशघी ठेवाब्री याचा ओझरता उल्लेख मागे दुसऱ्या प्रकरणांत आला आहे, परंतु, या महत्वाच्या विषयासंब्रथांत कोणाचा दाक्‍यतोवर गेरसमन्न होऊं नये म्हणून त्याचा कांहीशया विस्ताराने विचार करणे आवश्यक आहि, या जगातील नोतोनयमांपेकी कांदी त्रिकाला गावित व दाश्रत असतात; तर कांहींचा जन्म एखाद्या विशिष्ट परारथतोस अनुलक्षूनच होत. असल्याने, ती परिस्थिति बदलून तिच्या जागीं दुखरी आली म्हणजे या परिवतनशील नातोानियमांतहि योग्य बदल घडवून आणणे आवरप्रक असेत, परंतु मनुष्यमाणी ठपाक्तिराः कितादि विचारक्षील असला तरी सर्वसाधारण समाज प्रायः जुन्यात निरथक चिकटणाग, पशंररागातेके व सुधारणसाठी अनुत्सुक असल्याने, शे नियम नि्ज'व रूदोच्या रूपाने ततच चाळू. राहून अनेक घातुक परिणाम घडवून आणीत असतात. या नियमांचा मूळ उद्देश शाशत नीवितंत्वांना प्रत्यक्ष आचरणांत आणवि्णे हा असळा, तरी कालांतरान १४४ नीति आणि कलोपासना [ प्रकरण जनतेचं लक्ष यांच्या बाह्य स्वरूपाकडच लागून त्यांचे द्वार मूळ उद्देश छफळ होत नसला तरी अज्ञ समाज त्यांचे पालन कर्रातच राहतो, आणि साधनांना अशा प्रकारे साध्यत्व प्रास होऊन, प्रचलित नीतिमियमांच्या नांवाखाळी धुडगूस धालणारे रूढीचे हवे निर्जीव डांगाडे समाजांत अघभड्धा, भोळेपगा, अज्ञान, असहिष्णुता, जुढूम इत्यादि अनेक दृष्ट रोगांची बीजे पेरण्यास मदत करीत असतात, अश्या बेळेस, या परिवतनर्थाल नी।तेनिथमांच्या बाह्य स्वरूपावरून समाज्नार्चे लक्ष खचून त घ्यांच्या मूळ हेतूकडे --शाश्वत नीतितत्वांकेड-- वळविर्गे हें एक अत्यंत महत्वार्चे बार्य समाजांतील विचारी पुरुषांना करावयाचे असंत. या कायाचे साधारणतः दोन प्रकार करितां येतील, प्रचाडित परिस्थितींत अगदींच निर्थक व टाकाऊ झालेल्या नियमांना समूळ बदलून त्यांचे नार्गी दुसरे योग्य नियम आणर्गे ह एक; व जे नियम असे सर्वस्वी त्याज्य झाले नसतील त्यांचे पालन योग्य बंधनांनी मर्यादित करणं ह्वा दुसरा, सती व बालविवाह यांच्याविरुद्ध .चालविलेल्या चळवळी पहिल्या प्रकारांत जातील; तर सरसकट बुवानाजीर्चे नियंत्रण करून ननतेला फक्त चांगल्या व योग्य साधुपुरुषांचीच भकि करावयास सांगर्गे हँ दुसऱ्या प्रकारचं कार्य होऊं शकेल, निर्थक व अहितकारी झालेल्या प्रचलित नोतिनियमांब्रिरुद्ध चेळबळ करण्याच्या या अत्यंत उपयुक्त कार्यात कळेने कितपत भाग घ्यावा 0? तिने नीतीची. बंधर्ने पाळली. पाहिबेत अस म्हटल्याने प्रचलित [निजीव रुदींच्याविरद्ध तर देखील काढण्याचा तिचा; इक हिरावून घेतला जातो काय ! आमच्या मते या लंब्रंघांत कळाकार व इतर विचारी पुरुष यांची भूमिका सारखाच आहे. कृला नीतिपर अष्टली प'हिजे ह खोर; पण यावरून तिने अनीवीला आठवें ] कांही अवांत' महत्वाच्या गोष्टी १४५ विषम करून तिच्याविषयी ज्ञनतेच्या मनांत तिरस्कार उत्पन्न करण्याचा प्रमत्न करूं नये अर्व होत नाही, हं मागे स्पष्ट केळंच आहे, किंबहुना, नीतीचे कातर्डे अंगावर धेऊन समाजांत राजरोसपगे वावरणाऱ्या या अनीतीगदर्भीचं वास्तविक स्वरूप जनतेसमोर उघडे करून दाखविणे हॅ कलेचे एक महत्वाचे कार्य होय यांत शका नाही. इतकेच नव्हे, तर हृ कार्य करण्यास इतरांपेक्षा एखादा भ्रेष्ट कलाकारच अधिक योग्य असता. ज्यांच्या लक्षांत या प्रचलित निर्जीव रूढींची निरर्थकता व आहितकारिता येत नाही, त्यांना असल्या चळवळीपासून सर्व नीति- शास्ञरावरच धाला येत आहे अस साहाजेकच वाटत अस्ते; परतु त्याला उपाय नाही. प्रचलित रूढावेरुदध कोणताहि शब्द काढला असतां घभनाशाची ओरड करणाऱ्या या सुघारणाशत्रंना, हृक्ली प्रचाित असलेल्या [नेयमांना देखील प्रथम अस्तित्वांत येतांना त्यांच्यापूर्वीच्या नियमांशी असाच विरोध कगावा लागला शेता, याची बिस्मृति पडत मते. बास्ताविक पाहतां या लोकांनी थोडाहि विचार केला तर त्यांस दिसून येइल की, जगांत आजपावेतो होऊन गेलेल्या सव मोठमोठ्या साधुपुरुषांनी प्रचलित ब कायम नीतीचा संबंध नीट जुळविण्याचे हॅ कार्ये कमीअधिक्र प्रमाणांत केळ आहे. तत्कालीन दिसात्मक यशयागा- दिकांच्या विरुद्ध आपली अधिकारी वाणी चालविणारे अहिंसेचे नगप्रसिद्ध पुरस्कत भगवान्‌ बुद्ध, विश्वव्पापी प्रेमाचे थडे देण्यांत आपले प्राणहि खर्ची घालणारे येथ खिस्त, सामान्यजनांत पसरलेल्या अज्ञानभ्रांतिमूलक गैरसमजुतींचा नाश करण्याच्या पावित्र कायीत जहाल विषाचा पेल्म आनेढाने प्राशन करणाग' महृ,त्मा सॉक्रेटीस, किंबा यांशर्ख्या कोणत्याहि महान बिभूर्तारचे जीवन पाहिले तेर आपल्यास हीच गोष्ट आढळून येते. बेर, यांना सोडून आपण ज्ञानेश्वररामदासादि महाराष्टीय संतांकडे वळळोा तरी आपल्यास काय दिसे ! समर्थ १४६ नीति आणि कलोपासना [ प्रकरण रामदासस्वामी व. संतझिरोमागे तुकोबा यांनीं तर प्रचलित निर्जीव चालीरूढीबिरुद्ध इतके कोरडे ओढले आदेत कीं, त्यांच्यापुढे काढी आधुनिक ' सुघारकहि ' फिके पडतील ! सगुगभक्तीचा डद्देश निगुणप्रासीचें एक साधन हाच आहे हें विसरून निबळ मूर्तिपूजेच्या दाह्य भपकाऱ्यांतच गुंग होगाऱ्यांना समर्थ स्पष्ट सांगतात : * धातु पाषाण मृत्तिका । चित्रलप काठ दखा । तेथे देव केचा मूर्खा । भ्रांत पडली ॥ ६-६४४ ।। मईमदाने सोमनाथाची मूर्ति फोडतांच घरणी- वर आंग टाकणाऱ्या भक्तांनी पुढीळ ओव्या वाचल्या असत्या तर प्रतिकाराची थोडी तरी शाक्ते त्यांचे ठार्यी आलो अततीः ' कल्पनेचा केल्य देव। तेथे जाळा हृढ भाव । देवालागीं येतां खव । मक्त दुःख दुःक्वला || ६६-३२ ॥ पाषाणाचा देव केला | येके दिवक्षी मंगोन गलत्थ | तेणे मक्त दुखषला । रडे पडे आक्रंदे ॥३१॥ देव हारपला घरी । येक देव नेला चोरी । येक देव दुराचारी । फोडिला बळे ॥ १४ ॥ नमेदागंडिकातोरीं | देव पढिळे लक्षवरी । त्यांची संख्या. कोण करी । असंख्यात गोटे ॥ ३८ ॥ देवे निर्मिली हे क्षिती । तिचे पोटी. पाषाण हाती । तयास चि देव हणती । बिवेकहीन ॥ ८-१-२९ ॥ भूमंडळी देव नाना | त्यांची मीड उलेघेना । मुख्य देव तो कळेना । कांही केल्या ॥ १९-५-२३ ॥ ” मोंदू गुरूविष्द्ध चार्लबेलेल्या चळवळींच्या नांबाने बोटें मोडणाऱ्यांने, समथांच्या ५-२-२१| ११ या ओव्या अवश्य वाचाव्या, नह प्रात झाले अर्स हणून वाटल तरा आचार करणाऱ्यांना उद्देद्चून समथ म्हणतात; “' आचार उपाहना सोडिती । त भ्र्ट अभक्त दिशती | जळो त्यांची मद्दती | कोग पुव | ५६ ॥ ?' अंतःकरण शुद्ध नतडल्यांच्या नुसत्या बाह्य आचाराविरुद्ध तर समथांनी अनेक किडार्गा कोरडे अंदले आहेत; (उ. ५-१-२४॥३६; ९ १०-८॥९; १०-.१०-५ ९६५; १८-१-२४; १८-८-११-१३ इ. ); आणि आंठबे ] कांही अवांतर महत्वाच्या गोष्टी शश सामान्य जनतेत पसरलेल्या अनेक भ्रमांचाहि त्यांसी स्प धि!कार करून ( १०-६ ) म्हटले आहे को, '' म्हणॉनि जितुका मोळा भाब । तितुका अज्ञानाचा स्वमाव । अशज्ञाने तरी देवाधिदेव । पाविजेल केचा ॥ २०-९-११ ॥ ” आचार निंद्र असतांना पुण्यप्रात्तीच्या अशिन नानाविध दान करणाऱ्यांची त्यांनी अर्शांच हज्ञरी घेतली आहे (८-७-१०] १९ ); तर अथाकडे लक्ष न देतां धघमग्रंथांची पाराय्णांवर पारायणे करणाऱ्यांन! त्यांनी पुढील ज्ञेलका अहेर केळा आहेः “ अर्थीतर पाहिल्याबीण । उर्गेचि करी जो भवण । तो श्रोता नव्हे पाषाण । मनुष्यवेषे | ८-६-७॥ ” समथ रामदासस्वार्मांनी केलेळें हे॑अग्निय पण हितकारक कार्य इतर सव साधुसंतांनी देखील कळे ओढ अते त्यांचं वाडाय वाचे असतां कळून येते. त्यांची सविस्तर हकांकत येअ देणे अथातच शक्‍य नाही. प्रचलित व काय्रम नीतीची इष्ट सांगड घालतांना होणारा विरोध त्यांचे वेळेतहि प्रकट झाला होता, पण, घरांतील घड्याळ सावंजानिक मुख्य धड्याळाप्रमाणे बरोबर लावीत असणारा मनुष्य सवे कालमापनाच्याच विरुद्ध जात आहे, किंबा शोन्यावरचा मळ पुसून ते स्वच्छ करणारा सुवणेकार सोनेच फेकीत आहे, हृत्यादि आरोप जितपत न्याय्य होतील, तितकाच प्रचलित र्नाति- नियपांचे नांवाखाली धुडगूस घाळण्याऱ्या अर्नातीला हुसकून ढावणारे विचारी पुरूष सब' नीतिशास्त्रावरच पॉणी फिरवीत असतात हा आरोपहि न्याय्य होइळ ! शॉश्वत )तितत्वबांकडे लक्ष देऊन समाजांतील प्रचलित आंयार- 'चर्भोत व नातिकल्पनांत योग्य फेरबदल घडवून आणण्ीचें महत्वाचे काय़ ऑनेवर संय साधुसंतांनी केळे आहे, व ते. कॅलॉकारानेहि १४८ नीति आणि कलापासंना [ प्रकरण केळे पाहिजे इ वर सांगितले. परंतु या संबधांत एक महत्वाची सूचना ध्यानांत ठेवण आवश्यक आहे. तिच्याकडे दुलेक्ष केल्यास समाजांत घातुक विचारसरणींचा प्रसार होऊ लागतो. प्रचालित नीतिकल्पनांत बदल करावयाचा तो केवळ शाश्वत नौीतितत्वांशी त्यांचा संबंध पुन्हां प्रस्थापित करण्यासाठांच होय, आणि म्हणूनच शाश्वत व सनातन नीतितत्वांकडे दलंक्ष करून, खमाजांताळ प्रचलित नार्तकेल्यनांत बिनाकारण घोंटाळा माजविणारे ' ढोक समाजाचं हित करीत नसून अहित्तच करीत असतात अंब म्हणण भाग आहे. : नव्या ' नौर्तींच्या नांवाखाली सनातन नीतितत्वांवरच हल्ला करू पाहणाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष पुरविल्यास पुष्कळसे बाद मिटून अने टळतलि. अनिष्ट बंघनांना झुगारेण न्याऱ्य़ असलें तरी पूर्णपणे निषघरहित स्थिति केव्हांहि हितकर होऊं शकणार नाही. स्वतंत्रता म्हणजे स्वेराचार नव्हे, सुधारणा म्हणजे जुम्याचा सवेस्वी नाश नव्हे. अनेक विचारी पुरुष्मंमा जे निर्बंध व्यक्तीच्या ब समाजाच्या योग्य उन्नतीला आवश्यक आहेत. अक्ष म्हटले आहे, त्यांच्याविरुद्ध अपक्क तरुणांची मने चिथावर्ण इं एखाद्या हितशत्रूला शोभण्यासारक्षंच कार्य होय, ' केवळ कांही पाश्चिमात्य ढोक एक प्रकारचें मत प्रकट करितात, म्हणून तारासारविचार गुंडाळून ठेवून, आपल्या देशाच्या विशिष्ट धार्मिक, आर्थिक, सामाजिक व इतर परिस्थतिकडे दुलंक्ष करून, पूर्वापार चाळत आलिल्या उत्कृष्ठ संस्कृतीला लाथ मारून कांडी अनिष्ट चाढीरीतींचा पुरस्कार करू पाहण, हे. हिंदुस्थानांतल्या घड्याळी म्रानविचच्या घड्याळी- बरोबर लावू पहाण्याइतकंच हास्वास्पर -पण त्याहून अत्यंत अनथेकारक होय, एकीकडे एमाजाठा उपयुक्त अश्या चळबळी चालबिणाऱ्या कांही चांगल्या आधुनिक मासिकांना व नियतकालिकांना आठवें ] कांही अनांतर महत्वाच्या गोष्टी १४९ दुसर्राकडे समाजविघातक विचारसरणींचा उत्साहाने पुरस्कार करतांना पाहून प्रायेण सामय््यविधो गुणाना पराड्मुखी विश्वसूजः प्रवृत्तिः या काढिदासोक्तीची आठवण होऊन खेद उत्पन्न होतो ! नवनीतीच्या नांवाखाळी कांही गैरसतजुतीस बळी पडून अर्नातीचा प्रसार करणाऱ्यांची गोष्ट वगळल्यास, शाश्वत नीतितत्वां- पासून फुट्टन निघालेल्या प्रचलित कल्पनांना योग्य स्वरूप देणाऱ्या विचारी पुरुषांचे काय स्पृहणीय आहे हे॑ खरे असलें, तरी येथे देखील कांही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरविर्णे अत्यंत आव- इ१यक आहे. ज्या नोतिकल्पना आज अनिष्ट वाटतात, त्यांतल्या बहुतेक एके काळी इष्ट व आवश्यक होत्या, आणि म्हणून त्या बेळेस त्यांना प्रसृत करणाऱ्यांनी त्से करण्यांत समाजाहिताचेच काये केलें शेते ही गोष्ट दृष्टीआड करणे योग्य नव्हे, यासाठी, असल्या कल्पनांच्या बिरुद्ध चळवळ चालावितांना त्यांच्या उत्पाद- कांबर व्यक्तिशः दुष्टबुद्धीचा शिंतोडा उडणार नाह. अशी काळजी प्रत्येक सुज्ञ सुधारणावाद्याने घेणें आवश्यक आहे, या कल्पना त्यांवेळेसहि आनिष्टच होत्या असे तुम्हांस वाटत असेल तर त्यांच्या उत्पादकांना फार झाळें तर 'अश्ञानी' अं8 तुम्ही संत्रोधा, परतु त्यांचे. मार्थी वाहृट हेतु लादण्याचा प्रयत्न मात्र अयोग्यच होय, आणि त्यांना “ अशांनी ' म्हणण्याचे पूर्वी सुदा, त्यांच्या वेळच्या पारिस्थतीस कोणती गोष्ट आवश्यक होता याचं शाल त्यावेळेस प्रत्यक्ष राहणाऱ्या त्यांना अगर अनेक शतकांच्या अंतरावरून पाहणाऱ्या तुम्हाला आधिक असू. शकते याचा नीट विचार १५० नौति आणि कलोपासना [ प्रकरण करावयास नको काय ? दृष्ट र्ढींच्या बिरद्ध यशस्वी चळवळ कर. माऱ्यात प्रसंगो. कडक, तेजस्त्री, व ओजयुक्त भाषा वापरावी लागते हे खँ; पण याचा अथ एखाद्या विशिष्ट व्यक्तीविर्द घागेरडा आराप क बा असा मात्र होऊं शकत नादी. त्यांतहि जे लोक जाणूनयुजून स्वार्थांला बळी पडून अभमीचरण करीत असल्याचे उघडउघड सप्रमाण सिद्ध अखेल, त्यांचविरद्ध एक वेळ अशी भाषा वापरल्यास चाळेळ, पग ज्यांच्यावर स्वाथंबुद्धीचा आरोप करण्यास जागा नादी अशा भूतकाळीन पूवजांच्या विरुद्ध बोलतांना योग्य दक्षता जाळगेमे आवशपक आहे. आणि यासाठीच, विरुद पक्षीयांविषयी साहिष्णुतेचे घड ज्यांना साऱ्या नगाला द्याचे अशा महात्मा गांधींना देखो, बाळविवाहाला पित्याच्या आझश्यक कतव्यांत स्थान देणाऱ्या प्राचीन आये स्मृतिकारांना उद्देद्यन, * 1110060071 ०! &861.7€81101101 ०00 986560 151 ४1८8?” अखे अनुदारपणाचे उद्गाः काढतांना पाहूनळ मनाला बरे वाटत नाही, स्मृर्तातील बाल- विवाहविषयक सये श्लोक प्रक्षित्त असून कोर्णी तरी ते त्यांत मागा- हून घातडेले आहेत, व दे नंतरचे लेखक अत्पंत नीच ब स्वार्थसाधू हाते, या दोन गाष्टी ओपावेता. सप्रमाण सिड रोत नाहीत तोपावेतो प्रार्चान स्मृतिकारांना उद्देधन अठ उद्गार काट योग्य नव्हे, आत्म्याच्या शोघाच्या मागे लागल्याने शरीरशासत्राकडे त्याचे दुलक्ष झाळे असेल, समाजशास्त्राच्या आाजतीत ते अशनी असतील, दूरदृष्टीचा त्यांचे ठायी अमाब हाता. असेहि वाटल्यास म्हणा, पण तेबढ्यावरून, स्यांनीं सर्व खंछाराचा त्याग केला, स्वार्थांला तिलांजाळि दिळी, राना- वनांत कंदमुळ खाऊन शानाजन करणे हाच आपला जाविनक्रम ठेवला अ/प ण्याट 260 &वण्क्षे 39%, (ता. २-५-२९ चा अंकही पदावा ) आठवें ] कांही अवांतर मह्स्वाच्या गोष्टी १५१ अच्या प्राचीन स्मुतिकारांना उद्देचून “989909० 11 ४1८७१? अके शब्द वापरर्मे योग्य दिसत नारी. महात्मा गांधीचे उर्पानिदिष्ट अपवादात्भक उद्गार पाहून 6 530७171185 8४९॥ [४6 यावा पि०ठणा8? 10385! या आरळ म्हणीची मत्र आठवत होते |! वर्राल विवेचनावरून प्रचलित नोतोानिव्रमांविरद्ध चाळ'अढली कोणती चळवळ इष्ट अतते त हॉ्मत आनिष्ट मने हे बाचकांत कळून येईळ, यांतल्य़ा दृष्ट चळजळीळा पाठिंबा देंगे हे २्हाहे खर्‍या कलचे एक. महत्वाचे काये होय. (5तटुना वर सांगिलल्याप्रमाणे, कळाकारच हृ कार्ये आधिक उपयुक्त रीगीने पार पाडू दाकतो. ३यक्तीला काय किंवा खमाजञाळा काय, दोष द खात्रितांना ते हसत खेळत, मनोरजक रतीने ढाखविळे तर ते आधिरु पा णामकारक हाते. सतःच्या कल्पनासामर्थ्याने बास्तवातीळ अपूशता क्षणघर दूर करून तिच्या पळीकडे आपली दिव्य दृष्ट टाहणारा भे कलाकार या जगां- तीळ पारवतेनशीक नातीच्या मुळाशी असळेडी सनातन नीतेतत्व चांगर्ळी जाणू शकतो. मात्र प्रचडित आहितकारक नीति'नेपमांविरुद्ध करावयाची ही चळळ पूणे गणे नीतिपर असली पाहिजे हे. सांगण नकोच, तिच्या मुळ'शा झुद्ध हेतु असावा, व तिचे परिणाम चांगलेच होतील अशी शक्य तितकी काळजी बघण्यांत यावी. तिने ब्यक्तिद्षषापासून ऑलस असावे, व विशेषतः कोणत्याहि पूज्य व्यक्तीविष्यी तिच्यांत संदिग्ध अगर उघड ब'३ट उल्लेख नसावा, थोडक्यांत सा'॥बयाचें म्हणजे, तिचे ठ्य. ' मयअंताचे अधिष्ठान ' असले पांदज. तिचें मुख्य सुकाणू विद्वान व सह्ञारेत्र लोकांचेच हातो असावे, व त्यांना देखील ॥ारासारावेवं “ने व देशरालपारास्थत्यादिकांडड याग्य लक्ष पुरवूनच तिची दिशा ठरावेली पाहिजे. येरदषी भलत्याच चळुबळ्यांच्या, १५९ नीति आणि कलोपासना [ प्रकरण नादी ढागून आगीतून निघून फुकाट्यांत पडण्याची, किंवा तेल ब तूप उभयतां सांडून हाती. अंदाधुंदीर्चे धुपाटर्णे येण्याची, पाळी मात्र समाजावर यांबयाची ! धार्मिक ब सामाजिक स्वातत्र्याबद्दलच्या कांही विपर्यस्त कल्पनांच्या नादी ढागून समाजविघातक विचारसरणींचा पुरस्कार करणाऱ्या नवनीति- वाद्यांप्रमाणेच, कलेच्या क्षेत्रांतदेखील स्वतंत्रतेच्या कांदी . विपर्यस्त कल्पनांचे स्तोम माजविणारा एक पक्ष कधी कधी दृष्टोत्पत्तीस येतो. पूर्वीच्या काळीं कला अनेक ठरीव बंधनांनीं जखडलेली होती, आपल्या कृति निर्माण करतांना कळाकारांना प्रचळित धार्मिक व डामाजिक नियमांना, चार्लींना ब रूढींना, आणि त्याचप्रमाणे सत्ताधारी अधिकाऱ्यांच्या लहरींना मिऊन वागावे लागत असे, परंतु जसनसा परतंत्रतेचा व परंपरागत नियमांचा अमळ इतरत्र कमी होऊ लागला, तसतसा तो कलेच्या क्षेत्रांतहि <हास पावून, कलानिर्मितीवनेधाच्या पूर्बांच्या कल्पना झुगारून देण्यांत येऊं लागल्या, समाजांतील प्रचलित कल्पनाभावनांनाच कांही टराविक पद्धतीने व्यक्त करणे हेंच कळेचे ध्येय, ही कल्पना जाऊन प्रत्येक कलावतास उपक्तिस्वातंत्र्याची जाणीव होऊ लागली, व मीं निर्माण केलेल्या कृतीत माझे स्वतःचं म्हणून कांहीतरी वेशिष्टय अठलें पाहिजे अठ वाहू लागले ७ परंपरागत नियमांच्या कडक बंघनांतून सुहून .- कलाकारांना व्यक्तिस्वातत््याची जाणीब होऊं लागली हे वास्तावेक चांगळे झाल, परंतु, याचा एक परिणाम असा झाला का, स्वातंत्र्याच्या गोड नांवाखाली ळढबकरच कांही जणांच्या मनांत संपूर्गपणे निबंघराहेत अश्या नाताळ या दृष्टीने केळेळी जुन्या ब नव्या मराठी काव्याची तुलना भ्री, अ" रा. देशपांडे यांच्या “ फुळवात ” या कवितासंम्रह्माच्या प्रस्तावर्नंत पृ. ५ ते १७ वर द्रॉपिश्‍ेल, आठवे ] कांही अवांतर महत्वाच्या गोष्टी १५३. उच्छुंबळपणाच्या कल्पना घोळू लागल्या, अत्येत जाचक आणि पदोपदी अडविणाऱ्या अद्या प्रचित बंघनांच्या विरुद्ध बंड पुकारण्याच्या भरांत, कांढी कलावंत आम्ही कोणतेच नियम सहन करणार नाही अशी भाषा वापरू लागळे, कलेच्या स्वेर विह्मराला धार्मिक, सामाजिक अगर नैतिक, कोणत्याच नियमांनी बाघा आमत्मं उपयोगाची नाही असे मत प्रकट होऊ लागले; व जी सर्वात कमी नियम पाळणारी असेल तीच भ्रेष्ठ कला ठरूं लागली, आता खरं पाहूं गेले असतां, सतंत्रता ग्हणजे परतंत्रतेचा अभाव हँ. बरोबर असले तरी तिचा अर्थ निरस्तबंघनता किंवा नितेत्रता होऊं शकत नाही हें उघड आहे, स्वतंत्र व्याक्ते अगर राष्ट कोणत्याच बंघनांनी बांधलेले नसतात काय ! वास्तविक दृष्टीने, स्वतंत्रता ब परतंत्रता यांत फरक इतकाच कीं, दुसऱ्या स्थितींतली बंघर्ने बादे- रून जबरीने लादलेली असतात तर पाहिलींतलीं स्वखुशीचीं असतात. परतंत्र व्याक्ते दुसऱ्या कोगारचे तरी साधन असते; स्वतंत्र व्याक्त स्वत:च साध्य असते, स्वतःच्या कर्मार्चे व बंधनांचें साध्य स्वतःतच असणे ही खतंत्रता, ब ते स्वतःच्या बाहेर असणे याचच नांव परतंत्रता, आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याबाठी व्यक्तीला व राष्टाला अनेक बंचर्न पाळावी लागतात ईं प्रतिदधच आहे. स्वतंत्रवेचा बंधनांशीं विरोध तर नाहीच, पण उलट स्वतंत्रतेच्या पूर्ततेसाठी त्यांची आवश्यकताच ,आहि, स्वतंत्रता बंघनांच्या अमावांत नखून आत्मसंयमनांत आई. बंधने समूळ झुगारून दिली तर स्वतंत्रता देखील नाश पावेल अंब अनेक विचारवंतांनी जगतास वारंवार बजावून सांगितलें आदे. कलेवर नीतीची बंधने नतावींत, या बघनांपासून ती पूर्णपणे । सवत्तंत्र ' असावी, अर्वे म्हणणाऱ्यांना या पुस्तकांत अनेकवार १५४ नीति आणि कलोपासना [ प्रकरण उत्तर दिळेलेंच आहे. ' कठेसाठी कला ' असे मानून तिला पूर्णपणे स्वतंत्र अस अंतिम साध्यस्थान जरी मान्य केलें तरी तेवढ्यावरून ती सवे बंधनांना झुगारूं शकत नाही. ज्याअर्थी आंतिम सोंद्य दे विषयोपभोगाच हीन सौंदर्य नसून उच्च, शद्ध व सात्विक आनंद उत्पन्न करणारे आहे, त्याअथी स्वतःच्या योग्य अस्तित्वासाठीच तिने नेतिक बैचर्म पाळणे आवय€ आहे. कारण, ईं बंघर्न झुगारून ती उच्छुंखलपणे कल्पना- भावनांच्या स्वैर संचारांतच रममाण होऊं लागेल, तर सात्विक व शुद्ध आनंदाचे जनक अर्व सोंदर्य व्यक्त करण्याच्या तिच्या कायापासून ता ृ्युत होऊन, “ कला ? या नांबालाच अपात्र ठरेळ, नोतोर्ची आवश्यक बंधन न पाळतां, किंवा नीतिअनीतीविषयी “ उदासीन ? अगर ' बेपर्वा ' राहून कला उपरनिर्दिष्ट सात्विक व शुद्ध सोंदर्य व्यक्त करू शकेल अंस आम्हास तरी वाटत नाही, व ज्याअर्थी ही बंधनं पाळून कलेला, आणखी कोणार्चे हित साधावयार्चे नसून स्वतःचच शुद्ध व स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावयाचं आहे, त्याअथी या बंधघनांच्या पालनाने तिच्या स्वतंत्र्तत ( स्व--तंत्रता ) कोणतीहि बाघा बेऊं शकत नाश . परंतु कळेला अश्शा रीतीने स्वतंत्र ताध्यस्थान देण्यास सवच साहित्यसेवक तयार आहेत अश नाही. किलेकांच्या मर्त कलेचा उपयोग केवळ एक साधन म्हणूनच केला पाहिजे. या मतानुसार कलेने नेतिक बंधने पाळण्याची आवदयकता सिद्ध करण फार सुलभ आहे. कलेला साधनार्चे स्थान दिल्यानंतर, तिने आपली योग्य झयौदा पाळावी आणि आतिम साध्याला विरोध करून एकंदर मानवी जीवनांत घोंटाळा माजवू नये, यासाठी तिच्यावर योग्य बंधर्ने घातलींच पाहिजेत. सुप्रासेद्ध कादंबरीकार प्रो. वा. म. जोशी एके “ठिकाणी िहितातः “' नेतिक तारेच्या सुराशीं कलेच्या तारेचा आठवे ] कांही अवातर महत्वाच्या गोष्टी १५५ सूर जर जुळला नाही, तर जीविताची सतार बदसूर वाजू लागेल आणि कोणालाच कांही आनंद व्हावयाचा नाही, ? स्वातंत्र्याच्या नांवाखाली नेतिक बंघर्न समूळ “ झुगारून * देण्या- चा कांही कळाकारांचा प्रयत्न कसा युक्त नव्हे दद बर पाहिले, परंतु स्वतंत्रतेच्या या उत्साही पुरस्कत्याचा कटाक्ष केवळ नेतिक बंधनां- बरच नखून यांना कोणत्याच प्रकारचीं बंधर्ने नको असतात, खरी कला दोबटी स्वतःची बंघर्मदेखीलळ फेकून देते असें यांचं मत असत. भी, वा. गो, आपटे यांमी एके ठिकार्णी यांचे पुढीळ सुंदर वर्णन केळे आहे : “* कवि हे सरस्वती देवीचे मानसपुत्र, तेव्हा त्यांच्यावर सत्य, न्याय, घर्म, नीति, युक्तायुक्तता, संबद्धता बंगेरे कोणत्याच गोर्थचें बंधन नसळे पाहिजे असे प्रातिपादसारा एक “लेशवकवर्ग अंडीकडे निर्माण झाढळा आहे. या वर्गाला स्वातंत्रय आणि स्बैरता यांच्यातला भेद कळेनासा झाला आहे, बंधनाचे नांव घेतळे का, या मंडळीच्या कपाळाला तिडीक चढते. कल्पनेच्या भराऱ्या सुद्धा ५ जोपयत बुद्धीच्या किंबा भरद्धेच्या कक्षेंत असतात, तोपर्यंतच त्यांच्या ठिकाणी काव्यप्रसवसामथ्ये अठर्ते ! अर्स जर त्यांना कोणीं सांगितले, तर *' कबीच्या स्वातंत्र्यावर गदा ) , “ अन्रह्मण्यम्‌ ? असा एकच कलोळ....... . .उन्मादग्रस्त ळेखकाप्रमार्ण ते कर्रात सुटतात...... असल्या निरगेळ प्रलापांचा उल्लेख करण्याइतकीही त्यांची किमत नाहीं ह' सुज्ञांस सांग्राबयास नकोच. ” 1 स्वतंत्रतेच्या या हितशत्रूेना आपण वर तिच्या खऱ्या अथाचा उलगडा करून व तदनुरोधाने तिचा बंघनांशी कसा विरोध नाही ईं 6 सरळ भोळे व इंदू काळे, ” पत्र , 1“ लेखनकला. ” प्र. ६७. ₹्कद नीति आणि कलोपासना [ प्रकरण दाखवून “ मूळे कुठारः ! या न्यायाने योग्य उत्तर दिलंच आहे. परंतु स्वमतपुष्ट्यथे ह्या लोकांकडून केल्या जाणाऱ्या अनक विधानांपेकी एका महत्वाच्या मुद्याचा विचार करण येथे दृष्ट आहे. कारण त्यांत कांही सत्यांश असून, या सत्यांशालाच विकृत स्वरूप देऊन ते स्वतःच॑समथन करूं पाहतात, यांचे एक म्हणणे अर्थ अस्त की, कला प्राथामेक अवस्थेतून बाहेर पडून प्रगल्मावरस्यत पोंचली म्हणजे ती इळूंइळूं प्रारंभीच्या सवे निर्भधांचा त्याग करिते. यांच्या मताने उच्च कलाकार कोणतेहि नियम न पाळतां केवळ स्वतःच्या आनंदांत तन्मय झोऊन कलॉनेर्मिति करीत असतो; किंबहुना तो जितका आवेक निर्बघशत्रू होऊन आपल्या कृति निर्माण करेलळ, तितका तो भ्रष्ट कोटीचा समजला पाहिजे, गायनकठेचा विद्याथी प्रत्येके आलाप घेतांना आपण नियम बरोबर पाळतो किंवा नाही हॅ दक्षतने पाहत असला, तरी उत्तम व ग्रष्ठ गवई केबळ तालसुरांच्या नियमांनाच नव्हे तर या. आखिळ विश्वाला ---फार काय, स्वताला देखील--बिसरून आपल्या स्वर्गाय संगीताने स्वतःच्या व शोत्यांच्या वृत्ति उचंबळून सोडतो. व जी गोष्ट गायनाची तीच काव्य, चित्रकला, शिल्पकला इत्यादिकांची. परंतु, कलळाक्‍्ताला सुरवातीच्या अवर्स्यत नियमांकडे जितर्के छक्ष द्याव लागत तितर्के नंतर द्यार्व लामत नाही हॅ खंर भआहळे, तरी तेवढ्यावरून तो ते नियम पाळणेंच सोडून देतो अर्से म्हणतां येईल काय ! उत्तम गवई गातांना तालसुराच्या प्रत्येक नियमाकेड नजर ठेवून मात मसला, तरी चिकित्सक बुद्धीने ऐकणाऱ्या शोत्याला गरायनांत सवे आवश्यक नियमांचे पालन झालेलें आढळून येईल सवरी त्थिति अशी असते की, कलावंत जसजसा प्रंगस्भावर्श्थस पोचवत. जातो, तसतसे त्याच्या हातून न कळत आपोआपच निर्यम- ओठबे ] कांही अवांतर महत्वाच्या गोष्टी १५७ पालन होऊ लागते. कलेची प्राथामेक अवस्था व पारणताबस्था यांतील भेद नित्रेघांचे अस्तित्व व नास्तत्व हा नखून, नित्धांचे कष्टपूर्वक, मुदाम लक्ष पुरवून केलेळं पालन ब त्यांचे सहजगत्याच होणारे पालन हा आहे. उच्च कलेचे हे. सहजगत्या होणोंर नियम पाळन लक्षांत न घेतल्यामुळेच, कित्येकांना भरष्ठ कलाकार निबेघां- विषयी “बेपर्वा! असतात अंस वाटत असंत. वास्तावेक थोडाहि विचार केला असतां हीं विधाने कशी चुकीची आहेत ईं कळून येईल, खायकलवर नर्वानच बसणारा मनुष्य प्रत्येक क्षणास्त तोल सांभाळ- ण्याची काळजी घेत असतो; तेंच, सखबय झाल्यावर त्यारवषयी यार््केचितहि विचार मनांत न आणतां, तो अनेक मेल निर्वेधपणे चालला जातो. पण म्हणून आता त्याने तोल संभाळण्याच्या नियमाला झुगारून दिलं अर्स म्हणणें कितपत सयुक्तिक होईल ! शाळेत पाहिले पुस्तक शिकणाऱ्या मुलाढा प्रत्येक शब्द लिहितांना शुद्धलेखनाच्या नेयमांकडे लक्ष पुरवावे लगते; तोच विद्वान झाल्यावर त्यांकडे लक्ष न देतां वाटेल तितर्के लिहीत जातो. पण यावरून त्यांन आता त्या नियमांना छगारून दिर्ळे, किंबा त्यांचीवषयी तो ' उदासीन । असतो, अ सिद्ध होत नसून, त्याचे हांतून त्यांचे पालन सइजगत्याच होत असते हेच सिद्ध होते. आणि हीच गोष्ट सवंत्र ढागू आहे. भ्रष्ट कलेत नियमांचा अमाव नसतो, तर नियमांच्या जाचकपणाचा अभाव असती. आपांततः पाहणाऱ्याला तिचा संचार “ स्वेर ' निरंकुश * ब निर्षेघरंहित दिसळा तरी आंतून तो पूर्णपणे नियमबद्ध अहतो, ब अशा रीतीने जी स्वतंत्रपणे नियमबद्ध अंसेळ तीच भेष्ट व खरी कला म्हटली पाहिजे, कारण कलेचे खर॑ स्वरूप अनिबॅध स्वेरतंत नसून योग्य निंवॅमंपालनांत व आत्मसयमनांतच आहे. येथे जातां जातां एक खुलासा करणे आवश्यक आहे, कित्येक १५८ नीति आणि कळोपासना [ प्रकरण प्रसंगी भेष्ट कलाकार सामान्य नियमांचे मुद्दाम लक्षपूबक पालन कर- तांना तर आढळून येत नाहीच; पण उलट असल्या कांही नियमांना उघड उघड मोडतांना ते आढळून येतात. स्वतःच्या विद्याथ्याला एखादा मियम मुहाम पाळण्याठाठी सांबणारा उच्च कलावंत स्वतः कलार्निर्मात करतांना कधी कधी तो खुशाल मोडतांना दिसून येतो. आता निदान अशा प्रसंगी तरी कला निबंघांना झुगारून स्वेर संचार करीत असते अस म्हणण्याचा मोह कित्येकांस होईल, परंतु खोल दृष्टीने पाहतां, तसा प्रकार मुळीच नसल्याचे निदर्शनास येते. अशा प्रसंगी भ्रष्ठ कलाकारांच्या नयम मोडण्यांच खरं कारण त्यांना निर्नधांचे आस्तित्वच खपत नाही. अस नसून, त्या ठराविक नियमांवासून प्रास 'होणांरे उद्दिष्ट साध्य ते त्यांच्याएबजी स्वतःच्या नवनच नियमांचे पालम करून प्रास करून घेतात ई होय, हद्वीच गोष्ट एका आंग्ळ अंथक्ताराने पुढील शब्दांत व्यक्त केळी आहेः “ (७871५8 918618 ७४10118116 1805 017110 10 58 ७७ ०॥७॥७ 11 ॥10.611' 01626......““.»” & हे नवीन नियम तयार करण्यास व पाळन करण्यास रेड कोदल्याची आवश्‍यकता असल्याने, त्याचा. ज्यांचे ठायी अभाव आहे अश्या सामान्य कोटींच्या लोकांसाठी व विद्यार्थ्यासाठी ठराविक नियम करून दिळेळे असतात, एक सुलभ दृष्टांत घेऊन हे स्पष्ट करितां येईल, खछायकलवर बहणाऱ्या सामान्य मनुष्याने तिची योग्य दिद्या कायम ठेवण्यासाठी पुढचा दांडा नीट पकडणे आवश्यक अक्षत; परंतु तेंच एखाद्या विज्लेष ।नेपुण मनुष्याकडे पदा. तो दांढ्यापाखूल आपले दोन्ही हात वेगळे काढून आनंदाने चालला जतो. पम यावरून, सायकलची योग्य दिशा ठेवण्याचा नियम तो झुगारून देतो अर्स होत नसून, तेंच साध्य तो दांब्याठा 17€9(पठट/ ०2०9४, 9५ 5. 2. ४७1816, ७, 248. आठवें ] कांही अवांतर महत्वाच्या गोष्टी १५९ पकडण्यएिवज्ञी नानाविध अंगविक्षेप करून व इतर अनेक युक्‍त्यांचा अवलंब करून प्राप्त करून घेतो हेंच दिसून येते. हीच गोष्ट इतरत्रह्ि लागू आहे, सारांश, श्रष्ठ कलाकार जरी कर्धी कधीं सामान्य नियम मोडतांना आपल्या आढळून आले, तरी त्याचे कारण नि्नेघशत्रता ई नसून, त्या नियमांचे ऐवजी अन्य त्याच कोटीच्या किंवा आवेक व्याप्त ब वरच्या कोटींच्या नियमांचे पालन करून ते कलेचे ध्येय अचूक साध्य करून घेतात हेच होय. या सवं विवेचनावरून कला व निर्बध यांचा मुळीच वेरभाव नसून, वरवर वतित्रेधमुक्त दिसणारा भ्रष्ट कळाकार अंतर्यामी पूर्णपणे निर्भघयुक्तच असतो, हं वाचकांस स्पष्ट- पणे कळून येईल, आणि यांतच त्याची खरी श्रेष्ठता ब स्वतंत्रता अभिप्रेत असते. कित्येक लोक कलेचा नीतीशी संत्रंधे आहे किंवा नाही ह ठरविण्यांतच इतके गुंग झाळेले असतात कीं, नौतीचाहि कलेशी संबंध असणे आवदत्रक आहे या गोष्टीकडे त्यांचे लक्षच जात नाही. वस्तुस्थिति अशी आहे की, नौीर्ताशाद्ताने जर कलेवर सर्वस्वी बहिष्कार टाकला असता तर आजपावेतो त्याची या जगांत कितीशी प्रगाति होऊं हकली असता याची वानवाच आहे. गागितशास्त्राच्या एखाद्या प्रमेयाप्रमाणे नातीचे सिद्धांत विद्दोने लोकांच्या बुद्धाला पटतील अह्या रीतीने प्रस्थापित करणे वेगळें; ब॒सर्वेसाघारण जनतमुदायाची त्यांना आचरण्यांत आणण्याकडे प्रदत्त होईल अशा रीतीने त्याचें स्पष्टीकरण करणं वेगळ. हे दुसरे कार्य जरी शेवटी पाहेल्यावर अवलंबून अवलें, तरी त्यामुळे त्याचे भहत्व' कमी झोत नाही. तकशास्त्रांतील निगमन वे विगमन या'' दोन. अनुमानप्रकारांप्रमागेच ही दोन कार्येहि परस्परांवर ' अबलंबून आहेत, पाहिल्याशेबाय दुसरे निराधार होइल; दुसऱ्याशेवाय १६५८ लीति आणि कलळोपासना [ प्रकरण पहिले निरथंक ब॒ निरुपयोगी ठरेल. मानवी संस्कृतातील नीति- शास्त्राच्या प्रगतीचा इतिहास नोट पाहेला असतां स्वतःच्या प्रसारासाठी त्याने कळेचा किती उपयोग करून घेतला आहे ई कोणासहि स्पष्ट होइल. परंतु या गोष्टाकडे दुलक्ष करून कित्येक लोक बाचकांचे मनांत निष्कारण गेरसमजञ उत्पन्न करीत असतात. कलेचा नीताशी मुळीच संबंध नाही. असे प्रतिपादणारे एखाद पुस्तक घेतळ॑ तर त्यांत कोठे तरी पुढील गोष्टींचा उच्चार बहुधा सांपडेलळच: ' ज॑ कार्य' नीतिशासत्रज्ञ अनेक व्याख्याने झोडून किंवा पुस्तके लिहून करू दाकत नाहीत त॑कला एका क्षणांत कॉरेते ?; किंबा, “ कलेच्या एका फटकाऱ्यानिशीं जो उदात्त, सात्विक व॒नोतेक परिणाम घडून येतो तो नीतिशासत्रवेत्यांनी आयुष्यमर बडमड केळी किंवा पानेंच्या पार्ने खरडलीं तरी दृशेत्पत्तीस येणार नाही. ' पण आता येथे अता प्रश्न उद्भवतो का, नीतिशासत्रविषयक सव व्याख्याने व पुस्तके कलाविहीन असतात असा जांवश्शोध हे लेखक लावतात तरा “कोणत्या आघारावर किंवा, लेखन व वक्तृत्व या मुळी कलाच नव्हत अस त्याच कलांच्या या उपासकांचे म्हणणं आहे ? अथवा, या कलांची व्यातति फक्त कादनऱ्या, नाटके, गोष्टी इत्यादिकांपुरतांच मयादेत आहे अर्भे यांना बाटत अक्षत ! एखाद्या नीततत्वाच स्पष्ट प्रातेपादन करणारी कृतीच कला झेऊं शकेल हा आमह जितका एकांगी, तितकाच एकांगी अशी कोणताच कृति कळेड्या सदरांत येऊं शकत नाही हा आग्रह देखील नब्हे काय ! सौंदर्यभरघान कृति नोतिपर अ5णे अशक्य ह जितर्क अठत्य, तितकेच नीवतिप्रधान कत सुंदर असू शकत नाही ह देखील अठत्य आढे. आता ज्याप्रमागे नातीला सववस्वी झुगारून केवळ हीन सोंदर्यांच्या नादी वागगार कांही “ कलो यासक ' आढळून येतात, त्याप्रमागेच ऑॉंदर्यावर आठेवें ] कांही अवांतर महत्वाच्या गोष्टी १६१ सबेस्वी बाहष्कार टाकून शद्ध नीतितत्वांचे शुष्क प्रातिपादन करू पाहणार काहीजण देखील आढळणे असंभवनीय नांही, पण तेवढ्यावरून नीतिझास्त्रावरील सवच ग्रंथ व व्याख्याने कलाविहीन झसतात अंस कर्से म्हणतां येईंळ ? नीतिशास्त्र व कला यांत दवे लवक दाखवू पाहतात त्याप्रमाणे छति- सचा आंकडा नसून नीतितत्वांच्या प्रतिपादनांत लेखनकला व वसतृत्व- कला यांचा तर विशेषकरून उपयोग होत अततो, हे लक्षांत घेतले म्हणजे उपर्गिर्दि्ट वार्क्ये कशी अथशून्य आहेत हे कळून येईल. आणि त्यांतून कांही अथे काढलाच तर तो इतकाच निघेल कीं, सामान्य जनतेवर गद्यळेखन व वक्तृत्व या क लांपेक्षा काव्य, चित्र इत्यादि कलांचा आधेक परिणाम होता, या लेखकांच्या विधानांतील “ झटका ', “ फदकारा ? इत्यादि शब्दांवरून त्यांच्या मनांत हाच अर्थ घोळत असावा असें वाटत. परंतु ही तर कलेच्याच दोन प्रकारांतील तुलना होईळ, कला व नीति यांतली तुळना, होणार नारी. या लेखकांच्या उद्देद्यानुसार तुडना करावयाची असेल तर प्रथम ईं मान्य करावे लागेल कीं,' नीतीवर पूणे बहिष्कार .टाकपर[री,कृति कलेच्या सदरांत जाऊं शकते. परंतु हं शक्य नसल्याचे मागे अंबेकत्रार दाखविळेंच आहे. सुंदर कलाकुतीच्या योगाने जर कांही उच्च परिणाम घडून येत असुल तर तो तदंतगंत आवृत्त नीतीचाच होय यांत .शेका नाही, आणि अस असतां दि नीति जें कार्ये घडवून आणू शकत नाही ते कल्या घडवून आणते अश म्हणून कळेचचा नीतीशीं काडीमात्रदेखील संबंध नाही असं सिद्ध करूं पाहणे हँ, नुसत्या किनाइन्पेक्षा त्याचीच शकरावगुंठित गोळी अ.क उपयुक्त असते म्हणून त्या गोळीचा व क्िनाइन्‌चा यत्किचितहि संत्रंध नाही इं तिद्ध करूं पाहण्याश्तकेच हास्यास्पद आहे. कोरड्या नीतितत्वांपेक्षा तींच जर एखाद्या सुंदर कृतीच्या द्वारे ननतेसमोर आणलीं तर तीं अधिक परिणामकारक होतात हे खर, परंतु यावरून कला नोतीबेषयी १६९ नीति आणि कलोपासना [ प्रकरण पूर्णपणे बेपर्वा अगर उदासीन असं शकते इं क्स सिद्ध होते समजत नाही. नीतिशास्त्रविषयक कलाकृति ब तादितर ललितकलाकृति यांत मुख्यत्वकरून इतकाच फरक कीं, पहिली नीतिप्रधान अशी एक सुंदर कृति असंत; दुसरी सौंदर्यप्रधान अशी एक नीतिपर कृति असते, पाहिर्लात ुद्र नीतिविवेचन असंत; दुसरीत नीतिपर सौोंदर्यदर्शन असतें पहिळींत नीति ह्या विषय असन सोंद्य हा गण असतो; दुसरीत सोंदर्य हा विषय असून नीति ( परता) हा गुण असतो. आगि यावरूनच पहिलीचा सौंदर्याशीं संबंध नाही इं जर्ह असत्य सिद्ध द्वाते, तर्सेच दुसरीचा नीतीशीं बंध नसतो ई देखील असत्य सिद्ध हवोर्ते. बरे, नीतीशीं संबंध नसलेल्या कृतीला कला म्हणणं योग्य आदे अस क्षणभर मान्य केळे, तरी जिच्यांत नीतीचा लवलेशहि नाही, जिचा नीतीशी काडीइतकाहि संग्ंध नाही, अशी एखादी कृति साधारण जनतेच्या मनावर उच्च नैतिक पारेणाम घडवून आण शकते, आणि तोह मोति- शास्त्रविषयक कृतीपेक्षा अधिक लबकर व उपयुक्त रीतीने, ही गोष्ट इतकी उघड उधड _अशक्‍्य आहे कीं, ' तिला स्वसांताह कोणी सूज्ञ मान्यता देईल अर्ठ बाटत नाही. वबदतोव्याधातार्चे किंबा स्वांतगत विसंगतीय याहून अधिक ढळढळात अर्व एखादे उदाहरण सहसा मिळणे कठीण इतर्केच येथे सांगितले म्हणजे पुरें आहे. प्रकरण नवव. उपसंहार थपाविताची सवे प्रकरणे लक्षपूवेक वाचल्यानंतर कांही वाचकांच्या मनांत असा प्रश्न उद्धवण्याचा संभव आहे की, ह॑जर सवे खर, तर मग * कलेसाठी कळा? या अनेकवार कानांबर पडणाऱ्या तत्बांत आता तथ्य ते काय उरक १ या तत्वाची मोठ्या आअहाने घोषणा करणारे सवेच विद्वान चुकळे असून, त्यांत मुळींच म्राह्मांश नाही की काय ? परंतु, या प्रश्नाचे समाधान- कारक उत्तर देण्यासाठी आपल्यात या तत्वांच किती निरानेराळे अथे होतात हे पाहर्णे आवशग्रक आहे; कारण, याला पुढे करणारे सर्व बिद्वान त्याचा एकाच अथोने उपयोग करतात अस आढळून येत नाही, यासाठी या सूत्रापासून ध्वानित होणोर मिन्न भिन्न अर्थ कोणते ते पाहून नंतर कोणत्या अथाने ते प्राह्म होऊ शकेल, ब कोणत्या अथाने वापरळें असतां ते मान्यतेच्या पात्र नाही, इं आपल्यास नीट रीतीने ठरवितां येईल, * कलेसाठी कला ? या सूत्राचा एक अथ असा कीं, कळेचा नीतीशी काडीचाहि संबंध नसून तिने आपल्या र्लालाविलासांत चूर अतां नीतिअनीतीसंत्रंधीच्या नियमांकडे लक्ष पुरविण्याचे कारण नाही, कला ही कलेसाठीच आहे, नीतीसाठी नव्हे, अले १६४ नीति आणि कलोपासना [ प्रकरण हा अर्थ पुढे करणाऱ्याचे मुख्य म्हणणें असते. यांतले कांही पुर- स्कर्त॑ कला नौोतेअनीतीच्या “ पलीकडे ' वावरत असेत अर्स प्रतिपादन करीत असतात, तर दुसरे कांही हलक्या दर्जाचे पुरस्कते कलेचा प्रत्यक्ष अनीतीशीं संत्रंध जोडण्यासीह मागेपुढे पाहत नाहीत. या अथाचे परस खंडण मागील प्रकरणांत अनेक- बार झालेंच असल्याने येथे त्यांचा आधिक डह्ापोहदह करण्याची आवझ्यकता नाही. याच सूत्राचा कांही लेखक जावन ब कला यांची फारकत करण्याकड उपयोग करून घेतांना आढळून येतात. यांच्या मताने कलाविलासाचें विश्व प्रत्यक्ष विश्वाहून अगदीच भिन्न असून, कले- पासून रासिकाने प्रत्यक्ष विश्वाशी संबंध असलेल्या कोणत्याहि गोष्टींची अपेक्षा करू नये, कलेकडे वळणे म्हणज प्रत्यक्ष विश्वाला विसरणेच होय, सामान्य जीवनांतल्या सत्यासत्यतेच्या कसोट्या कलेच्या स्वेर कल्पनासंचाराला कोणतीहि आधा आणु झकत नाही, कला ही केवळ कलेसाठीच असून, तिचा उद्देश जीवनंपथांतील कांटेकुटे साफ करणे, किंबा एकापेक्षा अंधिंक रस्ते फुटत हूमसर्ताल तेथे & या लोकांच्या मनांत नांतीविषयी कांही विपर्यस्त व कोत्या समजुती वास करीत भसतात हॅ मार्गे दाखार्वळंच आहे. डो. रेशडाळ एके ठिकाणीं लिह्ितातः-7” ” ?80718 11 ५11०) 5891812 1718168818 516 उ०10९॥ प3ला) शटल] 1716818815 318वप61]0 की (0 56. "७ 5 8071616 ०0. 87 10 एटा ठा 'लयया९ए 18 8010130860 10 एल ॥0० ए७बठा घावाळ४6'. 8०1 9061708018 800010 8000 व ॥४6४ए 16४6 100 "8700 5 ९8% ०0. शला शठाव्ा|ए 18.....70277126807/ 0 (त०ठठ काणचे हया, ४०.1. ७. 178, (562 1850 एफ 168 11४6 88101011068 ). नवषें-] उपसहार १६५. मार्गदशीकर पाटीप्रमाणे योग्य रस्ता दाखविर्णे ह्या नव्हे, आता कहा कात हझणले वास्तवाची निव्बळ' प्रतिकृति किंवा नकल नसून, तिच्यांत व प्रत्यक्ष अनुभवास येणाऱ्या विश्वांत कांही महत्वाचा फरक असतो हे जरी खेर असले, तरी कला व जीवन यांची अशी संपूर्ण फारकत करून त्यांमध्ये “* दोन घरवां ” इतके अंतर कल्पू पाहणे मात्र योग्य नव्हे. जीवनाशी अगर्दाच संबंध नसलेली कला निरुपयोगी व टाकाऊ होईल; आणि तिच्यांत ख्यरे स्वारस्य बाटूं शकणार नाही. केवळ नाविन्य म्हणून अश्या कलेपासून जरी कोणाव क्षणभर आनेद झाला, तरी तिच्यांतला सामान्य जीवनाचा पूर्ण अभाव त्याडा लबकरच जाणवून तो तिचा त्याग केल्यारीवाय राहणार नाह, मानवी मनांत कलोपासनेसाठी एक आणि जोौवनासाठी दुसरा अंस भिन्नभिन्न कप्पे नसल्याने, कलोपासनेच्या वेळींहि त्याची सामान्य नीषबनाची जाणीव कायम राइणे साहजिकच आहे. सारांश, कलेची जीवनाशी पूणे फारकत ध्वनित करण्याच्या उद्देशाने कोणीं बरील तत्व बापरेल, तर ते प्राह्म ठरू शाकणार नाही. £ कलेसाठी कळा ? या तत्वाचा तिसरा अथे असा की, खऱ्या कलाकाराने कलोपासनेपासून द्रन्यप्नातीची आझा करू नये. कला कलेसाठीच आहे, उदरभरणासाठी नव्हे, चरितार्थ चालविण्यासाठी दुसऱ्या एखाद्या साधनाचा अवलंब करावा, पण कलेचा उपयोग पोट भरण्याकडे करूं नये. खऱ्या कलावंताची दृष्टि पूणपणे निःस्वा था असावी; कलानिर्मेतीपासून स्वतःला * प्रकरण पहिलें पृ. १५-1६-१७ पहा. १६६ नीति आणि कलोपासना [ प्रकरणं आर्थिक दृष्ट्या लाभ करून घेण्याचा हेतु त्याने बाळगू नये. बरील तत्वाच्या या भअथोचाहि मागे पुरेसा उहापोह. केला अलल्याने येथे त्याविषयी बिदोष कांही लिहिण्याची आवश्यकता नाही. कलानिर्मिति कलेसाठीच करावी, द्ब्याजनासाठी करूं नव या [र्वधा- नांतला म्राह्मांश इतकाच कां, प्रत्यक्ष कलानिर्भित करतांना आपल्या- पुढे द्रव्यराशीचे॑ चित्र न ठेवतां झद्ध निःस्वार्थी ददेतूच ठेवावा; पण इतर्क असळं॑ म्हणन त्या हेवूस केवळ चालना देण्यासाठी घनाश्यचचा उपयोग झाळा आहे. किंबा नाही याकडे लक्ष देण्याचें कारण नाही. आणि हाच अथ अभिप्रेत असेल तर श्री. द. के. केळकर यांच्या पुढीळ विधानास मान्यता देण्यात हरकत नाही $ “ “ कलेकारितां कला ? गा सूत्राचा अथ एवढाच घेतला पाहिजे की, कलावन्ताने कलेची पूणेता हेंच आपलें ध्येय ठेवावे, निवळ लोकाराघधन किंवा पैसा यांच्या सेवेस तिला सादर करूं नये, ! अ एकाच सूत्राचे वीन मिन्न मित्न अथे कसे केळे जाताव इ॑ आपण पाहिठें. परतु याच सूत्राचा कित्येकदा या सर्वोहून वेगळ्या अशा एका चवथ्याच अथाने उपयोग केला जातो. नागपूरच्या मॉरेस्‌ कॉलेलमध्य व्याख्यान देतांना तात्यासाहेब केळकरांनी पूढील उद्गार काढल्याचं प्रसिद्ध झाठ आहेः “ मी स्वतः कलेकारेतां कला या मताचा आह......मा जे गेली ३०-३५ वर्षे लिहिळे ते जनतेला बाघ व्हावा म्हणून लिहिळे नाही; तर ज॑ माझ्या मनांत उचबळत होते व जै लिहिल्याशिवाय मनाचे समाधान होत नव्हत त॑ लिहिलें, शिंह्वितांना मात्र कलेचा जितका शक्‍य तितका अधिकांत अधिक ४ कसरी ”, ता. १८-९-३४. नघबें ] उपसंहार १६७ ऑगिकार मी केला, ”% असेच उद्गार न्यू पूना कोलेजञांत सन १९२३ साली व्याख्यान देतांनदवि त्यांनी काढल होते आता, या उद्वारांवरून तात्या- साहेबांच्या मनांत कलेसाठी कला ? या सूत्राचा अथ “ खऱ्या कलेचा जन्म स्वतांचे हृदय उघर्डे करण्यासाठी असतो, इतरांच्य़ापुढे तत्वप्रति- पादन किंवा मीतिबोघ करण्यासाठी नव्हे ' असा असल्याचे दिसून येते. आमच्या अल्पमतीप्रमाणे त्यांडया या विधानापासून वास्तविक इतकाच अथ घ्याबयाचा कीं, खरी कला अंतस्फूतीशीवाय निर्माण होऊं शकत नाही, ज्याच्या स्वत:च्या हृदयांत आविष्कारासाठा धडपडणारे असं कांही नाही, तो खरी कला निमाण करूं शकत नाही. स्फूर्तियुक्त प्रातेभेचा जोर नसल्यास, केवळ अमुक एका तत्वाचं प्रतिपादन करावयाचे म्हणून मुद्दाम कष्टपूवेक कोणी शब्दामागे झ्वब्द जोडून कांही लिहू म्हणेल, डिंवा अशाच रीतीने निराळ्य़ा प्रकारची कला निमाण करूं म्हणेल, तर त्याचें त॑ कृत्य केवळ पार्थिव अश एकत्र करून चैतन्यविह्हीन सांगाडा तयार करण्या- इतकेंहि उपयुक्त होईळ किंवा नाही याची वानवाच आहे. यासंत्रंधांत भवभूतीने- इठादाकृष्टांनां कातपयपदानां रचयिता जनः स्पधालश्वेददृद्द कविना वश्‍यवचसा भबेदद्य श्वो बा किमिह्द बहुना पापिनि कलो घटानां निर्मातुरिभुवनविधातुश्व कलह: या संदर टोकांत व्यक्त केलेली भीति अगदीच अनाठार्यी आर अंस कोणे म्हणेल ! सारांश, कल्यानार्मेतीसाठी अतःस्फूतींची आवश्यकता सवानी मान्य केली असून, याच दृष्टीने ' जे माझ्या मनांत उचंबळत 4 “ महाराष्ट्र ”, ता, २६ ऑंगस्ठ १९३४. १६८ नौति आणि कलोपासना [ प्रकरण होतें व र्जे लिहिल्याशिवाय मनाचे समाधान होत नव्हत, वे मीं लिहिले * या तात्याठाहेब केळकरांच्या अनुभवाच्या बोळांकडे आपण पांहिळ पाहिजे, परंतु, खरी कला अंतस्फूतींच्या अभावीं आस्तित्वांत येऊं शकत नाही ई खरे असलें, म्हणून कलानिर्मितीतून कोणी सहेतुकपणाचे समूळ उच्चाटण करूं म्हणेल, किंवा तेचा हेतु “ केवळ रंनन ' इतकाच आहे अंस म्हणूं लागेल तर तें मात्र रास्त होणार नाही. ' काव्यदृष्टि नामक एका निबंधांत भरी, न. चिं, केळकर म्हणतात $। *“ भक्तेि- खाघनाचा हेतु मोक्ष अस म्हणतां येते. पग मोक्षाचा हेतु मोक्षच, तर्सेच कलारंजनाचा हेतु रननच, त्यापलीकडे जातां येत नाही, ” वास्तविक पाहता. अश्शी हेतुनिरपक्ष अंतिम स्थळ मानवी जीवनांत एकापेक्षा आधिक असणेच अशक्‍य आहे. कोठेहि अंतिम सावभोम सत्ताधीश एकच असू शकतो; येरव्ही बेबंदशाही व अंदाधुदी माणण्याचा प्रसंग येईल, जविनांत शांति ब एकसुत्रीपणा ञ्यांना कायम ठेवावयाची आहेत, ते असला एकाहून आधिक अतिम स्थळांचा आग्रह घरणार नाहीत, एकापेक्षा अधिक स्वतत्र आंतिम सार्थ्ये आहेत अर्से वाटणे हे मानवी ज्ञानाच्या अपूणाबस्थेचे द्योतक होय, यासाठी, प्रक तर, माक्षजन्य आनंद व “कलरंजन' ही एकाच गोष्टींची दोन वणर्ने असलीं पाहिजेत; किंवा कळारंजन ह मोक्षप्रातीच एक साघन म्हटले पाहिजे, याशिवाय तिसराहि एक पंथ आहे; आणि तो म्हणने मोक्षप्रातीला कलारंजनांचं साघनत्व देणे हा होय ! परंतु याचा अवलं कोणा सूश कर्रालसें वाटत नाही; आणि पाहिले दोन $ गद्यगुच्छ ” प. २७-२८, शिवाय, सदर, ए. ७ ही पहा, नबघें ] उपसंहार १६९ पंथ केळकरांच्या उपानौदैष्ट विधानांना पुष्टि न॑ देतां. उलढ विरोधच करतांना आढळून येतात, बरे, याहून थोड्या निराळ्या दृष्टीने आपण बिचार केला तरी वर्गल आतिशयोक्तेपूणगे ब संदिग्ध विधार्ने केळकरांना देखील वास्तविक मान्य होण्यासारखी नाहीत हं स्पष्ट दिसून येईल. $ कलारजनाचा हेतु रंजनच ' ईं जर खेर, तर कोणी कलोपाठक अस्छील कलानिर्मिति करून रंननोत्पादन करूं म्हणेल तर त्याला भी, केळकरांची मान्यता मिळूं शकेळ काय? असल्या अस्छील व अनाीतिप्रवते कलेपासून प्राप्त होणाऱ्या रंजनाला थी. तात्यासादेव केळकरांची केव्हाहि मान्यता मिळणार नादी याबद्दल आम्हाला शका वाटत नाही,% पण मग कोणत्या आधारावर त्याचा प्रातेरोध करितां येईल !' आता यासंबंघांत दोन मागे उपल्ध होऊं शकतात. पाहिळा अता की, असल्या आनि कलोपासनेपासून प्राप्त होणारे रंजन ई मुळी रंजनच नसून केवळ रंजनामासत होय. परंतु या मागीत बिशेष तथ्य आहे अर्से दिसून येत नाही. कारण, कोणी मनुष्य * माझे या गोष्टी- पासून रंजन होत आहे, माझ्या मनाला तिजपासून आनंद प्राप्त होव आहे, अर्स सचोटीने म्हणत असतां, ' तुझ्या मनाचे खरोखर रंजन होत नसून तुला तहा नुसता खोटा भात होत आहे ! अं8 दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने त्याला सांगू पाइणे द्या घयुड्ध दुरामह आहे. असल्या वेयाक्तेक मानातिक अतुभवाचे बाजतींत कोणीद्रि कोणार्चे सचोटीच विधान खोडून काढू शकत नाही. आणि यासाठीच केवलवुखवबादी नीतिद्यासरवेत्यांचेजवठ अनीतिमान्‌ कृत्यांना समर्पक रीतीने अयोग्य सिद्ध करणारा एकहि मुद्दा शबर्टी सांपडत नाही, अर्से :पाश्वेमात्य ०७ मागे ए. ५१-५३ वरील टॉप पहा, १७० नीति आणि कलोपासना [ प्रकरण मातिश्वाख्ताचा झतिहात लक्षपूबक पाहिल्या आढळून येते. अशा रीतीने आनेष्ट कलोपासनेला विरोध करण्याचा दुसरा एकच मार्ग उरळा; ता हा की, अशा कडोपासनेपासून उत्पन्न होणारे रंजन ह रंजन खर, पण ते हीन, अशुद्ध व अनीतिम्रवतक असल्याने त्याज्य होय, सारांश, कळोपासनेचा हेतु द्ध, उच्च व सात्विक रंजनाचीच उत्पत्ति हा आहे अर्स आता म्हणावे लागेल, पण ईं मःन्य केल्याबरोबर कला- विलासाचा हेतु केवळ रंजनच ह विधान करतां येंगार नाही. आनंदाचे प्रकारभेद मानून, कलेचे ध्येय सात्विक व झुद्ध आनंदाची प्राप्त हे आहे अंडे म्हणण म्हणज, ते ध्येय केवळ आनंदरूप किंवा रंजनात्मक नखून त्यांत सत्याचा किंवा नीतीच!हि अश आहे ई कबूळ करणेच होय. आणि म्हणून याबरोबरच, कलाविलासाच्या मागे “ हेतुसश्योधनाचा गुप्तपोलस ' लावणे योग्य नव्हे, वगेरे भाषाहि % आता बदलावी लागेळ, कारण, कलेपासून हीन आनंद उत्पन्न न होता उड व सात्विकच आनंद निर्माण झाला पाहिजे अर्स जा म्हणेळ, त्याने पुढील प्रश्नांना तोंड देण्याची तयारी केळीच पाहिजे. हीन व शद्ध हे दोनहि जर आनदच, तर कलाकाराने कळानामीत करतांना दुसऱ्याच आनंदाला आपल्यासमोर ठेवां्व बर पहिल्याचा अव्हेर करावा, असा नियम काय म्हणून £ कठोपासकांवर हा निर्बेच लादण्याचा उद्देश काय ? आणि त्याने तो कां पाळावा? या प्रश्नांना योग्य उत्तरे द्याव- यार्ची असल्यास, कलावेलासाचा हेतु मानसिक ब नेतिक उन्नति घडवून आणगे हा होय अर्धे मःनल्यावांचून गत्यंतर नही ह डघधड आहे. आणि थोहा खोल [नवचार कला. अवत स््ाणऊ १ इघतु थातव्य कांही लेखकांना वाटतो तसा आत्यांतिक विरोध नाही. अनभ आढळून वी च.) गद्यगच्छ ११ पू ६ भैषवें.] उपसंहार १७१ येईल, ७ ज्यांच्या अंतःस्फूतीविषयी कोणी य्िचि्ताहे शोका प्रदर्शित करू्दाकत नाही. अशा अनेक मोठमोठ्या आ्रतिभासंपन्न कलावंतांनी आपक्की कलानिर्मिति कांही एक विशिष्ट हेतु समोर ठेवूनच केली आहे. सुप्रसिद्ध प्राचीन बोद्ध चित्रकारांना घार्मिक तत्वे होकांच्या मनांत सुलमतेने ठसविण्याच्या उघड उद्देशानेच आपली प्रचेड व उत्कृष्ट कला निमाग केली, “' (प्रटाटय लट” या पूबौल्लेस्बित पुस्तकाचे लेखक म्हणतातः ” 11180 ०117 0 0॥०3पतवघाछा "5. ४४१७ (0 ४15५115 6 1व8व]5 ० 15 ८66०, १० 1]]1७85(2 9७५7 ७1०0719) ७०10185 १] ॥४& 58०0१ * श्री, न. चिं. केळकर एके ठिकाणी विचारतात: *' शेक्सापिअर किंवा कालिदास यांचा आपलें प्रत्येक नाटक लिहेण्यांत नीतिबोध करण्याचा हेतु होता की, प्रतिभेचा उच दर्जाचा खळ खेळण्याचा हेतु होता १” ( “' गद्य- गुच्छ, ” ए. ६). परंतु या वाक्यांत ग्रहीत थरलेले दोन पक्ष (011611:01४685) परस्परविराषी (८201191४80 ० 018 1091167) आहेत हें कज्ञावरून ? हे दोन्ही हेतु एकसमयांवच्छेदॅकरून कोणा कलावंताच्या भ्रनांत वास करणें अशक्‍य आहे काय? ? शिवाय, वरीळ वाक्यांत “ उच्च दर्जाचा '? या शद्वानी त्यांना नक्की काय. ध्वनित करावयाचें आहे ? याच्या पुढल्याच वाक्यांत ते शिहितात : “ शाकुंतल नाटक हॅ नोीतिबोधाच्या दृष्टीनेंच पाहिलें वर कालिदासाने शाकुंतल प्रौढ विवाहाचे खंडन करण्या- करितां लिहिलें कीं मंडन करण्याकारेतां लिहिले म्हणावे ! ” या वाक्‍्यांतळी विचारसरणी तर फारच उथळ आहे असं मोठ्या खदाने म्हणावे लागतें ! मीतिश्रोधाची दष्टि प्रोढ विवाहाच्या खंडनमंडनापुरतीच मर्योदेत आहे काय ? नौतिनअनोति केवळ प्रोढविवाह आणि बाळषिवाह.. यांच्या भोवतीच धुरमळते कीं काय ? या एका प्रश्नावेषयी वराळ नाटकांत कालिदासाचे उदार्सांमत्व दिसून येत असें मानलें तरी, नीतिबोध करण्याचे भाणखी इतर कोणतेच मार्ग नाहीत काय ? १०९ नीति आणि कलापासना [ प्रकरण 9817111168 01 0१6 णतव 8 एभावां0ठ01... .. 1619 वाण 3, 0०1७ ७68७पापल (७8101९ 758१060 ॥दिप 1१2618, ८०४९160 6 11701 ॥6]त. “1 महाराष्ट बाढ्ययांतीळ कांही आधुनिक ठळक सदाहरण घ्यावयाची झाल्यास ह. ना, आपटे, भी. कु. कोल्हटकर, इत्यादिर्कांची नांवे पुढे करता यर्ताल, हच गोष्ट बनाड शॉ ब जगांतील इतर अनेक भेष्ट कणावेतांची, शा यांनी तर आपल्या 1४011 010 516७7यालाा] या पुस्तकाच्या प्रस्तावेनत स्वच्छ म्हटले आहे की, (701 त्5 5806 ठो)ळया8 1 ५४०५] 00 त८९ ॥6 (01 शप त हांगाठ8& 5871607208.” ६ प्रस्थान ' माठिकाचे ठंपादक, व आधानेक गुजर साहित्यांत कीर्ति पावलेळे रामनारायण विश्वनाथ पाठक यांच्या सुप्रसिद्ध : स्वेरावेह्वारां'तील लेव्ांत देखील एखाद्या तत्वाच्या किंबा सिद्धांताच्या प्रतिपादनाचाच इेतु बारकाईने पाहिल्यात आढळून येतो. के. ह. ना. आपटे यांनीही आपल्या “ विद्ग्व बाळाय ' नामक पुस्तकांत असे स्पष्ट उद्गार काढले आहेत कीं, केवळ करमणूक किंवा आनंदोत्पादन म्हणून कोणीहि मोठ्या लेखकाने किंवा कवीने आपल्या कृति निर्माण केल्या नाहीत. पंचतंत्रकार विष्णु शर्मा, इंलियडचा कर्ता होमर, आद्यकधि वाल्मीकि, किंवा सुप्रतिद्ध ईसापनीतीचा कर्ता इसाप, यांना आपापर्ले भ्रे्ठ साहित्व केवळ * गमतीदार चुटके ' म्हणून निर्माण केळे नून, सामान्य जनतेला मनोरजनाच्या दार सत्याचे शान करून देण्यासाठी निर्माण केळे, व हीच दृष्टि आपल्याहाद्वि मान्य आहे, अशी इरीभाऊंनी तेथे स्प्ट कबूळी देऊन टाकली आहे. सहेतुक कला अष्ट किंवा निहईतुक कला भेष्ट या वादाच्या बारिक- शारिक अंगांत शिरण्याची किंदा त्यासंबंधांत पुढे केटेल्या सर्वच उद्च्टसुळट 1शरटॉठा2 स्वधशिव ४७१ 76007 ठ000॥, 99. 6-6, शिवाय “ सोंदर्य आणि ठलितंकला ” ( भापटे ), ए. १०७ पहा. नगव ] उपसंहार १७३ मुद्यांचा परामषे घेण्याची येथे इच्छा नाही. येथे इतकेंच सांगितळे म्हणज पुर की, अंतःस्कूतीशिवाय खरी कल! निर्माण दोगे अशक्य असले, तरी अंतःस्फूर्तीच्या दिव्य देणगीने विभूषित झालेला कोणी कलावंत तत्वप्रति- पादनाचा किंवा नीतिबोघ करण्याचा हेतु नजरेसमोर ठेघून कलानिर्मिति करेल तर तेवढ्यावरूनच त्याच्या कलेच्या भ्रष्ठत्वांत न्यूनता येण्याचे मुळीच कारण नाही, किंबहुना, असेहि म्हणतां येईल की, प्रत्येक मवख्या कलावंताने प्रारमी तरी असा एखादा उच्च हेतु समोर ठेवूनच कला निमाण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, येर अंतःस्फृतींच्या प्रेरणेच्या मागे लागून भळतीच कला निर्माण व्हावयाची ! तात्यासाहेब केळकरांच्या- सारखे उत्कृष्ठ ब कसलेले लेखक जेव्हा “मी जे लिहिलं त॑ सव सहजगत्याच मनांत आळे त्वे लिहिळे, विशिष्ट हेतु पुढ ठेवून लिहिले नाही ' अंत म्हणतात, तेव&1 त्यांच्या बोलण्यापासून नवख्या लेखकाने इतकाच अये घ्यावयाचा कीं, त्यांची प्रतिमा जात्याच ( किंबा पूर्व- तयारीचे फळ म्हणून ) इतकी शिस्त लावलेठी व भरेष्ठ कोटीची आहे कीं, त्यांच्या लेखणीतून सहजगत्याच उत्तम ब दितक!९ वाड्यय उतरेल; मुद्दाम एखार्दे तत्व प्रतिपादन करण्याचा हेतु मनांत बाळगण्याची त्यांना आवश्यकताच नाही, परतु, श्री, केळकरांनी असे उद्गार काढले म्हणून, ज्याचें स्फूर्तितुवण अश्ुद्धवासनाभावनादि विकारांच्या भसळीपासुन अद्याप बेगळे निघार्ळ नाही अरा एखादा नवखा लेखक 'मला जे _ लिहिल्याशिवाय राइवत नाही तं मी लिहिता ! अर्से म्हणून कांहीतरी मरकटू लागळा, तर त्याच्या लेखनाची सुश काय किंमत करतील हे स्प सांगावयास पाहिजे असं नाही, आणि अवे कोणीं करावे अला बरील उद्गार काढतांना खुद्द तात्यासाहेबांचाहि अभिप्राय नसावा याबद्दल आम्हांस खात्री वाटत. ७ ० आणि आक्षर्याची गोष्ट अशी की, न्यू पूना कॉळेजभधीळ (१९९३) व्यार्यानांत त्यांनी आपल्या वाल्यीयां ताळ निर्देतुकपणा हा. एके दोष म्हणून १७४ नीठि आणि कलोपासना [ प्रकरण कळेसाठी कला य सत्राच्या आणखी एका अथाचा जातां जातां येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. कला ही कलेसाठी आहे नीतीसाठी नव्हे, अर्से म्हणून तिचा. नीतीशीं कोणताहि संबंध नाही. अ प्रतिपादन करणारे वादी आता वाचकांच्या बरेच पस्वय्नाचे झाळे आहेत. परंतु याउलट असाहि एक पक्छ संभवू शकेल की, कला ही कलेसाठी अहि आणि म्हणूनच तिने नीतीची &घने पाळली पाहिजेत. या अथाचे काहीसे दिग्दर्शन मागे केलेलेच आढे. कळव आतिम ध्येय सात्विक, झुद्ध ब नेतिक आनंदाची प्रात ३ असल्याने नीतीची आवश्यक बंधनं झुगारणारी कला हृ ध्येय साथ्य करण्यास असमर्थ शेऊन अशा रीतीने शेचर्टी ६ कुला ' या नामामिघानासच तो अपात्र ठरेल, सारांश, ज्या- प्रमाणे एखाद्या स्वतंत्र ब्यक्तोला स्वत:ब॑ अस्तित्व उत्तम स्थितीत कायम ठेवावयाचे असल्यास आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे, किंबा एखाद्या स्वतश्न राष्टाला स्वतःची स्वतंत्रता ब सुब्य- धास्थितता कायम ठेवावयाची असल तर का्यदेकानूंची बंधन त्याने पाळडींच पाहिजेत, त्यांमरमागे कलेडा. कोणाची बटीक ? कबूल केळा आहे! ते म्हणाले; “ येथें आमच्या नाटकाचे अत्मबृत्त खळास झाळे, आतां गुगदोषचच .प्रयमत: मी माझ दोष सांगतो.माझे कोणतेही नाटक तत्वाक्रारेतां लिहिलें नाही; केवळ कळेच्या भभ्यासाकारेतां हिहेले आहे. .. नाटक तेत्वाच्या दृष्ट नें लिहिळें जात नाही, निदान मला तरी लिहितां येत माही, माझा दुसरा दोष असा कीं......?”-“* केळकर ? प्रंथ १९३२ पृ. ११०, “ सुभाषेत आणि विनोदा ” च्य़ा प्रस्तावनेत त्यांनाच कोटी ब विनोदवचन ही. पोकळ ममोरजना्ची साधने , नसून रापासून ज्ञान, शहाणपण व सदूगुण याविषयी उपयुक्त धडा मिळत असतो दै डत्तम रीसीने दाखविळे आहे. नववे ] इपसंद्ार १७५ न करां मानवी जीवनाच्या अंतिम भ्येयांत एक स्वतंभ स्थान दिळे, तरी देखीळ स्वतःचे शुद्ध आस्तत्व कायम ठेवण्याठाठीच तिने नौविपर राहण्याची आवशयकता सिद्ध शेते. मीति आणि कलोपासना यांच्या परस्पर निकट सवंधाविषयी आम्हांस जे सांगाबयाचे होते ते ग्रेय्रे सपल, आता, हा उपहार पूर्ण करण्यापूर्दी एकच रोष्ट करणे आवश्यक आहे. आणि ती म्हणज, पाहिल्या प्रकरणाचे सुरवातीस म्हटल्याप्रमाणे कलेची व्याख्या बरणे हा होय. या संबंधांत वबिषयानु-[घाने मागील पृष्टांत अनक प्रहत्ब'च्या गोष्टी उघड झाल्या असून, त्यांना संकलित. स्वरूप देण्याचे च कार्य मुख्यत्वरूरून उरल आहे, कळलेच आतम ध्यय सात्विक, २तिक घ शुद्ध अशा! आध्यात्मिक आनंदाची प्रात्त हे अस्ट पाहिजे हॅ मागे दाखविलेंच आहे. मानवा जीबनाचच ध्येय याहून निराळे आह, किंवा करापासना मानवी जीवनाच्या क्षेत्राश र आई यांपेकरी एखाद्या पक्षाचा त्यार *ल्शिव्राय वरीळ. विध'ना> कोणी हरकत घेण्याचा, सभत नादी. आणि, या देत्घानिट बोक्‍्य तितकी उत्तर मागे दिलाच असून, इतक्पाबवगहि ज्यांचे समगाघ'न झारे नसेल, त्यांच्याशीं “' तार्न्मात नेष यतनः ?' अर्स म्हणून स्वस्थ बलण्यापलीकड येथे तरी कांही शक्‍य नाही. कलेचे अंतिम ध्येय अशा रीतीने निश्चित केल्यवर, कल' ब दंद्राथिेक सोंदर्य यांचा संबबघ कितपत येतो ईे॑ आपण थोडक्यांत पाहूं कलेने या इंद्रिम्राह्म सोंदर्याकडे पूर्ण दुल्क्ष करावे अंत आमचं म्हणणे नाही ई मांगे अनेकवार स्पष्ट केळेच आहे, मात्र, त्याचा उपयोग कलोपासरनेत केवळ एक साघन '्हणूनच झाला पाहिज यांत संशय नाही. या प्रकारच्या सोंद्यापमोगांतच मोबत्याला सवंस्वी १७५ नीति आणि कलोपासना [ प्रकरण गुंगवून, त्याची तारी मानसिक व नैतिक प्रगति खुटविणारी कृति सऱ्या कलेच्या सदरांत जाऊं शकत नाही, यासंबंधांत सवेसाघारण बाचकबर्गात जो गैर५मज पसरला आहे, त्यामुळेच कलेच्या नीर्ताशी असलेल्या संबंधाला विरोध प्रगट केला जातो. आगि ह घोंटाळा वूर करण्यासाठी, आम्ही या स्थळी एक सूचना आमच्या , वाचकांच्या पुढे मांडण्यार्चे- धारिष्ट कारेतो. आमच्या अल्पमतीला अर्से बाटते का, ज्या कृतीपासून मागे सांगितल्याप्रमाग मानसिक सोंदर्य व्यक्त होत असल तिच्या निमाण पद्धतीला ' कला ' असं संब्रोधावे; पण जिची पोच केबळ इंद्रियप्राह्म सोंदर्यापर्यंतचं असून त्यापलीकड जी सवेसाधारण भोस्त्याळा नऊं शकत नोही, तिच्या पद्धतीला “ कला ' अहे न म्हणतां केवळ । याक्त ) या नांवार्नेच संजोधार्वे. अन शिजावेण्याचो पद्धति, पोइण्याची पद्धात, मृगयची पद्धति, यांत!रख्या केवळ ऐद्रिविक उयभोगाशीच संबंध ठेवणाऱ्या क्रिया ब लेखनवक्तृत्वादि मानसिक सोंद्य व्यक्त करणाऱ्या क्रिया, मा सर्वांना एकाच माळेत गोवल्याने बिद्धानांचीहि कशी दिशाभूल झेते, ब एकाचे गुणधर्म दुतऱ्यावर अध्याठेण्याचा त्यांना कसा मोहृ हातो, इं मागे स्पष्टपणे दाखाविळेंच आहे. यासाठी युक्ति ! व * कला? यांतला ह्या भेद मान्य केल्यास, पुष्कळ भधोटाळे दूर होऊन झड विचारसरणीत मदत होईल असे वाटत. सामान्य भाषत कला या शब्दाचा उपयोग इतक्या व्यापक रीतीने केळा जातो की, त्याळा जणूं कांही मर्यादाच नव्हे. स्वयंपाकाची ' कला ',*अंगात तेळ मदन करण्याची “ कला ?, स्मश्नभ करण्याची “ कळा ', कपडे धुण्याची ' कला ', केर क ढण्याची * कला ', चोरी करण्याची ' कला -- कोणतीहि गोष्ट घेतली तरी ती कलेच्या सदराखाली फेकली बाते; आणि 010068 1>)82 (2५172726४7 या आंग्बलखकाने तर 2४०7८ वड अप 7! म्हणून एक ( विनादी ) निबंधच लिहिला आहे ! नवबं उपसंहार १७७ सारांश, मगबद्रीतेतील “' योग: कर्मसु कोंशलम ” या सुप्रसिद्ध वचनांतल्या योग शब्दाइतकाच व्यापक अर्थ कलेचाहि सामान्यतः केला जातो. आणि या सर्व “कलां”च्या रांगेतच बिचाऱ्या साहित्य, काढ्य, चित्र, इत्यादि खऱ्या कलांनाहि ढकळण्यात येते. सतराषेध जाति व अठराविध पथांच्य़ा त्या अतिविचित्र समुदायांत, या दुसऱ्या खऱ्या हक्कदारांना नीतीच्या सख्यत्वाची कितीदि ओरड केली, तरी इतर बहुसंख्य बेगडी “ कलां ? च्या कलकलाटांत त्यांचे कोण ऐकतो ! हा अंघरनगररीतील बेबंदश्ाहीचा प्रकार टाळण्यासाठीच “ कला ? व * युक्ते ) यांची फारकत करगे आवडयक वार्टते, कळा व युक्त यांतला हा भेद मान्य केला म्हणजे, कलेत इंद्रियम्राह्म सोंदयोचे स्थान केवळ साघन म्हणूनच कर्स आहि हे उघड होइल. आणि ही गोष्ट एकदा नीट ध्यानांत घेतली म्हणजे मग या प्रकारच्या सोंदर्याला कलोपासनत पुष्कळ महत्व आहे ईं कबूल करण्यास प्रत्यवाय नाही. सर्व कळाकृर्तांचा वैत्तैकागर्य करावण्याची शक्ति हया एक महत्वाचा गुण आहे. मानवी मनाची सुप्रासद्द चेचलता हरण करून त्याला स्थेवे प्रास करून देण्यास असमर्थ असणारी गोष्ट खरी बला होऊ शकणार नाही, एखादा वक्ता कितीहि विद्दान असला तरी त्याला जर वक्तृत्वकला अवगत नसेल. तर भोत्यांचीं अंतःकरणकपाटे खोलून त्यांत सुंदर बिचार कळत न कळत अधिष्ठित करण्याऐवजी, तो त्यांच्या मुखकमलकपाटांची वारंड्रर उघडझांप करण्यास मात्र कारणीभूत होइल ! आणि, एखाद्या चित्रकारात्वे अंतःकरण उत्कृष्ट कल्पनासंपत्तीने कितीहि समृद्ध असले, तरी खरी चित्रकला त्याचे ठाया वाह करीत नसल्यास, स्वतःच्या चित्राचे द्वारे जनतेचं मन आकषून त्यांत आपल्या सुंदर कल्पनांचे प्रितिथ्विनि उठावेण्यास तो असमर्थच होइल, आता, हं चित्तिकाम््य १७८ नीति आणि कलोपासना [ प्रकरण घडवून आणण्यांत कलोपासनेंत ऐद्रियिक सोंदयांची अनेक प्रकॉरे बहुमोल मदत झोत असत हेउघड आहे. व यांतच त्याचें खर कार्य ब महत्व अभिप्रेत आहे. ऐंद्वियिक सोंद्याचे द्वारा होणाऱ्या या वतिकाऱ्याचे खरे प्रयोजन शद्ध मानासिक सोंदर्याला भोक्त्यांचे मनांत शिरकाव करून घेण्यास माग सुलभ करणें इंच आहे, याकडे दुलक्ष न करतां केवळ त्याच्याच मागे लागण्याचा प्रयत्न न॒ कला म्हमज झाले, नाहीतर, त्याचा हा खरा अथ ब उपयोग विसरून, त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या क्षणेक शांतीच्या ब आनंदाच्या उन्मादांत, साऱ्या नांतीळा झुगारून दण्याच्या व त्या स्थितीतच आखिल विश्वाच्या बुडाशी असलेले आतम तत्व हाता. आल्याच्या वल्गना करण्याचा मोह व्हावयाचा ! कलेंतीळ एंद्रायिक सौंदर्याचे साघनत्व विसरून त्याच्याच मागे लागल्यास कशी स्थिति होत, याचे उत्कृष्ट वणन समथ रामदासस्वामींनी आपल्या प्रासादिक काव्यांत एके ठिकाणी केलं आह, ते येथे दिल्याबोचून आमच्याने राहवत नाही. समथ म्हणतात! '' श्रीह्सवीण जे कळा । तेचि जागाबी अवकळा । देवास सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला || १४-५-३१ ॥ सर्पी वेध्लिं चंदनाखी । निघानाआड विवसी । नाना कळा देवासी । आड तेशा ॥३२॥ खोडून देव सवज्ञ । नांदामध्यं ब्हाबं ममत । दाचि प्रत्यक्ष विभ । आडवे आले ॥३३॥ एक मन तें गुंतळें स्वर्शी । काणे चिंताबा श्रीहरी । बळेंच घरूनेयां चोरी । झुश्रषा घेतली ॥३४॥ करितां देवाचे दर्रांन । आडवे आळे रागज्ञान । तेणें घरूनियां मम । स्वरामारे नेलें |।३५|| भटा जातां राजद्वारे । बळीचि धरिला बेगारी । कळाबंता तेशी परी । कळेनें केली ॥३६॥/" री असो. या व याव्यतिरिक्त मागे कलेसंबंधी सांगितलेल्या सब गोष्टींचा विचार करून आता कलेची पुरढाळ व्याख्या येथे देण्यास इरकत घाटत नाही, नबबें ] उपसंहार १७९ आध्यात्मिक सोंदयोनंदाची प्राप्ति हे. आंतिम ध्येय पुढे ठेवून, ऐंद्रियिक सोंदयांचा आवश्‍यक तितका उपयोग करून शक्‍य तितकें मानसिक सोंदये व्यक्त करणारी, सद्धेतुमूलक, कृति करण्याची पद्ठूति म्हणजच कला; ब अश्या कृतीचे फळ म्हणजेच कलाकृति. किंवा, आध्यात्मिक सोंद्यानंदाची प्राप्ति हे॑सवच जीवनाचे आंतिम ध्येय असल्याने कलेच्या बाबरतींतहि ते अध्याहृत आहेच, ब मानसिक सोंदर्य हे नीतिपरच असल्याने त्याला व्यक्त करणारी कृति सद्धेतुमूलक असावी हे बेगळें सांगावयास नको, अर्थ कोणाचें म्हणगं असल्यास वरील व्याख्येचा संक्षेप करून कलेची पुढील सुटसुटीत व्याख्या तयार करितां येई ल. ऐंद्रियिक सोंदर्यांचा आवश्‍यक तितका उपयोग करून शक्‍य तितर्के मानसिक सोदयये व्यक्त करण्याची पद्धति म्हणजेच कला होय. परोशेष्ट अ श्री. भा. रा. तांबे यांच्या कांही विधानांचं खंडन ]... र ण्याळ>ळ आळ. कला व नीति यासंबंर्घांच्या आमच्या प्रमयाला बिरोध करणाऱ्यांचे साघारणपणे आपल्यास दोन वग पाडतां येतील. एक ठ्य प्रकारचे विरोधक आणि दुसरे हळक्या दर्जाचे विरोधक. यांपैकी दुखऱ्या प्रकारच्या विरोधकांचा हेतु जाणुनबुजून अर्छीलळ व अनीतिकारक कला निमाण करून समाजांतील अपरिपक्क व सदभिरुचिरहित लोकांकडून पैसे उपटणे हा असतो. हे समाजाला मुद्दाम अधोगतीला नेण्याचा प्रयत्न करीत असतात. याउळट, दुसऱ्या प्रकारचे विरोधक मुद्दाम अनीतिकारक कला निमाण करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यांच्या कृतांत प्रायः अनोर्तार्चे प्राबल्य नसून उलट बव्हशाने ती समाजाला उन्नतीप्रत नेणारी असते. परंतु वास्तविक स्वताला न कळत ते नीतीची बंघन पाळत असतांहि, नीति ब कला यासंबंधी कांही विपर्यस्त कल्पना उराशी बाळगल्याने, कलेने नीतीची बंधने पाळलीं पाहिनेत अर्स कवृळ करण्यांत त्यांना एक प्रकार कलेचा व त्याबरोबरच स्वतःचा उपमर्द झाल्यासारखा वाटतो. व यासाठी तत्वाचे नांबाखाळी ते कला व॒नौति यांतील संबंधाच्या आस्तित्वाला बिरोध प्रदर्शित करीत , असतात. सुप्रसिद्ध कबि भी, तांबे हे निःसंदाय था दुसऱ्या कोटींतळे विरोधक अहित, अं] श्री. भा. रा. तांबे यांच्या कांही विधानाचे खंडन १८१ परंतु, हे तात्विक विरोधक प्रत्यक्षपणे जरी अनौीतिमान कला निर्माण करीत नसले, तरी समाजांत होणाऱ्या असल्या प्रकारच्या हलक्या कलानिर्तेतीला त्यांची अप्रत्यक्षपणे मदत होत असते. अन्छील कलाकारांना तात्विक प्रमाणांचा पुरवठा हे करीत असतात. ब त्यामुळेच त्यांच्या मनांत अश्डील कला निर्माण केल्याबद्दल सदसद्विवेकबुढीची योंचणी जर यत्किचितहि शिल्लक उरली, तर तिला बोथट करण्याचें काय या तात्विक विरोधकांच्या विपर्यस्त विघानांनी अहेतुपुरःतरपण का होईना पण होत असते. उच्च व विद्वान कलावंतांनीच नीतीचा संबंध नाकारण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचा आधार घेऊन समाजांतील इतर लोकांना अनीतीचा वाटेल तसा धुडगूस घालण्यास एक प्रकारे परवानाच मिळाल्यासारखा होतो, अर्स अनेकवार दृष्टोत्त्ती, आठे भाोह, व याकरितांच आम्ही श्री. तांब्रे यांच्या ':: कला आणि नीति ” या निबंधांतील कांही महत्वाच्या दोषस्थलांचे मागे खंडन केलें असून उरलेल्यांपकी कांहीर्च येथे करणार आहे, उच्चव अधभ कला. श्री, तांबे यांनी आपल्या प्रस्तावनंत केलेल्या विधानांवरून त्यांच्या मताने “ कलेसंबंधी उत्तम, मध्यय आणि अबर अर्से जे तारतम्य प्राच्य साहित्यकारांनी केळे आहे त॑यथार्थच आहे. ” अर्स दिसून येते. व त्यास अनुसरूनच त्यांनी 'प्रस्वुत लख हीन कलेसंबंधा लिहिलेला नाही ” असा इषाराहि वाचकांना देऊन ठेवला आहे. परंदु, आमच्या मत तर श्री, तांबे यांनी स्वतःच वरील निबंधात प्रतिपादन केलेल्या तत्वाने एकप्रकारे उद्च व नीच कला यांतीळ भेदच काढून टाकला आहि. उच्च कलेल देखील जर नीतिअनीतीचा १८२ 'नीति आणि कलोपासना [. परिशिष्ट विधिनिषेध राहिला नाही तर तिच्यांतील व हीन कलेतील एक महत्वाचा भेदच नाहाछा होणार नाही काय ? आम्हांस तर अर्स वाटते कीं, जी “ नौत्यनीतीविषर्यी पूर्णपेण उदासीन ”? (प. ४ ), जिचा 'नीतीशी “ काडीइतका संत्रंध नाही” (प. २ ) जी ६६ आपल्या लीलाविलळासात चूर असतां नोतिअनीतीड्या भानगडीत पडावयास तिला सवडच नसते ? (ए २), व जी कधी “ नीतीची बूज़ राखीत नाही. ” (प्र, २) ती एक तर कलाच नव्हे, किंबा कला म्हणावयाचच असल तर तिला द्दीन कलेच्या कोटीत तरी टाकलें पाहिजे. या संत्ंघांत. श्री, वा. गो आपटे म्हणतात, “ जं बाचकांच्या मनांत उच्च प्रतीचे विचार किंवा भावना उत्पन्न करीत नाही, किंबा त्यांचे पोषण करीत नाही, उलट जै त्याची ह्याने करणारें अस्ते, त्याला ५ साहित्य ?) उच्च अभिधान लावतां येईल की नाही अशी शंका घेतळी असता ती वावगी होणार नाही. कला खरी, पण अनर्थकारी अतएब त्याज्य असाच या प्रश्नाचा निकाल सुज्ञांना द्यावा लागेल, ! खद €«_ 66% ४ 6 शेक्सपिअर आणि नातिमत्ता. कलेचा नीतीी काडीमात्र संत्रंध नाही या आपल्या विधानाच्या पृष्ट्यथे श्री. तांबे यांसी जगांतील कांही प्रसिद्ध कलाकार घेऊन त्यांच्या कलेत नौतिअनीतीसंबंधी विधिनिषेध कसा बाळगलेला नाही, इं दाखावेण्याचा प्रयत्न केळा आहे. या त्यांच्या झपार्यांत १४८ " लेखनकला,” पृ. ६६-६७. वास्तविक पाहतां, “आमच्या मताने होन व भ्रष्ट कलेंतला हा भसला भेद व्यक्त करावयाचा झाल्यास, “ हान कला न'तीविषयी खरोखर उदासीन असते, पण उच्च कला तिंध्या हातून सहजगत्याच होणाऱ्या नाीतैपालनासुळे तशी असल्यासारखी कधीं कधीं भासते “, असें म्हणावें लागेल, प्रकरण आठंवे, पू. १५६--५९.पहा. अ]. श्री. भा. रा. तांबे यांच्या कांही बिधानांचें खंडन १८३ शेक्हापिअरपासून तो. थेट मिल्टन, बायरन, वडस्वथ, टोनेसनपर्यत पाश्चिमात्य कावे, व कालिदास, शूद्रक इत्यादि प्राच्य कबरी आलि असून, यापक्री कोणीहि नांतीची पर्वा ठोवेली नाही, असं त्यांचे म्हणणे आहे, वास्तविक पाहतां या सर्व कवीच्या बाबतींत श्री, तांबे यांनी काढलेला निष्कपे खरा असता, तरी देखोळ कला व नोीति यांच्या संत्रंधाच्या आमच्या प्रमेयाला बाघ आला नसता. कारण टॉल्स्टोयूने या सखबंघांत अगदी योग्य तक्रार केल्याप्रमाणे, कया वादांत विवेचनाची खरी पद्धति म्हणज प्रथम आदर्श कळा कोणती हं ठरवून, नंतर निःपक्षपाताीपणाने तिची कोटी लावून खरे कलाकार कोणते ते॑ठरबिर्णे हीच होय, याउलट आधीच काही व्यक्तींना आदे कलाकार म्हणून ग्रहीत घरून, त्यांच्या चरणीं आपली बुद्धि गहाण ठेऊन, त्यांच्या कृतींवरून आदर कलेच्या स्वरूपाचा निश्चय करू पाहणे म्हणज घोड्याचे पुढे गाडी बांधण्यासारखच होय. ही दुसरा पद्धति प्रसर्गी किती चुकीचे निर्णय देते, याचा खखंडन उत्तम मासला पाहावयाचा असल्यास, प्रथम विनोदाचे योग्य स्वरूप काय हे निश्चित केल्यानंतर त्याची कसोटी लावून के. गडकऱ्यांच्या विनोदाचे मार्मिक पर्रीक्षण करणारे, व म्हणूनच गडकऱ्यांना विनोदमहृ्षि खुमजणाऱ्या सांप्रदायिकांच्या विघानांतल्या चुका उघड करणारें, श्री.' शि. गो. भावे यांचे ““ गडकऱ्यांचा बिनोद ?” हं पुस्तक पाहावे. परंतु, विवेचनपद्धतीबद्दलचा हा प्रश्न आजूम सारला तरी, भरी, तांबे यांनो शोकर्खापयर, वडस्वथ्‌, मिल्टन इत्यादिकांबद्दल * //॥८1 754702? 950. 1115-16. १८४ नीति आणि कळौोपासना [ परिशिष्ट काढलेला उपनिर्दिष्ट निष्कष सवथेव चुकीचा आहे असे आमचं मत आहे. या सव कवींच्या बाबतींत त्यांच्या विधानांचे सप्रमाण खंडण करणे येथे अथ[तच अशक्य असून, त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे ““ ' शितावरून भाताची परीक्षा ' या न्यायानेच याचा विचार करणं शक्य आहे ? (ए. ४), अरष्ठ नाटककार दोेक्ाीपअरबद्दल श्री, तांबे म्हणतातः “ त्याचें कोणतेही नाटक हाती घ्या आणि मग पाहा कीं, आपल्या उत्तान भराऱ्या आणि उड्डाणांत त्याने नातीचे जड बोजके आपल्या पंखांवर बघाहून नेळे होतें की. काय १? यागाशरखा चांडाळ, गानारेळ रेगनसारख्या राक्षसिणी, लेडी मॅक्‍्येथसारख्या पापिणी, झायळलांकसारखे नरमांसासाठीं टपलेले खुनी--यांसारेख अनेक सत्रीपुर्ष आणि बहुधा याचाच अंतीं जयजयकार. हें सारें नीति- प्रवतक होय असें म्हणणारास वेड लागलें आहे असेंच म्हणा लागेल, 7 ( ए. ४-५. जाड टाइप आमचा ) आता शेकक्‍्सापअरच्या नाटकांच्या चिकित्सक अभ्यासाबद्दल ज्यांची बाडमयक्हेत्रांत प्रासाध्द आढे अक्या कांही अंथकारांची मते आम्ही येथे उद्धृत करतो. त्यावरून वाचकांनी भ्री, तांबे यांच्या दिशाभूलकारक विधानांची खरी किंमत ठरवावी. "“* 577:2629090768072 771ट०7९०४ए “”“ या पुस्तकाचा प्रासिध्द ळेखक ए. सी. बरॅडळे लिहितो '“ ' 1112 300861 ॥॥४. ७०७1 १ -”- 1118 ४४७ 110 11 9161688068316. ॥/७ द/50 ॥7372च दा ४112179 1760817 7687001053 ए८1(01770प8 दद ॥०70907687005 दा यिळ2ट”/ (090. 32-32. ग०1128 008 ), यांतील दुसऱ्या वाक्‍्याशी भी. तोे यांचे ' बहुधा यांचाच अर्ता जयजयकार ' हे उद्गार अ ] श्री. भा. रा. तांबे यांच्या कांही विधानां्चे खंडन १८५ ताडून पाहावे |! ”_ 5द/८825068ट'8 : लाड ८७, शा दाव (22टाठट०1७९75” या पुस्तकाचा कर्ता डॉ. हव सन्‌ स्पष्ट लिहितो: ४“ ०1 1 पा) 10 115८ 11 5वणयपाच ॥॥७॥70 153 ॥० 5 87वा6 18१1170 11 115 1910४56 ५॥618 ॥॥७& 1881115 ० बाश 7िर्ताप्ा'०1-118511800 18061 वि] [10 ठ० ०]०एठ "1॥॥0) 11056 ४110 3176, वा. 18581. 8210106010, 1180 068. “( ४०. 1, ७. 262. 888 6150 [16 11९41 101 ४९७1108688 ). आणि हेंच श्र्ठ कलेचे लक्षण नव्हे काय £ उत्तम कलाकृतीत दुजेनांना पीडलेहे सजन नसतात असे नव्ह. परंतु त्यांत इतकी कुशलता असते की, सर्वे- साधारण जनतेचा सहानुभूति क्षणमात्र विजयी दिसणाऱ्या दुर्जनांकडे न जातां शेवटी ती त्रस्त परतु नोतमान्‌ व सजन अशा पात्रांकडेच वळली पाहिजे शेक्सपिअरच्या न टकांचा एकंदर रोख नीतिप्रवतक माही असें म्हणणाऱ्यानी सटरहू ग्रंथकाराचच पुढील निःसंदिग्ध उद्गार वाचावे, नीति व कला यांचा निकट संबंध आहे असले प्रतिपादन करून डॉ. हडसन लिहितो; ' ४०७ 1 30 71०. बा. कळ) 8०00018 10 6111101171 11. 500651078816(5 008४ शा] &010 [16 (89 ० 11858 ७110101685 ७66 धाता वळाए ०१७61 शापच ४७ ॥वए&७ ०प81व७ 02 131016. 15 कवा १1118 8011001 ० ॥॥०0415 15 7110860 10 1855 फांद 0) 101 [118 8011001 0: &॥[. ए& 15 8061५॥. ७१५९ 335 ४०७५ 10 1906 007 (8500617 वाले उषा810 ७0७०13 110181)0 प 870 1109168 १० फएठा 959 10 शो 5 वाव] ए 96पार्3३ीप] काल 8. 111153 ए०ए१0वा0501 (1४8 100 ०. 11017.) 1270100000 15 005810ए€व शात ढ तीवहोा५ए परवा टव 118९061" ७68 100 एणापलाी बदणा€०; 1) 0116007 ७०108, ॥४॥७8 1101१] 818071180७ ७8] ॥०. 071५४ ए०85 5 १८६ नीति आणि कलोपासना [ परिशिष्ट 0]106, ७०0 15 10 18 1101 ७1०068,” [४8 ॥ठा1 ७1९8 1]. 17181, 10 ० [18 ग्ा०8. 5प!'8]0॥४ ०710. ॥॥॥४6 ॥॥08 & 1860117610 07 118 5011109 0 1116, 007 88 50 1050111001 ०0 ५००१ ए०पणव5 9००१ १881185.” (/७०,७०७०- 244-245., वाचकांस वर्रील उताऱ्यांवरून श्री. तांगे यांनी स्वपक्षस्थापनार्थ शेक्सापिअरबद्दल केलेल्या विघानांची काय किंमत आहे हे कळून आळेंच असेल. आणि वर्राल उतारे सोडून, कोणाहे स्वतःच जरी झ्षक्स- पिअरची नाटके थोड्या काळजीने वाचेल, तरी त्याला भ्री, तांबे यांच्या विधानांचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. त्यांड्या वर उद्धृत केलेल्या वाक्यात त्यांना &क-पिअरच्या नाटकांतील कांही दुष्ट पात्रांची नांवें स्पष्टपणे घेतटीं असून ' बहुधा यांचाच अंती जयजयकार ' असा भरमसाट शेरा शेवटी ठोकून दिळा आह. परंतु, : मर्चेट्‌ ऑफू व्होनिस्‌ ' या नाटकांत शेवटी झायलांकचा जय कसा होतो, आणि ' मॅक्बेथ्‌ ? नाटकांत शेवटी लेडी मॅक्‍्बेथ्‌ कोणत्या रीतीने जिंकते ! शेक्सपिअरच्या या नाटडांकडे पाहण्याची एक नवीच दृष्टि त्यांनी शोधून काढिली असल्यास न कळे ! आता त्यांना निदीशिलेल्या पाहैल्या व्यक्तीसंबंधी बोलावयाचे म्हणज, आओथेलो नाटकांत शेवटी इआगोचाच '“ जय '” होता. अंस म्हणण म्हणज त्या नाटकांतून भलतेच तात्यये काढणे होय. शेक्‍्सपिअरन त्या नाटकाचे द्वारे, दुर्देवी सजनांच्या दुःखांत होणाऱ्या मृत्यूपक्षांहे कित्येक नरप्यूच जगर्ण देखील करिती भयानक, किळसबाणे, व तिरस्कार उत्पन्न करणारे असतें हृ दाखाविळ॑ आहे, त्याने आथेलो नाटक इतक्या सुंदर ररातीर्ने रंगविले आहे कॉ, रोवटी इआगोला सुख तर प्राप्त हेत नाहीच, परंतु या जगांतील प्रत्येक साघारण प्रव्रत्तांच्या मनुष्याच्या तिरस्करारास, छी:थुत, ब घिःकारासच ता पात्र ह्वाता. डवत्डिमोना मरूनाहे विजयी होते. अ 1] श्री. भा. रा. तांबे यांच्या कांही विधानांचे खंडन १८७ इआगो जगूनहि पराजित होतो, नाटक संपल्यावर प्रेक्षक इआगोची छीःथू करतात, तर उलट डेर्डिमोनाचाच “* जयजयकार ? कर्रात घरीं जातात.श्र श्री, तांबे आणि कालिदास. जो परिणाम कावीळाचा डोळ्यांबर होता, तोच परिणाम दुराग्रह्मचे योगाने मनावर घडून येतो. श्री, तांत्रे याना नीतीची “ बूज ठेवण'रा ! एकहि भ्रष्ठ कवी आढळेंश दुरापास्त झाळे अस दिसर्ते. त्यांनी कविकुलगुरु कालिदासाच्या शाकुंतळ या जगम्रासिद्ध सनश्रेष्ठ कृतीबद्दल कसे बिकृत उद्गार काढले आहेत. पाहाः “ झाकुंतढांतोल नायक राजा दुष्यन्त हा परपपूज्य कुलपति कण्बक्ररि याच्या पुण्याश्रमांत त्याच्य़ा गेरहाजि/ंत चोरासारखा शिरतो. ( शकुंतला त्याजकडे पोचती करावयास गेलेल्या कडध्रिकुमारांम त्यास चोरच म्हटलें आहे... ) ओथेलली नाटकाचा खोल अभ्याख केला असतां जेबटीं पापी इआगोचा पराजयच झालेला कसा दिसतो याचे मार्मिक विवेचन डॉ. डाडडेन कृत इत 8506क'6, 775 शव3)९व टाल 271 यांत पृष्ठ ९२४२-४४ वर सांपडेल, * किंग लिअर ? मध्या शेवटी पापाचाच कसा पराजय होतो हें त्यांत प, २६८-६९ वर दाखि आहे. शिवाय, शेक्सपिअरच्या सर्व नाटकांच्या एकंदर तात्पर्यासाठी त्याची २७, ४८, २२९ इ. एष्टें पहावी. हाच लॅखक आपल्या 11717/070८011017 (0 597८७9०७८8 या पुस्त- कांत हिहतोः ” 1115 ॥४8 ०9७8810061 1वळठ0 ७०० 78611४ ७611180163 88 १ परा)6€त छावार्‍टाी) ती0पा ॥॥७ 88 ० 17000171॥,0)0 (1. 78 ); आणि ' किंग लिअर ! मर्धाळ कॉर्डलिआच्या शोचनीय अंताबद्दल लिंद्दितोः ” (200381 वा85, फर्पा 10४76 13 1101 १816681869. ” (७. 29) १८८ नीति आणि कलोपासना [ परिशिष्ट येणेप्रमाणे शिरून कुल्पताचें केवळ “ उछूवासेतच ' अश्ली सुंदर शकुंतला हिला फुस लावतो आणि इतका लंपट होता कीं, ती गुरुजनांच्या उंम्तीविष्यी आग्रह करीत असतां गांघबेविवाहाच्या थापा ब दाखले देऊन तिच्याशी चोरटा विवाह करतो ! केवदी नीतमत्ता ही ! ! सांप्रतच्या कायद्याप्रमाणे पिनल कोडचे पुरें ४९५ कलम ! बेर, पुढें तरी त्यांने सचोटीने वागावयार्चे हते. पण येगेंप्रमाणे त्या बिचार्रालळा फसवून तेथेंच टाकून हे राजेश्री आपल्या राजधानींत जाऊन आपल्या राण्यांमध्ये दंग होतात ब तिला साफ विसरतात ! पुढें कण्वकपि घरी आल्यावर त्यांत ह्या सार! प्रकार समजल्यावर चोराळा चोरीचे धन पोचते करावें अश्या हुद्ध भाघनेनें या फसव्या राजाकडे आपलो लाडकी कन्या पाठाविता तेव्हां हे नीतीचे समुद्र मनांतून तिच्या रूपयोबनाला पाघळत अमतां बरून ' न दशनीय परकलत्रम्‌ ' असा नातीचा कांगाब करून तिचा संत्रंध तोडतात ! याचे नाव नीति ! पण कोणी म्हणेल राजा काय करील ? दुव साने शाकुंतलेला झाप दिला होता. त्यामुळे राजा दी गोष्ट विसरला पण मूळ प्रश्न तर हाच आहे कीं, कालिदासाला नीतीची बूझ राखावयाची असती तर मूळ महाभारतांतील गोष्टींत दुषीसश्यापार्चे कुळंगडें नसतां, त्याने अता अनीतिकारक प्रसंगच कां निर्माण केला असता £! ” ( प. ७-८, जाड टाइप आमचा, कंसातला मजकूर मूळचा. ) ७ «« ह &_ "२ शाकुंतळ नाटकाविषयी इतका विपयत्त इृष्टिकांन इतर क्षचितच व्यक्त केढेला आढळेल ! कोणीहि मूळ शाकुंतल पूवम्रहरदषित न,.होतां वाचावे, म्हणज बरील विधानांची सत्यासत्यता पटण्यास उशार लागणार नाही, अ ] श्री. भा. रा. तांबे यांच्या कांही विधानांचें खंडन १८९ प्रा, बा. वि, मिराज्ीकृत '' कालिदास ? (१९१४) यांत पृ. १७७-१९% मध्ये दिलेळा झयाकुंतलाचा विस्तृत गोषबारा, आणि त्यांतच प्र. १९५-२१६ मध्ये किंवा भरी. के.. वि. गोडबोले यांनी ५: महाराष्ट शाकुंतलास ” ( १९२५ ) जोडलेल्या ' शाकुंतल विचार ' या पुरवणीमध्ये केलेले त्याचं मार्मिक विबेचन नीट वाचळं तरी काम होईल, नमुन्यासाठी म्हणून श्री, तांबे यांच्या उपरनिर्दिष्ट कांही विधानांतला फोलपणा आम्ही येथे दार्खावर्तो. आपल्या राज्यांत जाऊन राण्यांमध्ये दंग होण्याइतक्‍्या कतव्यशुन्य विषयलंपटतचा आरोप त्यांनी दुष्यतावर केला आहे; पण वस्तुतः शाकुंतलांत नायक दुष्यंत राजा हा पूणे कर्तव्यदक्ष, सदेव प्रज्ञादेततत्पर व न्यायनिष्ठुर दाखावैला आहे ( प्रो. मिराशीकृत “' कालिदाल पृ. २०६-२०८ पहावे ), श्री, ताजे यांना दुष्यंताचा कण्व'श्रमांतला वेश चोरासारखा दिसतो; आणि आधार काय तर, दुर्वासशापामुळेच राजात शकंतलेची विस्मृति पडली आहे हे मार्हीत नतल्याने चिडलेल्या शाज्ञरवाने रागाने काढलेले उद्गार ! उलट, प्रो. मिराशींड्या शब्दांत वस्तुस्थिति वणन करावयाची म्हणज, “ तपोबनाजवळ पोहोचल्यावर तेथीळ जनांस उपसगे होऊं नये म्हणून तो रथांतून उतरतो व आपे धनुष्य व अल्कार सारथ्याच्या स्वाधीन करून विनीत वेषाने तपोवनांत शिरतो. ” ( “ कालिदास ? प. १७८; शाकुंतळ अक १ पहा, ) यालाच श्री तांत्े : ऱवोरासारखं ' म्हणत असावे ! शिवाय दुष्यंतावर चोरीचा आतप करण्यापूर्वी नाटकाचे प्रारशीच वेखानसाने यशरक्षणार्थ रानाला आश्रमांत प्रवेश करण्यासाठा आमंत्रण ।देलें हातें, हे श्री, तांबे यांना माहीत नव्ह्त काय ! राजाला प्रवेश केल्यानतरचच शकुतल्चे दक्षंन झा; मग चोरासारखा प्रवेश करण्याचें प्रयोजनच काय ! “ गांधरने विवाहाच्या थापा, ! 'चोरटा विवाह?, “ फुस लावतो ! इत्मादि १९८ नीति आणि कलोपासना [ परिशिष्ट शब््दप्रयोगदेखींल निषेघाई आहेत. शिंदुधर्मात गांघब विवाहाला मुळीच अस्तित्व नसून त्यासंबंघांत दुष्यंत घडघडीत खोटे बोलला होता काय ? दुष्येतोन शकुंतळेला “कसविळे' अक्ष गहणीय आरोप करतांना, मदनतापाने स्वत: शकुंतलेचीच किर्त' कटीण अवस्था झाला होती ( अक ३, सख्यांची भाषगे पहा ) याची धरी, तांने यांना विस्मृति पडली. दृष्यंता्शी विवाह न जमवून आणल्यास मला तिलोदक द्या असा निवोणीचा संदेश तिने आपल्या सख्यांना स्पष्ट दिला होता. (अक ३. ) आणि, दुष्यंतशकुंतलेचा हा संबंध खरोखरच केवळ फसवेगिरीचा व्यवहार असता, तर कण्याचा त्या संबंधाला आशीवबांद मिळाला असता काय ? स्वतः कण्वमुनींनी त्याला “ चोराने चोरीने प्राप्त केलें घन ” असे न म्हणतां, “सच्छिष्याला दिलेल्या विद्येची” च उपमा शकुंतलेहा दिलेली आहे. ( अंक ४ प्रियंबदेचं भाषण पहा ) त्वतःच्या उछबासेतच अशा कन्येशी स्वतःच्या पश्चात्‌ तिला फसवून व्याभिचार करणाऱ्या व्यक्तीला शासन न करण्याइतके कण्बमुनी षंठ होते, किंबा राजाची भीड पडण्याइतक लोभी होते, अर्क श्री, ताजे यांच्या विधानांस प्रमाण मानल्यास मान्य करावे लागेल, याची काय वाट ? प्रत्यक्ष घरी चाळून येत असलेल्या सुंदर स्रीला अंघमीच्या भातोने नाकारणाऱ्या-नव्हे, तिच्याकडे नीट पाहण्याची इचूछाहि दाबणाऱ्या<मनोनिम्रही दुष्यंताच्या कृतीला श्री. तांत्रे यांनी नातीच्या कांगाव्याचें स्वरूप दिलेलें पाहून तर फारच खेद होतो! दुष्यंतावर इडियन पिनल कोडचे ४९५ (१) कलम बजाविण्यापूर्वी इार्कुतलेचें बय व तिने स्वतः विवाहाला दिलेली संमाति--नव्हे, तिने स्वतः दाखविलेली उत्सुकता-श्री. तांबे यांना लक्षांत घेतडी अशती तर त्यांच्या स्वतःवरच अन्रनुकसानीचे ४९९ कळम दुष्येताकडून बजाविळे जाण्याची भीति राहिली नसती ! अ ] श्री. भा. रा. तांबे यांच्या कांही बिधानांच खंडन १९१ श्री, तांबे यांच्या शाकुंतळविषयक उपर्निर्दि्ट उताऱ्यांतीळ शवटच्या बाक्याचा तर अथ लावर्णेच कठीण आहे. काळिदासाढा ' नीतीची बूझ राखावयाची होती ' म्हणूनच तर त्याने दुर्वास्यापारचे “ कुलंगंड ? (!) मूळ गोष्टींत नसतांहि उत्पन्न कळे. कालिदामांन कोरल्याने निर्माण केलेल्या या प्रसंगाचा परिणाम मूळ गोष्टीला संपूर्णपणे नीततिपर करण्या कडेच ज्ञाला आह, याचे प्रा. मराशांनी “ काळेदास ” प्र. १९६ - १९८ वर आणि श्री. गोडबोले यांनी शाकुंतळ विचार [ ' महाराष्ट्‌ शाकुतळ * ] प्र. २५-१६ वर मार्मिक विवेचन कलें आहे तें यासंबंधांत वार्चार्ब, म्हणजे भा. तांचे यांना कालिदासावरद्ि केलल्या निराधार आरोपांचो किंमत कळून यईल. दयवर्टी जातां जातां, ज्या दुष्यतशकुंतलेच्या संबंघाविषयी श्री, तांबे यांनी भळभलत उद्गार काढळे आहेत, त्याच मूळ स्वरूप करस आहे हें टशविणारी प्रो, मिराञ्ञींची कांही थोर्डी बाक्ये आमच्या म्हणण्यास पुष्टि म्हणून येथे उद्‌घृत केल्यावांचून आमच्याने राहवत नाही. कालिदासाच्या दुष्यंताचे वर्णन करतांना ते लिहितात; ' ता अत्यत धार्मिक, पाप्भीरू व प्रजापालनतत्पर आहे... दिसेल त्या सुंदर स्त्रीबर आषक होण्याइतका तो मधुकरवृत्तीचा नाही. .कण्वाश्रमांत गेल्यावर. . .सोंदर्यांची पुतळी अशी शकुंतला त्याचे मन आकृष्ठ करते. प्रथम ही ब्राह्मणकन्यका असळ काय असा त्याला संशय येतो. तसें शेबटीं ठरतें तर इंद्रेया नम्रह करूने त्यांने आपलें मन परावृत्त केलं असतें यांत संगय नाहीं. . . त्यांनी शकुंतळेचा जन्मवृत्तांत सांगितल्यावर तर मुळींच संशम राहत नाही, कण्ब लौकरच परत येण्यासारबा असता तर ठोंपर्येत तयाचें अवड्य इन्द्रियनिम्रह केला असता. पण तिकडे शकुन्तलची अतिवाय बाईंट अवस्था झाळी होती... तिचे निर्वाणीचे उद्गार त्याने ऐकिडे जेते. तेव्हां तिच्या सख्यांनीं तिचा स्वीकार करण्याविषयी -विमेती केल्यावर तो ती आनंदार्ने मान्य करतो यांत आश्चये नारी. ज्पोरगा; १९२ नीति आणि कलळोपासना [ परिशिष्ट पराक्रपी, विनयशील, धार्मिक, प्रेमळ ब कतेढपतत्पर अशा या धीरोदात्त नायकाचे चित्र काढून कालिदासाने आपल्यापुढे आदश पुरुष उभा कला आहे.” [ ए. २०७ ते २०९. जाड टाईप आमचा. ] च ७ च्टॉ॒अ ०) ह “> च ९ श्री, तांबे यांचे ओलेतीच्या चित्रारचं समथेन. महाराष्ट्रांत कला ब नीति यांच्या संबंधाचा! वाद जाहीरपर्णे उजेडांत येण्यास एका माठिकांत आढेळं “आलिदी! च चित्र मुख्यत्बॅकरून कारणीभूत झालें हे पुष्कळांस मारतच असेल, दे चित्र प्रलिद्ध झाल्यानंतर त्याच्या गुणावगुणाविषयी बराच वाद माजला, श्रा, तांबे यांनी आपल्या निबंधांत त्याचे समथन करण्याचा प्रयत्न केला असून त्याप्रीत्यथ॑ त्यांनी दोन मुद्दे पुढे आणले आहेत. पेकी पहिला मुद्दा अता को, “' प्रत्यक्ष ओलेती सुंदरी पाहून भ्या भावन! उद्धवतील त्याच भावना ओलिताचे चित्र पाहून उद्भवणार नाहींत. कारण ओलेती सुंदरी पार्थिव हाडामासाची आहि तर ओळेतीचें चित्र मनामय वेतन्याने ओथंबलेले आह. हाडा- मासाच्या ओलेतीला पाहून पापवासना उत्पन्न होण्याचा संभव आहे... पापबासनेच स्थान पार्थव शरीर, चित्रापित आलतात हाडामासाचे शारीर कोठें आहे ! तेव्हां पापवासना कहशांत गुंतावी ? ' [प्र. २३-२४] नीति ब कळा यांची फारकत करण्याच्या भरांत श्री. तांबे यांनी केलेळें : ओढेती ? च्या चित्राचे दे समर्थन खरोखरच अपूर्व आहे ! येथे एकच प्रश्न बिचाराव!सा वाटते; अणि तो असा का, ' ओलेतीच्या ' चित्रांत प्रत्यक्ष हाडामांसांचे शरीर नसल्याने तेथ पापवासना गुंतू शकणार नाही, या मुद्यावर जर त्या चित्रांचं समथन करावयाचें अषषेल, तर मग स$घ चित्रसृष्टींत अशील वा वाइंठ अस चित्र तरी कोणते राहिल ! काणतहि-- किता'हे घाणेरडं --चित्र घेतल तरी त्यांत अर्थातच क ] श्री. भा. रा. तांबे यां या कांही विधानांचें खंडन १९४ हाड!मांसाचे शारीर ६ नसणारच. मग एखार्दे अत्येत बीभत्स चित्र कोणीं काढून वर्शळ मुद्याचे जोरावर तो त्या चित्रा समथन करू लागळा तर त्याला श्री. तांबे काय उत्तर देणार ! श्री, तांबे यांचे बर्णळ आश्चयकारक विधान जर प्रमाण मानळें, तर आजकालच्या चल- श्चित्रपटांतील उघड उघड अळ्छीलतावेरुद्ध सुक्च व विचारी लोकांनी चालबिलेटी सर्वे ओरड व्यथंच आहे अस म्हणावे लागेल ! आणि अशा रीतीने संपूण चित्रकलेस अळ्छीलता ब पापवासनांना उत्तेजन या दाष« ह्यापासून अलिप्त ठरविल्यानंतर, गायनकळा ब लेखनकला यांबिषयी तर बोलावयासच नको. कारण चित्रकलेत नुढती आकृति तरी डोळ्यांपुढे असते; परंतु, गायनांत ब ठेखनांत तर तीहि नसते. मग एखादें लिखाण किंबा काव्य कितीदि अक्छील, हलक्या दर्जाचे व अनीतिमान्‌ असलें तरी त्याच्या कत्याने ' यांत पापबासना गुंतविणारें हाडामांसाचें शरीर फोठे आहे ? ? असे म्हणून त्याचें खुशाल समथन कगवें ! ओलेतीच्या चित्राच्या समथनाथ श्री, तांबे यांनी जो दुतरा मुद्दा पुढे आणला आहे तो. जिचाराह आहे. परंतु तचा जॉ जो आधिक विचार कराबा, ता तो. तो एखाद्या बदलडेल्या साक्षीदाराप्रमाणे श्री, तांजे यांच्या नीति आणि कला यासंब्रंधांच्या प्रमयालाच विरोध करून, त्याच्याविरुद्ध सिद्धांतात पुष्टि देतांना आढळून यतो. ते महणतात! *: दुसर-आणि मुख्यत हरून अंश कौ, दी गोष्ट कलाकाराच्या दृष्टीच्या पोंचेवर आग त्यानें योजलेल्या साधनाच अबल्बून राहील, त्याला जर आअ.पल्या स्फूर्तेगल,ने पूर्ण दोंदर्य व्यक्त करतां आठे तर त्याच्य़ा कोतुसांत आणि अलोकिक आंनंदांत आपण इतके टीन होऊन जाऊ की, कोगत्याही अन्य भावनेत त्या सहजक्मार्घात अउकाशच राहणार नादा *****केवळ त्या संपूर्ण सोंदर्याधीं अलेकिक १९४ नीति आणि कलोपासना [ परिशिष्ट आनंदा्शी आपण अगदी समरस शेऊन जाऊं, ” [ पृ. २४; जाड टाइप आमचा. ] आंता. आपण श्री. तांबे यांच्या या वाक्यांचा, त्यांच्याच निबरंघांत इतरत्र आढळणाऱ्या विधानांच्य़ा मदतीने, नाट विचार करून त्यांपासून खरोखर कोणल्या पक्षाला पुष्टि मिळते ईं पाहू. बरीळ विधानांचा सरळ निष्कब असा निघतो कीं, श्री. तांबे यांचे मताने देखील कलाकाराने आपली पोच अशी ठेविली पाहिज व त्याने कलानिर्मिति करतांना अश्ींच साधनें व तींहि अश्याच रीतीने बापरलीं पाहिजेत को, जेणेकरून त्याच्या कृतीत पूणे सोंदये व्यक्त होऊन तजञन्य आनंदाहून अन्य कोणत्याहि भावना प्रेक्षकांच्या [ भाकत्यांच्या ] मनांत उद्भवणार नाहीत, पण अस म्हणण्यांत स्वतःच्याच प्रभयाविरुद्ध एक फार महत्वाची कबूली त्यांनी नकळत देऊन टाकली आहे, पहा की, त्यांनी स्वतःच इतरत्र म्हटल्याप्रमाणे उत्कृष्ठ कलपासून उत्पन्न होणारा हा पूर्ण सोंद्याचा आनद विषयानंद!हून मित्न असून तो “ पवित्र ) व ' निष्काम ) असता [ ए. २३ ]; आणि त्यांत अपरपार मांगल्य, सत्य ब पावित्र्य असून तो पुण्यस्वरूप असता [ प. ११,१५ ]. पण पूणे सोंदय व तजन्य आनेद हे पवित्र, मंगल, पुण्यस्बरूप असतात ह मान्य केळे, म्हणज तदन्य ज्य, भावना त्या अथातच अपावित्र, अमंगळ व पापस्वरूप झाल्परा ह उघड आहे. ब म्हणून या विशेबणांचा स्पष्ट उपयोग करून भी. तोतरे यांच्या बरील विधानांचा असा अथ करावा लागेड की, '। प्रत्येक कलाकाराने आपली पोंच अशी ठेविली पाहिजे व अश्याच साधनांचा अशाच पद्धवीने उपप्रोग कला पाहिजे काँ, जेगेकरून त्याच्या कृतींतील सोंदर्यांचे दार प्रेक्षकांचे मनांत फक्त पवित्र, मंगळ व पुण्यस्वरूप- अँ ] श्री. भा. रा. तांबे यांच्या कांही विधाननांचें खंडन १९५ म्हणजेच उच्च, सात्विक ब नेतिक - आनंद उत्पन्न होऊन, अपवित्र, पापी ब अमेगल - म्हणजेच अनोेतिक - भावनांना ( कल्पनांना, विचा- रांना ) उत्पन्न होण्यात यत्किचितदहरि अववर मिळणार नाही . पण आम्ही तरी याव्यतिरिक्त विशेष काय सांगत आहीत! नीर्ताचें बंधन कलने पाळरूच पाहिजे-आणि तेहि दुहेरी रीतीने, एकतर कलाकाराचे ध्येय [ हेतु | नोतिपर अतळं पाहिजे, व दुसरे त्याने साधनांचा उपयोग सुद्धा परिणामी अनीति उत्पन न होतां नीतीचाच उद्धव होइल अशी पूणे काळजी घेऊन केला पाहिजे --याविषयी आमर्चे तरी म्हणणे याहून विशेष अधिक ते काय आहे १ पण मग, कलाकारांने आपल्या साधनांचा उपयोग नीतीकडे लक्ष ठेवूनच केला पाहिजे अस आप्रह्मने सांगणाऱ्या या विधानांचा श्रा. ताने यांच्याच पुढील बाक्‍यांशीं मळ कसा घालावयाचा १? “ मला वाटते कला आणि नोति यांचा स्वमावत; काडी इतका संबध नाही. उलट, कला आपल्या लीलाविलासांत चूर असतां नीतिअनीताच्या भानगडींत पडावयास तिला सवडच नतते अर्से दिसून येते. नीतीचा गागुलबावा पुढे ठेवून कलेने आजपर्यंत कधीही पाऊल टाकले नाही. आणि पुर्ढे तरी कधी ती नांतीची बूज राखील कीं नाही याची वानवाच आहे, ” [ प. २. ] कलेच्या अतिम ध्येयाचे स्वतः श्री, तांभरे यांनीच त्यांच्या निबंधाच्या उत्तराधोत कांही प्रसगी योग्य वर्णन केलें आहे; तं वाचल्यानेतर त्याला विठंगत अशी त्यांना केलेली वरीलसारखीं विधाने पाहिली म्हणजे आश्चथे वाटर. कलाकाराची पोंच नेतिक व सात्विक आनेद उत्पन्न करण्याकडेच असली पाहिजे अंस उघड उघड प्रातिपादणारे लखक दुसरीकडे “' कलांनी नांतीर्चे ध्येय सोडता कामा नये ” या वेधानाला “ बितडवादांत ” घालण्यास तयार होतात ! [ ए. ४ ] आणि अत्यंत आश्रयोची गो .अक्ली को. कलेच्या “ स्वातंत्र्या ? बद्दळ भरमप्ताट विधाते करतांना १९६ नीति आणि कलोपासखना [ परिगोष्ट अ तर श्री, तांबे बांना कलेवर, नौतीर्चे तर दूरच राहो, पण सोंदर्यांचे देखीळ बंधन घालण्याची कल्पना सहन होत नाहा ! ५ सत्य, नोति किंबा सोंदय यांची मरमकम बोवकी, ति या कल्पना- मावनादि पंखांवर लादली तर तिची घडगत राहणार नाही. तिचे पंख तुटून पडतील ” [ पृ. १२ ]. कलेवर नोर्तांचें तर नकोच पण सोंदर्याचेहि बंघन नका. अंत प्रतियादन करणार याव्यतिरिक्त दुसर एखार्दे विधान जगाच्या संपूण साईत्यसागराच्या तळापर्यंतहि बुडी मारून हातीं लागेल किंवा नाही याची वानवाच आहे ! कारण नीति ब कला यांचा 'संबंध तोड पद्याणारे लेखकतुद्धा' सामान्यतः सौंदर्य हा कलेचा आत्मा आहे असे मानतातच. निरकशाः कवयः, दुसर काय ! असो, श्री. न. चिं. केळकर यांना म्हटल्याप्रमाणे श्री. तांबे यांच्या स्वत:ड्पा '। कलेवर अनीर्तांचा आरोप येण्यातारखा नाही ” | “ केसरी ”, ता. ३०-११-३४, ए. ७ पहा ] यांत संशय नाही. परतु, आम्ह या परिरीष्टाच्या प्रारंभी सांगितस्य़ाप्रमाणे, कडा व॒नोति यांविषयीच्या त्यांच्या विपर्यस्त विधानांना समाजांतील सर्वसाधारण वाचकवर्गांवर आनिष्ट परिणाम घड्डून येण्याचा संभव असल्यानेच आम्ही हे आप्रिय कार्य केळे आहे. एखादी व्याक्ति जितकी श्रेष्ठ तितकाच [तेच्या चुकांचाहि पारगाम अधिक व्यापक असतो हें उघडच आहे. म्हणून शोवर्टी, त्यांच्या बिघानांतीळ सत्यपर अशाकडेच दृष्टि ठेवून इतर भागांकडे दुलक्ष च्य करण्याची वाचकां विनंति करून हें परराशष्ट्र सपाविता. * काव्याने सौदयांच बंधन पाळण्याची आवशयकता श्री. द. के. केळकर जामी * काग्याछो वनांत ” ( पृष्ठे १९६-२०४ ) सविस्तर सिद्ध केली आहे, परिशिष्ट आ कांही आक्षेपांस उत्तर. हजारो वषोपू्बी द्रोपदीवस्त्रहरणाचे प्रसंगी दृष्टात्पसीस आलेल्या विद्न्बिमूदतेने आमच्या विद्वानांवरील आपली पकड अद्यांपिद्दि ढिळी केली नाही. अ दिसते ! अरीलतानिषेधाचा ठराव महाराष्ट साहित्यसमेलनांत पकार करून घेण्याचा कांदी वर्षांपासून चाललेला प्रयत्न फलद्रूप न होतां, डिसेंबर १९३३ मध्य भरलेल्या नागपूरच्या अधिवेशनांतहि बऱ्याच वादविवादानतर शेवटी तो“ परत घेण्यांत आला >, हा ठराव पसार होऊनाहे हेतुपुरीसर अल्छील बाड्य़य निर्माण करणाऱ्यांवर किती पारेमाण होईल हा भाग वेंगळा; परंतु साहैत्यसंमेलनांताहे तो पसार होत नाही याचे पारणाम मात्र घावुक्र होत आईत. विशेषतः या ठरावाला विरोध करण्यांत कांही सुविद्य विद्वानांनीही भाग ध्यावा दही तर अत्यत खेदाची वब नवलाची गोष्ट आहे. नागपूरचा ठराव किती साधा होता पहा: “ रांप्रत सदभिरुचीखा धिघातक आणि अम्छील स्वरूपाचे वाड्ाय स्वैरपणे प्रसिद्ध होत आहे, त्यास आळा घालणे या सभेस जरूर वाट्ते व ती अशा अनिष्ट वाडय़याचा प्रसार करणाऱ्यांचा निषेध करीत आहे. त्या- पावून वाचकांनी अलिस रहावे अशी या सभेची विनंति आहे. ” १९८ नीति आणि कलोपासना [ परिशिष्ट ( “ अहवाल ? पृ. १९, जा. टा. आ. ) यांत कोणता शब्द आक्षिपाह आहे हेंच आम्हाला समजत नाही. यासाठी त्याला विरोध करणा- ऱ्यांच्याच कांही विधानांचा येथे विचार करू, ठरावास विरोध करतांना प्रा. वा. म. जोशी म्हणाले: ६६ अश्छहीलता ही कुणालाही नको आहे... पण हा ठराव मंजूर होऊं नये अर्थ मला वाटते. या ठरावावरील चर्चा मोठी त्रासदायक होण्याचा संभव असतो. कारण त्यांत अनेक व्यक्ती व वतेमानपत्रांची नांवे निघावयाचीं व त्यासुळे कित्येकांची मने दुखावली जावयार्ची. म्हणून हा ठराव नको होता. सरकारी दडवशाहीमुळे राजद्रोह नाहीसा होत नाही; उलट वाढतो मात्र, हे॑आआपण जाणतांच, तीनच अस्छील वाड्ययाची स्थिति आहे... ' टेन्साराशेप ' कधीही यशस्वी होणार नाही, हे लक्षांत ठेवा. ” [' अहवाल 'पृ. ११. जा. टा. आ.] मूळ ठराबांत काणाद्वि व्यक्तीचे अगर पत्राचे प्रत्यक्ष नांव नसून केवळ ' सदभिरुचचीला विघातक व अनिष्ट ' वाड्ययाच्या प्रसारकांचा निप्रेध करण्याचा ध्वनि असतां, वैयक्तिक उललेख टाळून वरील सर्व- साधारण ठराव पसार करगे अगदोच अशक्य झोर्ते काय ? बेरॅ, ज्या व्याक्ते बुद्धिपुरःसर अंती बाइट कॉम करीत अशल्यारचे उघड असेल, त्यांची नांवें जाहीरपगे अशा प्रसंगी अर्पारेहार्य प्रकारे पुढे आलच, तर त्यांची भीति किंवा भीड काय म्हणून बाळगावयाची ! उद्या एखाद्या योग्य परिषदेत ' कोटकचेऱ्यांत अन्यायाने पैसे खाणाऱ्यांचा ही सक्षा निषेध करते ?' अह ठराव आळा तर, समाजांतील कांही शिष्ट घडांची मर्ने दुखावताल म्हणून त्याला विरोध करणें कितपत योग्य होईल £ समाजहित अधिक किंवा या शिष्ठांची मर्जी अभिक ! आ] कांही आक्षेपांस उत्तरें १९९ आता प्रा जोशी यांसी सेन्सॉराशेप्‌ ब राजद्रोह यांचा दिलेला दाखला तर अगदीच गेरलागू आहे. अनीतिमान सत्तेने नीतिमान चवळबळीला दाबण्याचा केलेला प्रयत्न आणि नौतिमान सत्तन अनोति. मान चळवळीला आळा घालण्याचा केलला प्रयत्न, यांच्या परिणामांत जमीनअस्मानारच अतर असते हे निदान नीतिशासतराच्या अभ्यासकांना तरी सांगावयास नको. उदसान्मुख प्राटेस्ध्ट पंथाच्या न्याय्य चळवळीला आळा घालण्याचा जुलमी प्रयत्न कांही युरोपीय सत्ताधीशांनी करतांच, किंग मराठेशाहीला बाल्यावस्थंतच मूठमाती देण्याचा चंग औरंगजेबाने धांघतांच, याचा परिणाभ म्हणून उलट ह्या नवीन पक्षांना सजळताच प्रात झाली हे खर. परतु, जथे नीतिमान सत्ता अनीतिमान चळवळींना विरोध करूं पाहील तेथे हा परिणाम घडून येणार नाही हे उघड आहे. आज फ्रान्स, इंग्लंड, किंबा अमेरिका देशांत कोणी चळवळे राबद्रोदह्दाची अनिष्ट चळवळ करू लागतील, तर तिचा यशस्वी रीतीने बामोड केल्याशिवाय तेथील सरकार राहील काय ! पा. जोशी यांचे म्हणणे माम्य केल्यास, सारा फोजदारो कायदाच गुंडाळून ठेवावा लागेड ! कारण ६ अपराषांना रिक्षा य्यालळ तर लोकांची प्रदत्त तिकडे अधिकच वळेल अशी मीति तथेहि प्रदर्शित करितां येईल ! सारांश, अधिक विस्तार न करतां आम्ही येथे इतकेंच सांगता. की, अनेतिक कृत्यांना वरोध करण्याचा नेतिक प्रयत्न, व नेतिक चळवळींना दाजण्याचा अनैतिक प्रयत्न या दोन प्रकारांत घोटाळा केल्यानेच प्रा. वा. म. नोशी यांमी बरील दाखळा दिला आहे. जोंपावेता अखीलताप्रचार अनेतिक आहे है निर्विवाद आहे, तोंपावेतो. साहित्यसंमेळनात त्याच्या निघेघपर ठराव पास झाल्याने एकंदर परिणाम इष्टच होतील, अनिष्ट होणार नाहात, आता, सुशांती एखादी गोष्ट करूं नका असे म्हणतांच मुद्दाम ती करूं पाहणार कांदी व्रात्य लोक प्रत्येक सम!जांत अताबयाचे च, परतु अपल्या अपवादांमुळे सामन्य नियमांत बाधा येऊं शकत नाही ९०० नीति आणि कळापासना [ परिशिष्ट परतु याशिवाय इतर चुकाहि या ठरावाचे विरोषक करीत असतात. पे, दिनकरशास्त्री कानड म्हणालेः ““नाटक-कादंबऱ्यांतून तुम्हाळा 'व्हहिलन' नि्मांबा ळागतो. तो तेथे आला की, अशीलता स्वाभाविकच उत्पन्न होणार ! ” ( ' अहवाल », प्र. १३ ) आम्ही मागे तिसऱ्या प्रकरणांत विश्वद करून दाखाबलेला “ अनीतिविषयक आणि अनीतिपर या दोन बिशेषणांतला घोटाळांच या विधानाच्या बुडाशी आहे, इं चाणाक्ष घाचकांनी ओळखलंच असेल, सदभिरुचीला घरून दृष्टपात्रें रंगावेर्ण अशक्य आहे काय! वोड्ायांत अनीति विषय म्हणून यऊं द्या, गुण म्हणून नको, हे आमच म्हणणे आहे. परंतु, नागपूरला या ठरावाला विरोध करणगाऱ्यांपेकी अ-छील्तेचें .% शि ००. बे सवात मोजेचे समथन जर कोणी केळे असेल तर ते श्री. के. नारायण €-__ € काळे यांसी हाय. कांही एक विदिष्ट ज्ञान कांही वाचकांना देणें आवश्यक असल, तर ते योग्य प्रकारे द्या. परंतु ते देतांना वाचकांच्या मनांत “ सर्दानिर्चोला विघातक व अनि ” प्रश्नात उत्पन्न न होऊ देण्याची काळजी ध्या, असा आग्रह धरल्यास त चूक हेल काय! आणि ह चूर नसल्याठ ठरावाला विरोध काय म्हणून ! पण श्री, काळे म्हणाळे; “...,,.असल्पा वाडय़यामुळे तती त्याला वाचनाची गोडी लागते, कांही दिवसांनीं त्याची त्याळाच किम येऊन तो चांगलं वाड्मय वाचू लागेल, ” |: अइवाळ? ए. १२ ]. एखाद्या आळशी मनुष्याला चोय्य़ा करण्यास शिकू द्यावे, व नेतः 'त्याठा त करू द्या, पूर्वी कांहीच करीत नव्हता त्यापेक्षा तर बर ! कांटा दिवसांनी किळस बऊन तो सतःच सुधेरेल ' अर्वे म्हणण्याइत १. सुजपणाचें वरीळ आ ] कांही आक्षेपांस उत्तरे २०१ विधान आहे ! सुरवार्ताप सूनच लागलेली अळ्छीलतेची चटक आपो- आप सुटेल अशी आशा करणे, हे एखादा दारूबाज स्वतःहून तिचा त्याग करेळ अशी आशा करण्यासारखेच आहे. वास्तविक पाहतां, बाचनाची गोडी लावावग्राची असेल तर त्याला अश्छीलतेची आव- श्यकता नसून मनोरंजकत्वाची जरूर आह. पण मनोरंजकता किंबा चित्ताकषकता म्हणजे अळ्छीलता नव्हे. उलट, अस्छील मनोरंजकतेचे पॉर्णाम क्षे घातुक होतात इं श्री. न, चि. केळकर यांनो पुदील शब्दांत स्पष्ट सांगितळे आहे. कोल्हटकरांच्या ““ माताविकारा ” वरील टीकेत ते म्हणतातः “ पात्र ब प्रसग जर चित्ताकषक ब लोकांचें मन रमविणारा असल तर अक्षा ठिकाणी अळछीलता संबद्ध असू नये. चित्ताकषेक असे पात्र, प्रसय अगर विचार याशी संलंझ असलेली अश्हीलता चिरपरिचयारने स्वतःच चित्ताकषक होऊ लागत. ” ( “' केळकरकृत लेखसंग्रह ” प्र. १४९ ) श्री. द. के. केळकर यांचे “' काव्यालाोचन ” हं उत्कृष्ट पुस्तक आमच्या वाचकांच्या पाहण्यांत आलेंच असेल. श्री. केळकर यांना आम्ही प्रतिपादिलेली कळेची नीतिपरता मान्य आहे. “ काव्याडोचनां ” त पृ. २०२ बर त्यांनी “' सद्धावनापोषक अतएब सुंदर ” असा शब्दप्रयोग वापरून, नोति व सोंदर्य यांचा निकट संत्रंध स्पष्टपणे व्यक्त केला आहे; आणि शिवाय, कलेवर नौीर्तांचे किंबा इतर 'नित्रंघ नसावे या मताचे अनेक ठिकाणी खडनहि केळे आहे. परंतु, याच पुस्तकांत काव्य व तत्वप्रातिपादन यांच्य । संबंघाविषयी कांही संदिग्धता आदळून आळी; व ती दूर व्हाबी या हेतूनेच पुढीळ दोन शब्द आम्ह लिहिले आहेत. २०२ नीति आणि कलांपासना [ परिशिष्ट ६६ काव्याचे अंतिम ध्येय परमाथर असावे कीं अन्य कांह असावे या विषयी मतभेद ” नखून, त ध्येय परमाथच आहे हं ६ काव्याळांचन ” कारांस पूर्णपणे मान्य आहे [ ए. २९० ], परंतु, काव्यध्ययाच्या एकदर वादाचा समारोग करतांना सांदग्धता उत्पन्न करण्याचा मोह त्यानाहे आवरला नाही, “' काव्यध्ययाचा तात्विक वाद चाळू असतां, काव्य आणि काव्येतर वाड्य़य़ यांना साधारण असणारे तत्बप्रातिपादन हे ध्यय न मानता, काव्याच्या सब प्रकारांना साघारण असणारा आल्हाद, हेच ध्येय मानणे युक्त होय. काव्यात आल्हादक्षपता आणि तत्जप्रतिपाटन ही दोन्ही. असलो तरी, या दोटदीपेक्री जे नष्ट झाळें असतां काव्याचे काव्यत्ब नष्ट होईल तेच त्यांच अनन्यसाधारण ध्येय मानळे पाहिजे, आणि इं वोशिष्टय आल्हादक्षमता होय. ” (ए. २२१३२. जा टा. आ. ) या वाक्‍्यांवरून श्री, द. के. केळकरांच्या मरते काव्यांतून तत्वप्रातेपादन नाहीर्स झालें तरी त्यांच काव्यत्व नष्ट होणार नाही, अंम दिसते, हच त्यांनी ए. २२४ वर कालिदासाच्या “मेघदूता?चा उल्लेख करूनहि ध्वानेत केलें आहे. री परंतु कांदीश खाल विचार केला असतां श्री. केळकरांच्या वरील विधानांत परश्पर विठर्गत असल्याचे आढळून येत. काव्याचा देवु केवळ रंजनच अस म्हणणाऱ्यांची गोष्ट बेगळी; त्यांना वर उद्धृत केलेळें शबटच वाक्य पसंत पडेल यांत आश्चये नाह. (श्री. न. चिं केळकरांनी 'केसररी?त केलेलें “काव्यालोचना?'चें परीक्षण पहा) पण, ज्यांनी काव्याचा अंतिम देतु परमार्थ असून काव्य ब काव्यतर बाड्य़य यांना तत्बम्नातिपादन हे साधारण ध्येय आहे, इं एकदा मान्य केळे, त्यांना काव्यांतून तत्बप्रातेपादनाची उचलपांगडी झाली असतांहि त्याचे काव्यत्व नष्ट पावणार नाही, असे म्हणतां यावयाचं आ ] कांही आक्षेपांस उत्तरे २८३ नाही, अंतिम ध्येयाच्या भर्थाषिषयी भी. द. के. केळकरांचे मनांत गेरसमज बसत असल्याचे दिसते. पहा की, घोन्याचे ऑतिम ध्येय जीवेतरक्षण करणें ब विशिष्ट ध्येय कपडे घुगरे हॉ आहे. तो कपडे घुणे सोडील तर तो घोबी राहभार नाही हं खरे पण त्याबरोबरच, तो नुसत आपल्या विशिष्ट ध्ययालाच घरून आतिम ध्येयाचा त्याम करूं म्हणेल तर ते शक्य होईल काय ! त्याने जीवितरक्षणात्मक अंतिम ध्येयाची कास सोडतांच तो मुळी मनुष्यच राहणार नाही, मग घोबी राइण्याची गोष्ट कशाला ! अंतिम ध्येय अस्पष्ट होईळ, पण नष्ट होऊं शकणार नाही. विशिष्ट ध्येये ऑतिम ध्येयापेक्षा आधेक स्पष्ट रोतींने जगांत वावरू शकेळ, पण त्याचा आधघार त्याने घेतलाच पाहिजे. कृतभ्न होऊन ते जर त्याला समूळ हाकठून लावूं म्हणेल, तर तत्क्षणींच ते स्वतःही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. काव्याचे अतिम व ठवसाघारण ध्येय पारमार्थिक तत्वप्रातिपादन आहे हँ एकदा मान्य केलें, म्हणज फार झाल्यास प्रत्यक्ष व्यबहारांत ते॑ अस्पष्ट होऊं देण्यास मान्यता देतां येइल; पण तं समूळ नष्ट झाळं तरी काब्याचं काव्यत्व टिकू शकेल अस मात्र म्हणतां येणार नाही. 17% याशिवाय, काव्य व काव्येतर वाढयय यांना तत्वप्रातेपादन दे साधारण ध्येय आहे परंतु आल्हाद हं काव्याचेंच विद्दिष्ट ध्येय आहि अंस म्हटल्यास, काव्येतर वाढ्ययाच्या विशिष्ट ध्येयांत आल्हादाचा अश नाही इं खाहाजकच ध्वनित होतें. परंतु अस म्हणण्यास श्री. द. के. केळकर यांचे जवळ कोणता आघार आहे ! ललितकलाकृति व तदितर कृति यांतील भेद आमच्या अल्पमतीप्रमाणे आम्ही मागे दाखावेलाच आहे, तो वाचकांनी वाटल्यास या संबंधांत पाहावा, शव) ठाकत दी७०॥०७ (0 7800701/& 5८16708 ७7(॥ 7271/05०09/29 1.1 10711)117२1 [चरक 09, 1017. ४ ४. 1161१6, हा ठा ०0. 'क२टयण/25 ०. अह्वाटा6& दाद ॥7०7718070०71/7%, 2112911171, ४. 1. 50016४, ४०५" १०॥४८. ( ४11 ०101800171 0४ 710. ४. . 151118) “/ ]1011016115610 1118185111 . . . , , १९३७"४७8 ७678.) ७४ 1058 "0० ता'8 &ापदवाययीच (0 प्फावेखाहावात 06 ॥॥९0101[00 011118" --7ट०ट॥806, (कवाटपा[व. / 8 111017 06पठ ठा 07९83 8018118, 0110809116 ता?) 8586687, 113 1180101100 000 आ०ठपावत &॥0)वा० 6 168०" प॥१805वकातयच ० 116१... . --*' १७५४ 7776, [,0700"॥. “]]]॥०2०५॥०" ॥5 वाए8॥ 115 501पठ॥ ०0 ॥6० 11091 08"0186810॥ 7001605 ५॥॥०) 0०१. 78 ४०" 10-१6४. ” -272/ 5. ८. /बॅलाफट, १. 5. 20. 10,, 3881101698 ७॥111ए0७1781(0. // ,.. ता 0प"ळे११पाठा, रिठाळडञा 00 खते आ00पवळा ढठफा'७पा[01 (0 0॥110509प१ाटव] पाढा'वा७18 "“' -- 2. पेटदपटपापपल ००८, शै. , >. त. 5., 8. 1). 1,100100 0७17७15110. 3651388, ॥1वा) 0000"8001010718 57 8001 980ळाठा'त- ठपत्व"४१ 10 टपावाटला; पांचा पेढणव, (ज2ठप्वळ, शाटठा' (७816151, 8४11०71) 1188100) । ९88611 । 0 ?00"10; 9१, २०-(०॥-१॥-- (०-1. 9700151615: 5वबफिवणाण्पा एवाताहाट िठराठढा, 148 (1॥1011)0प'0, 351.. 01178 8४. ॥॥26 01३. एडनळण] शतत 1॥०1७76811त 3800125 597 2101 1). 1४. 8ठावळठपारबा, १. &. 02०655९ र्ण हाजी, नीरा (“| हंद, १०५७. & 1.1, 1'९)उर "१९७1२ 121071 .1(21171' ( 1385४5 ) ( ५८८ वाला २९५५९0 >] (15790१. १६9 200 ) ( 271८8 58. 1-8-0) “* पढ टहाावापर श25 वेदायावाणीळ जावाझा',-- टॅठफिटव॥ ०7 (000॥॥००/८£ ( 1,5॥130॥). ” ३ ०)8४७0" प०)पणा 6 8001868111 0111170107 8110 11811 ४७४ 1१186१8111 डए]12, उ णल) ठ०००१ वािठ्या खत वि (--(७प7078 ॥1(817"च(07'80 (1.00॥0व०)).”/ 0001 01 57860 6208&€वा य ठा १ [1118768111 710 8110९0१018 885४58 -2- 18७ /णिताठयश 1807897 (॥/०व738 ॥./”---3 18%" 108 10 ::880ए-५1 110” 116७ ािदाणञाठार १७7 (कल १) “59106 शाषण ७"1॥[-.ल7 धा. तात 1४76217 एपााठपा ” ए्रश्‍िि वाट ळ परालाठा ७(ठ!85 ( 122111). ” ॥]] 1118 0755४5 8908310112 ७111 0. ठार्‍ल 1101011001 0-7 अययिठणडादाा ळाक्णिककाठ | (:5]टपणव ). ”. . .111860ए 58 ॥1॥४७५७]])१ए प०0०१/--(032107० (/171/7875719 227655. “160176861४ ४७ ८०१6 601085 5 90012 ७ [78 [ए08. हला. 3लळवव०ाडळा 18 १ वर्षाव शापाठा'. "118 ऑटदाट्टण १ढ2/, ( ञयादूक00168 ). ”. . 58 018 0611071718 ४७०161. ० 00309 888व४ए-१॥1॥॥॥/--//चाचा वणचा'चणता 7४ (४1८6-०006108)1]101, 81)])3160940 (0:-17९॥५1157). हिज «य पुपाक् 191०7. उता (01 & 12९91.1" ४17101॥1171.1071२ (010 - नह. 07186९१ ) (72. 75 21८82 1-8-0) * शै 11(80 111 1पएटांले 8४16. . . ॥७ 000: 9७700०1068 ७768101. 76वतवााच । 71७. ८टडाग7) हज०€58 ( (“]टप) 0 ) ** ३००1612112 भा 811 10118 '। /7/77टप5टा2 ॥७&8०76" ( ढापाठ ) राजकवि रा. अ. काळेले, इंदूर यांची पुस्तक ४४४५४१०९९० ७४५१-/"-€४*" ४१५५५४१५७१ “९ ८९१०९७७४९५ ७७४४७४ ८९७४७७१ ८९१५०४९५७९ ८५/०७/९७०७ क्क करोल -णाप्रकाशित -- १ बागूवसन्त-- पाहिला काव्यसड्यह. किं. .॥।- [आवृत्ती डंपली ] २१ ओळखीचे सूर --दुतरा काव्यसडग्रह--किं.. ||" “रमर्नाय अथे प्रति- पादन करणारे ते काव्य या कसोटीला या सडपहातीछ गीते पूर्णपणे उतरतात ' -मनोहर, जुन १९४२ _ ३ मावपूगो--तिसरा काव्यसडप्रइ-किं. १| रुपाया,'प्रस्तुत काव्यसडूमइ मावपूर्णा यामध्ये प्रकाशपूजा चाळू असल्याच भाढळून येते...' तेज भरकळ ' या कबितेत कबीळा तेजाचे दशरन झालेळ॑ आहे.”--महाराष्ट॒ साहित्य पत्रिका, आगस्ट १९४४. '' आत्मनिष्ट काव्यांत काळेल्षे यांची प्रतिमा विशेष चमकते. भाषा नादवती व ठसकेदार भोह, व भावनचा इळुवारपणा वाचकाच्या मनाला गुदगुल्या करतो. /--लोकमान्य, १९४४ ४ गीतनि्वाोण -किं. १ रुपाया, “महात्माजींच्या महाप्रस्थानावर ६ सुन्दर ढघुकाव्य लिहिले आहे... ... .कर्पकता, ददयता आणि रचना यांचा मनोहर मिळाफ त्यांत झाळेळा आहे'/--्न्तद्ण भारत, ३० माचे १९४९ >> आगामी !- १ नंबर अलडूकार --भाधुनिक मराठी काव्यातून उदयास आलिल्या नव्या ठळक अलडकारांचे दिग्‌दशन करणारा दीर्घ निबंध, २ मुकच्छन्द -- नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झाळेल्या साहित्य विधयक स्फुट निबन्धांचा सड'प्रह. १ आकाठदायान --अलीकडीळ निवडक कवितांचा सड्यइ, प्रकाशक ब विक्रेते--र्त्रि. अ. माईनकर. १४ इमळीबानार, इन्दूर. दोन नी पुस्तके: प्राप्तिस्थेळः मयूर एजन्सी, १७० रामबाग, इंदूर. [ मध्य-भारत ] प्र 1 श्री साथ ज्ञानेखरी [ अध्याय सातवा [ वेश्‍्णावर भ्री ज्ञानेश्वर महाराजांचे अत्यत सुदर तिरंगी चित्र ] मद्धगत्रज्ीतेंतील शछोक, पूज्य विनोधाजी भावे यांची मराठौ सम्श्छोकी, मुकुंदराजी (राजवाड ) प्रती प्रमाणे मूळ ओव्या, अन्बय, अर्थ छीपा, ब्रिस्तृत निरूपण, व्याकरण, शब्दकोश, मार्मिक सविस्तर उपोद्धात व पासिश्ेष्टे, आणि राजवाड्यांच्या मूळ प्रस्तावनेचा सारांश इ. इ. सइ- संपादकः-प्रा. शे. गो. वाळिंबे, एम ए. मराठीचे प्राध्यापक, होळकर कलिन, इंदूर ( मध्य-भारत ) € आपर्ठे पुस्तक भाविक, अभ्यासक, व विद्यार्थी यांना अत्यंत उपयुक्त होईळ. आपले विवरण तुलनात्मक अभ्यासाचे व दोघं पारिभ्रमार्च द्षोतक आहे. अशाच पद्धतीने शानेश्वरीच्या इतर अध्यायांचॅहि आपण क्षपादन केळे तर महाराष्ट वाड्यय़ास ललामभूत भशा जा ग्रंश्रराजाच्या शिकित्सक अभ्यासास मोठेच साह्य होऊं शकेल; व विद्यापीठांनाहि त्याचा अम्यासक्रमांत समावेश करणे सुडभ वाटेल ?-विद्वानांचे वचक बोळ "५५५ ६ ७०-७का क आळ ककव - प्रासिद्धीच्या वाटेवर ज्योतैकुटभूषण, सुविख्यात पडित नील्कंठमट्ट विरचित, ब ज्योतिषाच्या पदर्वापरीक्षेत नेमलेल्या, उत्कृष्ट हिंदी प्रथांचा सुदर अनुव्राद:- ज्योतिष प्रकाडानिधि अः प्रा. शे. गो. वाळिव, एम्‌. ए., इंदूर कांही वैदिष्ट्ये;-१ शास्रीय विषय सुबोच भाषेत सजविण्याचा बशस्वबी प्रयत्न, २. “ पंचांग कढ पहाच ! पाहून संतानफल, भावाकल बिद्याफन, वर्षेफळादिप्रवेतो सवे विषाचे सुळम शान करून देणार मराठीतील एकच एक पुस्तक; ३ माहेतीतीळ अद्यावतपणा ४ अनेक ठिकणी तारंगी देऊन गागेताचे साप केळ काम,